शोधा
- 41. वाशीमचा गुलाबाचा मळा
- (टॉप न्यूज)
- वाशीम - नापिकी, कर्जबाजारीपणामुळं विदर्भात अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र थांबलेलं नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत वेगळी वाट चोखाळत यशस्वीही होत आहेत. वाशीम जिल्ह्यातील ...
- Created on 09 जुलै 2013
- 42. फ्लॉवर पिकानं केली उसावर मात
- (टॉप न्यूज)
- उसाचं पीक हे नगदी पीक म्हटलं जातं. सामान्यपणं उसाचं पीक घेताना शेतकरी उसाचं उत्पादन कमी होईल या भावनेनं आंतरपीक घेत नाहीत. पण साताऱ्याच्या पाटण येथील विहे गावच्या राजेंद्र देशमुख या प्रयोगशील शेतकऱ्यानं ...
- Created on 29 मे 2013
- 43. वाशी मार्केटने विकले ३०० कोटींचे आंबे!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... असं आहे वाशीचं फळ मार्केट नवी मुंबईचं एपीएमसी मार्केट... या मार्केटला जवळपास 150 वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी शेतकरी आपला माल घेऊन विविध ठिकाणी व्यापाऱ्यांकडे जात, परंतु हे व्यापारी त्यांना योग्य ...
- Created on 28 मे 2013
- 44. कोकणात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
- (टॉप न्यूज)
- सर्व पातळीवर असणाऱ्या वाढत्या भीषण महागाईनं संपूर्ण जनजीवनच त्रस्त असताना सर्वसामान्य शेतकरीही यातून सुटणं अशक्यच. या शेतकऱ्यांची आणि त्याचबरोबर उत्पादित शेतमालाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मुजोर दलालांच्या ...
- Created on 27 मे 2013
- 45. २५ एकर पपईतून ५० लाखांचा नफा!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... बळीराजाच्या मानेवर नेहमीच असते. त्यामुळंच चाकोरीबाहेर जाऊन वेगळी पिकं घेणारे शेतकरी हे इथल्या बळीराजाचे आयकॉ़न्स ठरतात. वाशीम जिल्ह्यातील पिंप्री इथले देवीदास राऊत-पाटील त्यापैकीच एक. ६५व्या वर्षी या बहाद्दरानं ...
- Created on 25 मे 2013
- 46. एकाच झाडाला ५१ जातींचे आंबे
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... हे झाड विविध जातींच्या आंब्यांनी बहरलंय. रवी मारशटीवार हे बीई सिव्हिलपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले उच्चविद्याविभूषित शेतकरी आहेत. मुंबई आणि आखाती देशात दहा वर्षं नोकरी केल्यानंतर मायदेशी ...
- Created on 25 मे 2013
- 47. देशी माळव्याला वाशी मार्केटचा आधार!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... या मार्केटमध्ये यायला सुरुवात होते. हे ट्रक फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतमाल घेऊन इथं येतात. शेतकरी भाजीपाला पाठवतो त्यावेळीच त्याचं व्यापाऱ्याशी बोलणं झालेलं असतं. त्याप्रमाणं ...
- Created on 23 मे 2013
- 48. कळवंडे धरण बांधलंय कशासाठी?
- (टॉप न्यूज)
- ... होतोय. पाणी असूनही तांत्रिक आणि सामाजिक कारणांमुळं पाणी मिळत नसल्यानं या धरणाचा उपयोग तरी काय, असा संतप्त सवाल शेतकरी विचारतायत. दोन दशलक्ष घन मीटर पाणी वापराविना चिपळूण तालुक्यात ...
- Created on 21 मे 2013
- 49. उन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी
- (टॉप न्यूज)
- ... बागायती शेतकरी हा हंगाम हाताशी घावेल, अशा पद्धतीनं भाजीपाल्याची लागवड करतात. त्यातल्या त्यात नाशिक, नगरसह पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील बागायत पट्ट्यातील शेतकरी ...
- Created on 14 मे 2013
- 50. लंडनमध्ये झाला हापूस महोत्सव!
- (टॉप न्यूज)
- ... नितीन चंद्रकांत देसाई, 'खाना खजाना' कार्यक्रमातील प्रसिद्ध शेफ संजीव कपूर, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, माजी आमदार बाळ माने आणि १५ आंबा उत्पादक शेतकरी यात सहभागी झाले होते. आखाताला पडली भुरळ ...
