शोधा
- 21. 'नॅचरल' जलसंधारण मॉडेल...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... नॅचरल जलसंधारण मॉडेल अशी विकास कामांची जंत्रीच उभी केलीय. जलसंधारणाच्या या वेगळ्या, चांगल्या प्रयोगामुळं दुष्काळी परिस्थितीनं नेहमी गांजलेला उस्मानाबाद जिल्हा पुन्हा एकदा चर्चेला आलाय. दहा ...
- Created on 04 ऑक्टोबर 2013
- 22. बाप्पांनाही झळ महागाईची!
- (टॉप न्यूज)
- ... असलेल्या रंगाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं, किंमती वाढल्याचं मूर्तीकार सांगतात. मूर्तीकारांना हस्तकला विकास महामंडळातर्फे काही प्रमाणात आर्थिक पाठबळ दिलं जातंय. ...
- Created on 03 सप्टेंबर 2013
- 23. जमीन लाटण्याचे दिवस गेले...!
- (टॉप न्यूज)
- ... ७० टक्के जमीनमालकांची अनुमती अनिवार्य आहे. जमीन ताब्यात घेण्याऐवजी ती विकासकांना भाडेपट्टय़ावर दिल्यास मालकी शेतकऱ्याकडंच राहील आणि त्याला नियमित उत्पन्नही प्राप्त होईल, ही विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज ...
- Created on 30 ऑगस्ट 2013
- 24. ...अखेर जादूटोणाविरोधी कायदा येणार
- (टॉप न्यूज)
- ... - राजहंस प्रकाशन अंधश्रद्धा विनाशाय - राजहंस प्रकाशन ऐसे कैसे झाले भोंदू - मनोविकास प्रकाशन झपाटले ते जाणतेपण - संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ. ठरलं... डोळस व्हायचंय - मनोविकास प्रकाशन तिमिरातुनी ...
- Created on 20 ऑगस्ट 2013
- 25. स्वातंत्र्यदिनी नारा...पाणीटंचाई मुक्तीचा!
- (टॉप न्यूज)
- महाराष्ट्राची विकासातील घोडदौड कायम ठेवण्यासाठी राज्याला पाणीटंचाई मुक्त करुन कोरडवाहू शेती शाश्वत करण्यावर भर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. त्यामुळं येत्या तीन वर्षात ...
- Created on 16 ऑगस्ट 2013
- 26. कोकणातले धबधबे
- (Uncategorised)
- ... क्षेत्राकडे जाण्यासाठी सुचना फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर इथले रस्ते तर अत्यंत खराब. रत्नागिरीतल्या प्रशासनाने जर पर्यटन चालनेकडे गांभिर्याने लक्ष दिलं तर स्थानिकांनाही आपला आर्थिक विकास साधता ...
- Created on 30 जुलै 2013
- 27. विठूचा गजर...हरिनामाचा झेंडा रोवला!
- (टॉप न्यूज)
- ... जलाशय भरतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर पंढरपूर विकास आराखड्यातील कामे वेगाने सुरु असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. या वारीसाठी येणा-या भविकाला जास्तीत-जास्त सुविधा देण्याचे काम ...
- Created on 19 जुलै 2013
- 28. तरुणांना विवेकाचं भान देणारी रथयात्रा!
- (टॉप न्यूज)
- ... आयोजन केलंय. विवेकानंदांच्या 150व्या जयंतीदिनी म्हणजेच 12 जानेवारीपासून ही रथयात्रा सुरू झालीय. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झालेली ही रथयात्रा 600 दिवस चालणार असून राज्यातील ...
- Created on 23 मे 2013
- 29. हाक...कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्याची!
- (टॉप न्यूज)
- ... त्यामुळं नजीकच्या काळात कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विकासकामांसाठी मोठा निधी केंद्राकडून राज्याला मिळण्याची आशा निर्माण झालीय. यावेळचा दुष्काळ सर्वात भयानक ...
- Created on 09 मे 2013
- 30. धवल क्रांतीनंतर आता 'गो रिव्हॉल्युशन'...
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... थोड्याफार अडचणी येत गेल्या, मात्र त्यातून मार्ग काढत त्यांनी टप्प्याटप्प्यानं विकास साधत गोवर्धन हा ब्रॅंड म्हणून बाजारात लोकप्रिय केला. कर्नाटक, आंध्र आणि तमिळनाडू या तिन्ही राज्यांच्या सीमेवर गोवर्धनचे ...
