भारत हा कृषिप्रधान देश आहे. जवळजवळ 65 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, तर 25 टक्के `जीडीपी` हा शेतीक्षेत्रातून येतो. `ग्लोबलायझेशन` आणि `इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीच्या` या युगात कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड अशी क्षमता आणि संधी आहे. `इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी` हा भारताच्या कृषी आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचा खांब आहे. यामुळंच नामवंत आय. टी., टेलिकॉम कंपन्या आणि जागतिक वृत्तसंस्थांनाही कृषिक्षेत्राची भुरळ पडत आहे. या आय.टी.च्या युगामध्ये माध्यमामध्येही अनेक मोठे बदल होत आहेत.
तळागाळातून
This is some blog description about this site
तळागाळातून
मी सोलापूर जिल्ह्यातला. आमच्या जिल्ह्यात दुष्काळ नेहमीच पाचवीला पुजलेला. 1972 साली दुष्काळ पडला, त्या दुष्काळात भयानक उपासमार झाली. लोकांनी बरबट्याच्या (जंगली झुडूप) भाकरी खालल्याचे जुनी माणसं सांगतात.

यशवंत यादव
'भारत4इंडिया'चे अॅग्रीकल्चर एडिटर. गेली आठ वर्षं कृषी पत्रकारिता. शेती आणि माहिती-तंत्रज्ञान हे आवडीचे विषय. खेडोपाड्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा समाजासमोर आणण्यासाठी कार्यरत.