Media related to सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी...!

एकूण: 50 सापडले.

Page 1 of 3

1. महाराष्ट्रात ‘महा’गारपीट
(व्हिडिओ / महाराष्ट्रात ‘महा’गारपीट)
महाराष्ट्रात ‘महा’गारपीट
राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर कुठं जाणार....अशी एक जुनी म्हण आहे. सरकारच्या रुपात नागरीकांना राजाचा मार तर खावाच लागतो, पण आता महाराष्ट्रात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी ...
2. 'महाराईस'ला उदंड प्रतिसाद...!
(व्हिडिओ / 'महाराईस'ला उदंड प्रतिसाद...!)
'महाराईस'ला उदंड  प्रतिसाद...!
पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात पिकणारा दर्जेदार तांदूळ 'महाराईस' या ब्रॅंडनं ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या पणन विभागानं हा उपक्रम हाती घेतला असून त्याची सुरवात नुकतीच ठाण्यातून झाली. भेसळ ...
3. हापूस इलो रेsss इलो...!
(व्हिडिओ / हापूस इलो रेsss इलो...!)
हापूस इलो रेsss इलो...!
मुंबई – कोकणच्या राजानं आता झिम्मा घालायला सुरवात केलीय. यंदाच्या हंगामातील पहिलाच हापूस थेट देवगडवरुन एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालाय. दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच हापूस बाजारात आलाय. आज तब्बल ३०० ...
4. विदर्भाला हवं कोरडवाहू विकासाचं मॉडेल!
(व्हिडिओ / विदर्भाला हवं कोरडवाहू विकासाचं मॉडेल!)
विदर्भाला हवं कोरडवाहू विकासाचं मॉडेल!
कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळं विदर्भ जगाच्या नकाशावर आला. आजपर्यंत तिथं तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यानंतर जाग आलेल्या केंद्र सरकारनं विदर्भासाठी पॅकेज दिलं. पण हे पॅकेज ...
5. सुनिता त्र्यंबक कोल्हे, महिला शेतकरी
(व्हिडिओ / सुनिता त्र्यंबक कोल्हे, महिला शेतकरी)
सुनिता त्र्यंबक कोल्हे, महिला शेतकरी
विदर्भात शेतकरी आत्महत्यांचं सत्रं अजुनही सुरु आहे. दर वर्षी अनेक शेतकरी कर्जबाजारीपणामुळं आत्महत्या करतात. त्यांच्या नंतर त्यांच्या घराची संपुर्ण जबाबदारी ही त्यांच्या बायकोवर येते. विदर्भातील अनेक महिलांनी ...
6. जनावरांमुळं सामाजिक आरोग्य टिकेल!
(व्हिडिओ / जनावरांमुळं सामाजिक आरोग्य टिकेल!)
जनावरांमुळं सामाजिक आरोग्य टिकेल!
कृषीप्रधान भारतात अजूनही जनावरांकडं पशुधन म्हणून पाहिलं जात नाही. खरंतर जनावरं टिकली तरच शेती पिकेल आणि अशा शेतीतून (विषमुक्त) पिकलेल्या शेतमालामुळं समाजाचं आरोग्य टिकेल. त्यामुळंच सध्याच्या हायब्रीडच्या ...
7. विदर्भातील मूळ गौळाऊ पशुधन धोक्यात
(व्हिडिओ / विदर्भातील मूळ गौळाऊ पशुधन धोक्यात)
विदर्भातील मूळ गौळाऊ पशुधन धोक्यात
सध्याच्या हायब्रीडच्या जमान्यात गौळाऊ गाई-बैलांच्या मूळ जाती नामशेष होत चालल्यात. आता दुर्मिळ झालेलं हे जनावर शोधून त्यांचा वंश वाढण्यासाठी सरकार आणि समाज यांनी एकत्र येऊन विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. ...
8. अशी असते गौळाऊ गाय..!
(व्हिडिओ / अशी असते गौळाऊ गाय..!)
अशी असते गौळाऊ गाय..!
महाराष्ट्रात गाई-बैलांच्या प्रामुख्यानं चार जाती आढळतात. तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्यात वेगवेगळी वैशिष्ट्यं असतात. त्यांची अंगकाठी, बांधा असं सगळंच वेगवेगळं असतं. विदर्भातील गौळाऊ ही जात आता ...
9. महाकवीचा शेवटचा प्रवास....
(व्हिडिओ / महाकवीचा शेवटचा प्रवास....)
महाकवीचा शेवटचा प्रवास....
... उपस्थित होते. स्वत:ला जाळून घेताना जणू हा महाकवी सांगत होता.... ''सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी, निवार्णाकडे-निर्वाणम्-शांतम्...''  ...
10. सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी...!
(व्हिडिओ / सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी...!)
सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी...!
''सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी, निवार्णाकडे-निर्वाणम्-शांतम्...'' आयुष्यभर विद्रोही टाहो फोडताना सर्व धर्म अनित्य आहेत, असं सांगून सम्यकाचं बोट धरा, असं कळवळून सांगणारे पँथर महाकवी नामदेव ढसाळ आज काळाच्या ...
11. 'पिफ'ला पुण्यात जोरात सुरूवात
(व्हिडिओ / 'पिफ'ला पुण्यात जोरात सुरूवात)
'पिफ'ला पुण्यात जोरात सुरूवात
भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत असताना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आजपर्यंतच्या प्रवासात या क्षेत्रात आपण नेमकं काय केलं आणि काय कमावलं याचा विचार करायला हवा. सध्या चित्रपटात अश्‍लीलपणा वाढतोय ...
12. 'इंडिया ग्रेप हार्वेस्ट' विंचूरमध्ये
(व्हिडिओ / 'इंडिया ग्रेप हार्वेस्ट' विंचूरमध्ये)
'इंडिया ग्रेप हार्वेस्ट' विंचूरमध्ये
नाशिक हा भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष लागवड करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. वायनरीजमुळं 'वाईन सिटी' म्हणून पुढे येणारं नाशिक शहर पर्यटकांना चांगलंच आकर्षित करतंय. वाईन टुरिझमसाठी तर नाशिक ...
13. वंदना शिंदे, कार्यकर्त्या, अंनिस, भाग २
(व्हिडिओ / वंदना शिंदे, कार्यकर्त्या, अंनिस, भाग २ )
वंदना शिंदे, कार्यकर्त्या, अंनिस, भाग २
डॅा नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर राज्य सरकारनं जारी केलेला वटहुकूमाचं कायद्यात रुपांतर व्हावं यासाठी अंनिस प्रयत्न करतेय. पण काही संघटनांचा मात्र या कायद्याला विरोध आहे. ठाण्याच्या अंधश्रद्धा निर्मुलन ...
14. वंदना शिंदे, कार्यकर्त्या, अंनिस
(व्हिडिओ / वंदना शिंदे, कार्यकर्त्या, अंनिस )
वंदना शिंदे, कार्यकर्त्या, अंनिस
डॅा नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर राज्य सरकारनं जादूटोणा विरोधी वटहुकूम जारी केला. त्याचं कायद्यात रुपांतर व्हावं, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्न करतेय. पण हिंदुत्ववादी संघटनांचा या कायद्याला ...
15. मिलींद कांबळे, चेअरमन डिक्की भाग 2
(व्हिडिओ / मिलींद कांबळे, चेअरमन डिक्की भाग 2 )
मिलींद कांबळे, चेअरमन डिक्की भाग 2
डॅा बाबासाहेब आंबेडकर एक अर्थतज्ज्ञ होते. दलितांच्या सामाजिक उत्थानाबरोबरच आर्थिक उत्थान होणंही गरजेचं आहे तसं झालं तरच दलित समाज हा मुख्य प्रवाहात येऊ शकेल आणि टिकु शकेल असा विचार त्यांनी मांडला होता. ...
16. मिलींद कांबळे, चेअरमन डिक्की
(व्हिडिओ / मिलींद कांबळे, चेअरमन डिक्की)
मिलींद कांबळे, चेअरमन डिक्की
डॅा बाबासाहेब आंबेडकर एक अर्थतज्ज्ञ होते. दलितांच्या सामाजिक उत्थानाबरोबरच आर्थिक उत्थान होणंही गरजेचं आहे तसं झालं तरच दलित समाज हा मुख्य प्रवाहात येऊ शकेल आणि टिकु शकेल असा विचार त्यांनी मांडला होता. ...
17. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते - भाग २
(व्हिडिओ / एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते - भाग २)
एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते - भाग २
अंनिसचे डॅा. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर सरकारनं जादुटोणा विरोधी वटहुकूम जारी केला, त्याचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ते मंजूर होण गरजेचं आहे. याची जाणिव सरकारला करून देण्यासाठी ...
18. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते - भाग १
(व्हिडिओ / एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते - भाग १)
एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते - भाग १
अंनिसचे डॅा. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर सरकारनं जादुटोणा विरोधी वटहुकूम जारी केला, त्याचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ते मंजूर होण गरजेचं आहे. याची जाणिव सरकारला करून देण्यासाठी ...
19. दिवाळी खाऊन टाकली महागाईनं!
(व्हिडिओ / दिवाळी खाऊन टाकली महागाईनं! )
दिवाळी खाऊन टाकली महागाईनं!
दिवाळीसाठी बाजार खच्चून भरलाय. या बाजारात काही नाही ते विचारा...पणत्या, रांगोळीपासून रंगीबेरंगी आकाशकंदील, खाद्यपदार्थ, भेटवस्तू अशा सर्व वस्तू आहेत. बहुतांश नोकरदार मंडळींना बोनसही मिळलाय. पण...महागाईनं ...
20. अशोक वाळुंज - संचालक, एपीएमसी
(व्हिडिओ / अशोक वाळुंज - संचालक, एपीएमसी)
अशोक वाळुंज - संचालक, एपीएमसी
कांद्याचे भाव वाढल्यानं समाजात उलटसुलट प्रतिक्रीया उमटतायत. हे भाव नेमके कशामुळं वाढलेत? कधी होतील भाव कमी? आडते, शेतकरी आणि विक्रेत्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, याबद्दल सांगतायत मुंबई कृषी उत्पन्न ...
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  Next 
  •  End