शोधा
- 181. टाळीची टाळाटाळ
- (Blog: ब्लॉग)
- ... काही चांगलं काम केलं असावं वा त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध नसावा. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी सहकारी चळवळीतून समृद्धी आणली. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला विविध संस्थांच्या माध्यमातून बांधून ठेवलं. शिवसेना ...
- Created on 16 फेब्रुवारी 2013
- 182. 'दुष्काळाचं' लोणी कुणाचं?
- (Blog: ब्लॉग)
- ... हिंगोली आणि जालना जिल्ह्यांमधून आता पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झालंय.दुसरीकडं आपण पाहतोय ती कोकणातील मुंबईच्या छायेतील ग्रामीण ठाण्याची; जिथला पाण्याचा थेंबन् थेंब मुंबई, ठाणे इथं आणला जातो. ...
- Created on 15 फेब्रुवारी 2013
- 183. मंचरच्या विकासाची मानचिन्हं
- (Blog: ब्लॉग)
- ... अवलंबून असते. ग्रामीण भागातील प्रत्येक मुला-मुलीला उत्तम प्रकारचं इंग्रजी माध्यमातील शिक्षण मिळावं यासाठी नालंदा इंग्लिश स्कूलची सुरुवात करण्यात आली. नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीपासून दहावीपर्यंत ...
- Created on 05 फेब्रुवारी 2013
- 184. लक्षवेधी!
- (Blog: ब्लॉग)
- ... कुठेतरी ही भट्टी आता जमताना दिसत नाहीये. राज्यात एकेकाळी ग्रामीण भागातल्या आमदारांचा दबदबा होता. अभ्यासपूर्ण भाषणं असोत वा वत्कृत्वाचा फर्डा फड असो, हे सगळं जोरात सुरू असायचं. अधिवेशन अनेक दिवस चालायचंच. ...
- Created on 30 जानेवारी 2013
- 185. सिटी लाईफ
- (Blog: ब्लॉग)
- सध्याच्या व्यापारी जगाची लागण खेड्यांनाही लागली असून, तिथल्या माणसांना 'गरीब बिचारा' राहून चालत नाही. कारण उद्योगपती आणि सरकार दोघंही त्यांच्या जमिनी ओरबाडून खाण्यासाठी टपलेले आहेत. ग्रामीण भागात स्त्रियांना ...
- Created on 29 जानेवारी 2013
- 186. टाटांनी चोळलेलं मीठ, भाग २
- (Blog: ब्लॉग)
- ... घेतल्यावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना हाती घेण्यात आली. सोनियाजींच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार मंडळींची ती कल्पना होती. त्यामुळंच यूपीए दुसऱ्यांदा सत्तेवर येऊ शकले. या ...
- Created on 15 जानेवारी 2013
- 187. चला `आयटी`त शेती करूया!
- (Blog: ब्लॉग)
- ... प्रसारामध्ये व शेतकऱ्यांमध्ये नवीन संशोधन रुजवण्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा (आय.टी.) वापर अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळंच शेती आणि ग्रामीण क्षेत्रात नवनवीन माध्यमं जोमानं पुढं येत आहेत. नवीन ...
- Created on 03 जानेवारी 2013
- 188. महिला सुरक्षेचं भीषण वास्तव
- (Blog: ब्लॉग)
- ... तयार होत नाही. मुंबईत अशी स्थिती असेल, तर लहान शहरांतून वा ग्रामीण भागांतून काय वास्तव असेल, याची कल्पना सहज येऊ शकते.असा त्रास देणारे हे करू धजतात, कारण आपला हा हक्कच आहे असं त्यांना वाटत असतं. त्यांची ...
- Created on 29 डिसेंबर 2012
- 189. माणूस माझे नाव
- (Blog: ब्लॉग)
- ... जंगली, आदिवासी, ग्रामीण, अनागरी, मागास, अविकसित, असांस्कृतिक असा केला. पण या विदर्भाची माणसं आणि माणुसकीचा मोठेपणा नेहमीच छपवण्यात आला. अलीकडंच विदर्भ प्रकाशझोतात आलाय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळं. ...
- Created on 26 डिसेंबर 2012
- 190. टाटांनी चोळलेलं मीठ भाग – १
- (Blog: ब्लॉग)
- ... म्हणो, निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. 2009मध्ये नरेगा आणि आरटीआयच्या मुद्द्यांवर यूपीएनं प्रचारात भर दिला. 2014 साली भूसंपादन कायदा आणि अन्नसुरक्षा विधेयक हे विषय असतील, असं ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश ...
