शोधा
- 21. दुष्काळ निवारणासाठी १,१६४ कोटी
- (टॉप न्यूज)
- ... 110 कोटींची तरतूद महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी 787 कोटींची तरतूद राजीव गांधी योजना संपूर्ण राज्यात राबवली जाणार, यासाठी 325 कोटी रुपयांची तरतूद चारा पुरवठ्यासाठी 186 कोटी रुपये आश्रमशाळा ...
- Created on 20 मार्च 2013
- 22. आठवणीतला कृष्णाकाठ!
- (टॉप न्यूज)
- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. कराडमधील कृष्णाकाठच्या त्यांच्या समाधीस्थळासह राज्यभरात त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन केलं जातंय. कृष्णाकाठच्या कुशीत घडलेलं निर्मळ, ...
- Created on 12 मार्च 2013
- 23. खान्देशी मांडे सातारच्या जत्रेत!
- (टॉप न्यूज)
- 'आजकाल काय सगळं विकत मिळतं' या जमान्यात घरी पापड, सांडगे, स्ट्रॉबेरी जाम अमकं-तमकं करणार्या ग्रामीण महिलांचं कौतुकच करायला हवं. खान्देशातल्या तापत्या उन्हात, लोडशेडिंगच्या खेळात, पाण्याच्या बेभरवशाच्या ...
- Created on 09 मार्च 2013
- 24. तिनं वसवलीय अपंगांची 'स्वप्ननगरी'
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... ग्रामीण भागातील अपंग व्यक्तींना आणि महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या या काजूला राज्यभरातून प्रचंड मागणी आहे. त्यामुळं दरवर्षी इथं काम करणाऱ्यांची ...
- Created on 08 मार्च 2013
- 25. बचत गटांनी सावरला दुष्काळाचा डोंगर
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... आहे, शिवाय दुष्काळाच्या चटक्यांपासून त्यांनी आपलं घरही सावरलंय. साताऱ्यातल्या बचत गटांचा सहभाग सातारा जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे जिल्हा परिषद मैदान बचत गटांतील ...
- Created on 08 मार्च 2013
- 26. विज्ञान जत्रेतलं 'रुरल टॅलेंट'
- (टॉप न्यूज)
- ... असं हे 'रुरल टॅलेंट' (ग्रामीण शहाणपण) होतं. हे पाहिल्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनीही विद्यार्थ्यांची पाठ थोपटली. मुंबईच्या भाभा विज्ञान मूलभूत शिक्षण सहकार्यानं पार पडलेल्या या विज्ञान ...
- Created on 04 मार्च 2013
- 27. 'कमवा-शिका'ला हवं पाठबळ
- (स्पेशल रिपोर्ट)
- 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद' हे रयत शिक्षण संस्थेचं ब्रीदवाक्य. 'रयत'चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वप्रथम 'कमवा आणि शिका' हा मूलमंत्र दिला. त्यानंतर ग्रामीण भागातील तळागाळात शिक्षणाचा ...
- Created on 04 मार्च 2013
- 28. स्वराज्य आंदोलनातील विविध प्रवाह भाग - 2
- (स्वातंत्र्य का नासले?)
- ... इंग्रजांची जागा काळ्या इंग्रजाने घेतली. गांधीवादी ग्रामीण अर्थव्यवस्था त्यांना परवडणारी नव्हती. याउलट, समाजवादाच्या नावाखाली सर्व सत्ता हाती घेण्याची शक्यता दिसताच आंग्लाळलेल्या काँग्रेसने गांधीनेतृत्वाचा ...
- Created on 03 मार्च 2013
- 29. शहरं - बुडणारं 'टायटॅनिक', खेड्याकडे चला!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... आयुष्य सोडून ते अंकोलीच्या माळावरच्या आपल्या शेतीवर आले. ते या शेताला इकोफार्म म्हणतात. निसर्गाशी मैत्री करत वेगवेगळे प्रयोग करून सोपेपणानं आणि सुखी जगण्याचं एक मॉडेलच त्यांनी इथं उभारलंय. शहरी आणि ग्रामीण ...
- Created on 02 मार्च 2013
- 30. बजेटनं साधलंय सर्वांचंच हित
- (टॉप न्यूज)
- भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्व आव्हानांचं पूर्ण भान राखत आणि समाजातील सर्व घटकांचं व्यापक हित लक्षात घेऊनच अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी बजेट मांडलंय. कृषी, ग्रामीण क्षेत्रासाठी झालेल्या जादा तरतुदींमुळं ...
- Created on 01 मार्च 2013
- 31. कृषीचं स्वतंत्र बजेट हवं!