- Created on 30 एप्रिल 2013
- 31. मानसीचा चित्रकार तो...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... अॅनिमेशन, अप्लाईड आर्ट ही क्षेत्रं स्वतंत्रपणं इंडस्ट्री म्हणून उभी राहताहेत. परंतु चित्रकलेत कामाचा तोचतोचपणा आणि संख्यात्मक वाढ करून इंडस्ट्री निर्माण होऊ शकत नाही. चित्रकला हा विषय वैयक्तिक विकासावर ...
- Created on 30 एप्रिल 2013
- 32. धान्य खरेदी-विक्रीची सातारी तऱ्हा
- (टॉप न्यूज)
- ... पाणलोट उपक्रमाचा फायदा घेतला, तसंच पाऊस पडला असतानादेखील ज्वारी, गहू पिकं घेतली. आता ही धान्यं ग्राहकांना उपलब्ध झालीत, अशी माहिती कृषी अधीक्षक विकास पाटील यांनी दिली. लोकवन गहू आणि दुर्मिळ ...
- Created on 27 एप्रिल 2013
- 33. सर्कस मूळची कृष्णाकाठची!
- (टॉप न्यूज)
- ... पशुपक्ष्यांचे खेळ होत होते. भारतातही डोंबाऱ्याचे खेळ आजही प्रचलित आहेत. मात्र, आज दिसणाऱ्या आधुनिक सर्कशीचा उदय आणि विकास अठराव्या शतकात झाला. इंग्लिश अश्वारोहणपटू फिलीप अॅस्टली (१७४२-१८१४) हा आधुनिक ...
- Created on 20 एप्रिल 2013
- 34. मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी झुंबड
- (टॉप न्यूज)
- ... गेला तरीही सर्वाधिक सोन्याची मागणी असणाऱ्या देशात भारताचा अग्रक्रम होता. भारत ही जगातील सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ आहे. मात्र, सोन्यातील गुंतवणूक देशाच्या उपयोगात येत नाही. विकासासाठी तिचा काहीच हातभार ...
- Created on 18 एप्रिल 2013
- 35. कुणबी समाजाचा आवाज उठू लागला!
- (टॉप न्यूज)
- ... आरक्षित करण्यात आलेल्या 23 गुंठे जागेपैकी 10 गुंठे जागा कुणबी समाजाला देण्यात यावी, या मागणीनं जोर धरलाय. त्याचबरोबर कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ ...
- Created on 15 एप्रिल 2013
- 36. कोकणात पेटू लागला वणव्याचा नारा!
- (स्पेशल रिपोर्ट)
- विकासाच्या नावाखाली नष्ट केली जाणारी वनराई, नियोजित नवनवीन प्रकल्पांसाठी हिसकावल्या जाणाऱ्या जमिनी यामुळं कोकणातील अल्पभूधारक गरीब शेतकरी अगोदरच पिचलेला आहे. त्यात आता भर पडलीय वणव्यांची. वणव्यांमुळं आंबा, ...
- Created on 03 एप्रिल 2013
- 37. 'डांगी'वर उमटणार भारताची मोहोर
- (टॉप ब्रीड - घोटी )
- ... माहिती इगतपुरी तालुक्यातल्या टाकेद इथले पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी दिलीय. डॉ. भणगे हे जेनेटिक्स, मानवी आरोग्य आणि पशू आरोग्याविषयीचे अभ्यासक आहेत. दुर्मिळ जातींचं संगोपन डांगी ...
- Created on 03 एप्रिल 2013
- 38. जनावरांची दौलत आहे लाखमोलाची!
- (टॉप ब्रीड - घोटी )
- ... सोडला तर त्याविषयी फारसं कुणालाच काही देणंघेणं नसतं. त्यामुळंच राज्यातील या पशुधनाचा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. पण, हा शेतकऱ्याच्या अर्थकारणावर थेट प्रभाव टाकणारा कसा विषय आहे, हे या जनावरांच्या बाजारातून ...
- Created on 02 एप्रिल 2013
- 39. ...आता उत्सुकता मानकऱ्यांची
- (टॉप ब्रीड - घोटी )
- ... भरपूर पावसात टिकणाऱ्या या बैलांच्या दुर्मिळ जातीचा विकास आणि जतन करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. कारण संपूर्ण भारतात ही जात फक्त अकोले आणि इगतपुरी या भागातच आढळते. आता केवळ राज्यभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही ...
- Created on 30 मार्च 2013
- 40. पाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... आहेत. इथले ग्रामस्थ स्वत: वार्षिक ताळेबंद मांडून गावचा पैन् पैचा हिशेब ठेवला पाहिजे यासाठी आग्रही असतात. ग्रामपंचायतीच्या आर्थिक नियोजनामुळं या गावचा अर्थसंकल्प हा शिलकी ठरतो. सर्व विकासकामं आणि कर्मचाऱ्यांचा ...
- Created on 23 मार्च 2013