- Created on 18 डिसेंबर 2012
- 191. स्पर्धा परीक्षेतील आरक्षण
- (Blog: ब्लॉग)
- ... मुद्दे लक्षात घेउन देखील स्वागतार्हच आहेत) प्रस्तूत सवलती या मागासवर्गीयांना मिळालेले एक वरदानच आहे. भारतातील जवळपास खेड्यातील ७० टक्के जनता ही मागासवर्गात मोडते. ग्रामीण पार्श्वभूमी आणि बेताची आर्थिक ...
- Created on 12 डिसेंबर 2012
- 192. जीवघेण्या व्यसनाचं नागमोडी वळण भाग- 2
- (Blog: ब्लॉग)
- ... नव्हता असं त्यांचं सांगणं होतं. नागालँडमध्ये साक्षरतेचं प्रमाण चांगलं असलं तरी या स्त्रिया बाहेरून आलेल्या आहेत. याच कारणानं अशिक्षित आणि ग्रामीण भागात शिकलेल्या स्त्रिया या व्यवसायात आढळून येतात. सुरक्षित ...
- Created on 11 डिसेंबर 2012
- 193. मराठवाडा वेगळा करा!
- (Blog: ब्लॉग)
- ... उंगली से नहीं निकलता तो उंगली तेढी करनी पडती है` या उक्तीप्रमाणं भाईंची मागणी आहे. ग्रामीण भागाचं मागासलेपण पाण्यासाठी मोताद होईपर्यंत येऊन थांबलं आहे. असं असताना केवळ पाण्याची तहान भागू नये. असं झालं ...
- Created on 10 डिसेंबर 2012
- 194. सामान्यांचं जगणं सुखकर होणार का?
- (Blog: ब्लॉग)
- ... ग्रामीण भागात देवाला बोकड कापण्याची परंपरा आहे. बोकड कापल्यानंतर रात्री सगळ्या गावाला जेवायला बोलावलं जातं. एक बोकड आणि मोठं तपेलंभर रस्सा जेवायला शंभर दिडशे लोक... असा तो सगळा कार्यक्रम असतो.. ...
- Created on 09 डिसेंबर 2012
- 195. इतिहासाकडून भविष्याकडे
- (Blog: ब्लॉग)
- ... खानदेश, मराठवाडा व ग्रामीण भागात जाणाऱ्या उद्योगांना सवलती देऊन त्यांच्या विकेंद्रीकरणावर भर दिला पाहिजे असे, सांगितले. त्यासाठी गुंतवणुकीला पोषक व अनुकूल कायदे केल्याशिवाय गत्यंतर नाही. यासंदर्भात ...
- Created on 08 डिसेंबर 2012
- 196. युग सोशल मीडियाचं
- (Blog: ब्लॉग)
- ... ग्रामीण - शहरी या सगळ्यांना जोडणारं माध्यम एकच संदेश देत आहे, जे सर्वश्रुत आहे. बदल... जीवनात बदल हा अविभाज्य घटक आहे आणि तो अंगीकारणं हेच आपल्या हाती आहे. जो लवकर बदलेल तोच पुढे जाईल. या तंत्रज्ञानाचा ...
- Created on 08 डिसेंबर 2012
- 197. 'टगेगिरी'पेक्षा ‘बाबा’गिरीच बरी!
- (Blog: ब्लॉग)
- ... इंदिरा आवास योजनेत ज्यांना घर बांधायला जागा नाही, त्यांना एक गुंठा जागा घेण्यासाठी १२ हजार रूपये अनुदान, ग्रामीण भागात मॉलची उभारणी, पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, ग्रामसभा बळकटीकरण अभियान असे अनेक ...
- Created on 07 डिसेंबर 2012
- 198. शेतीची लूट वाढते आहे
- (Blog: ब्लॉग)
- ... आरोग्य, वाहतूक, सामाजिक दायीत्वाचा खर्च वाढतो आहे, असंघटीत श्रम शक्तीने या महागाईचा सामना कसा करायचा? भारत सरकारला ही असमानता वाढत आहे हे मान्य आहे म्हणूनच महात्मा गांधींच्या नावाने राष्ट्रीय ग्रामीण ...
- Created on 06 डिसेंबर 2012
- 199. अश्रूंची होतील का फुले? (भाग-2)
- (Blog: ब्लॉग)
- ... राजकारणात विचारांची बैठक होती व संघटनात्मक कार्याच्या अनुभवाचा आधार होता. एकात्म मानवतावादाचे त्यांचे विचार मौलिक होते. परंतु जनसंघाच्या भाजप या अवतारात तुम्हाला उपाध्याय यांची ग्रामीण विकासाची दृष्टी ...
- Created on 19 ऑक्टोबर 2012