- (टॉप न्यूज)
- ... विविध विभागात चांगलं आणि भरीव संशोधन होऊ शकतं. हे सर्व प्रत्यक्षात येण्यासाठी स्वतंत्र कृषी बजेट हवंय, असंही त्यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना स्पष्ट केलंय. महाराष्ट्र शेती आणि ग्रामीण पर्यटन ...
- Created on 01 मार्च 2013
- 32. बजेटमध्ये ग्रामीण भागाचं 'वेट'!
- (टॉप न्यूज)
- संसदेत आज सादर झालेल्या बजेटमध्ये कृषी आणि ग्रामीण या दुर्लक्षित विभागांवरची तरतूद वाढवून 'इंडिया'बरोबरच 'भारता'च्या विकासाकडे आपलं बारीक लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं सूचित केलंय. ग्रामीण विकास मंत्रालयासाठीची ...
- Created on 28 फेब्रुवारी 2013
- 33. यंदाचं बजेट म्हणतंय, खेड्यांकडे चला!
- (टॉप न्यूज)
- 'खेड्यांकडं चला' या महात्मा गांधींजींच्या संदेशाला पुन्हा एकदा उजाळा देऊन तो आचरणात आणण्याचा प्रयत्न बजेटच्या माध्यमातून केंद्रातल्या काँग्रेस आघाडी सरकारनं केलाय. यंदाच्या बजेटमध्ये ग्रामीण विकासासाठी ...
- Created on 28 फेब्रुवारी 2013
- 34. खिचडी काही शिजंना!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... 10हजार 380 कोटी रुपये खर्च करतं. कॅलरीज, प्रथिनांचाही हिशेब नागरी भागातील दर विद्यार्थ्यामागं 3रु. 05पैसे तर ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यामागं 1रु.12पैसे याप्रमाणं अनुदान दिलं जातं. ...
- Created on 27 फेब्रुवारी 2013
- 35. बडेजावी खर्च दुष्काळाकडं!
- (टॉप न्यूज)
- ... निधी वितरित करण्यात आला आहे. 7हजार 64 गावं 50 पैसेवारीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत राज्यात 18 हजार 660 एवढी कामं सुरू असून या कामांवर एक लाख 35 हजार 937 एवढी मजुरांची उपस्थिती ...
- Created on 25 फेब्रुवारी 2013
- 36. पुस्तकं वाचलीच पाहिजेत
- (टॉप न्यूज)
- ... गस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता... आपल्या या सुप्रसिद्ध कवितेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण जीवनातील कष्ट श्रोत्यांसमोर मांडले. शेतकऱ्यांच्या वेदना मांडताना दुष्काळात कुणीच त्यांच्याकडं लक्ष ...
- Created on 22 फेब्रुवारी 2013
- 37. 'भार' भारनियमनाचा!
- (टॉप न्यूज)
- ... भारनियमन न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. परंतु, ग्रामीण भागातील बत्ती आतापासून गुल व्हायला लागलीय. उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्यावर मागणी आणि तूट वाढत गेल्यास भारनियमन अटळ होणार आहे. वीज हवी असेल ...
- Created on 22 फेब्रुवारी 2013
- 38. देशी कोंबडीपालनातून कुकूच कूsss!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... त्यासाठी त्यांनी तज्ज्ञांचीही मदत घेतलीय. नासाडी अन्नातून वाचवले 60 हजार रुपये एक हजार कोंबड्यांना खाद्य पुरवणं हे मोठ्या जोखमीचं काम. ग्रामीण भागात ज्वारी, सुकट आदी खादय ...
- Created on 21 फेब्रुवारी 2013
- 39. मंचरला 'शासन आपल्या दारी'
- (टॉप न्यूज)
- ग्रामीण जनतेला आपल्या गावात सर्व सरकारी कामकाजांची कागदोपत्री पूर्तता करता यावी, या उद्देशानं राज्य महसूल विभागातर्फे आयोजित 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम नुकताच आंबेगाव तालुक्यात पार पडला. यावेळी तब्बल ...
- Created on 20 फेब्रुवारी 2013
- 40. जपानी गाण्यात मराठी झेंडा
- (टॉप न्यूज)
- ... मिळतं. ग्रामीण भागातील युवकांकडंही बुद्धिमत्ता असते. तिचा योग्य तऱ्हेनं उपयोग करून आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिध्द करण्यास मदत होतेय. अशी माहिती लिग्विस्ट अॅकॅडमीचे संचालक प्रसन्न कळबुरकर यांनी 'भारत4इंडिया'स ...
- Created on 19 फेब्रुवारी 2013