राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्रीदुष्काळप्रश्नी उपाययोजना करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची औरंगाबाद इथं बैठक घेतली. चारा छावण्या, प्लास्टिकच्या टाक्या उभारण्याबरोबरचं अन्य महत्त्वाचे निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती त्यांनी दिलीय. Tags |
||
Comments
|