- Created on 08 मे 2013
- 51. धवल क्रांतीनंतर आता 'गो रिव्हॉल्युशन'...
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... शेतकरी विचारू लागले. शेतकऱ्यांची ही व्यथा लक्षात घेऊन देवेंद्र शहा यांनी मंचरला 20 हजार लिटरचा प्रोसेसिंग प्लॅण्ट टाकला. मंचरपासून मुंबई-पुणे मार्केट जवळ होती. त्याचा विचार करून जादा दूध घेऊन त्यावर प्रक्रिया ...
- Created on 30 एप्रिल 2013
- 52. धान्य खरेदी-विक्रीची सातारी तऱ्हा
- (टॉप न्यूज)
- शेतमालाचा भाव पडला म्हणून कधी शेतकरी, तर भाव वाढल्यानं सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनं करत असल्याच चित्र पाहायला मिळतं. याचा सुवर्णमध्य साधण्यासाठी 'शेतकरी ते थेट ग्राहक' अशी संकल्पना घेऊन साताऱ्यात ...
- Created on 27 एप्रिल 2013
- 53. कोकणात पिकल्या 'फाईव्ह स्टार' भाज्या
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढतंय. पारंपरिक पिकांसोबत इथला शेतकरी आपल्या लाल सुपीक मातीत विदेशी भाज्या पिकवू लागलाय. येळणे गावच्या महेश केळकर यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या रंगबेरंगी शिमला मिरची आणि लाल कोबीची ...
- Created on 22 एप्रिल 2013
- 54. गुंठ्यात पिकली एक टन मिरची
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... आहे. महिलांकडे थोडी जास्तीची जमीन असेल तर त्यांनी व्यावसायिक शेतीत उतरावं, असं आवाहनही ज्योती रावराणे यांनी केलं आहे. राज्यभरातील शेतकरी देतायत भेटी कोकणातल्या लाल मातीत एका गुंठ्यात एक टन ...
- Created on 18 एप्रिल 2013
- 55. प्रतापगडला साकारलंय शिवकालीन खेडं!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... या बलुतेदारी पद्धतीभोवती फिरत होतं. त्यामुळं गावं स्वयंपूर्ण होती. सुखी, समाधानी होती. खेड्यांत राहणाऱ्या बिगर शेतकरी लोकांचा व्यवसाय हा परंपरेनं चालत आल्यामुळं त्याला कुलपरंपरागत हक्काचं स्वरूप प्राप्त ...
- Created on 17 एप्रिल 2013
- 56. शेतकऱ्यांनी साधला पर्यटनाचा स्वीटकॉर्न!
- (स्पेशल रिपोर्ट)
- शेतकरी आणि मार्केटिंग हे चित्र दिसणं तसं दुर्मिळच, पण आता शेतकरी हळूहळू मार्केटिंगकडं वळू लागलाय. आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळं शाळा, कॉलेजना सुट्ट्या लागल्या आहेत आणि कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी ...
- Created on 16 एप्रिल 2013
- 57. कुणबी समाजाचा आवाज उठू लागला!
- (टॉप न्यूज)
- ... हा सर्व समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्या मागासच आहे. कुणबी म्हणजेच शेतकरी समाजाचं जीवनमान सुधारण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत, असं कुणबी समाजाचे नेते रामचंद्र कोलबे यांनी 'भारत4इंडिया'शी ...
- Created on 15 एप्रिल 2013
- 58. आंबा, काजूच्या बागेत बहरली पपई!
- (स्पेशल रिपोर्ट)
- कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात त्या आंबा, काजू, फणस, पोफळीच्या बागा. पण आता कोकणातला शेतकरीही आधुनिक शेतीकडं वळू लागलाय. गुहागरच्या गजानन पवार यांनी आंबा, काजू , माड यांच्यात आंतरपीक म्हणून चक्क ...
- Created on 12 एप्रिल 2013
- 59. गोंदियाची कलिंगडं चालली फॉरीनला
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... पाठवतात. त्याचबरोबर या माध्यमातून त्यांची कलिंगडं दुबई आणि अमेरिकेतही निर्यात केली जात आहेत. गहाणे यांची कलिंगडाच्या शेतीतील प्रगती पाहून तालुक्यातील बरेच शेतकरी आता त्यांचं मार्गदर्शन घेऊ लागलेत. ...
- Created on 12 एप्रिल 2013
- 60. पाडव्याच्या सणाला राजा फळांचा आला!
- (टॉप न्यूज)
- ... पाहायला मिळते. ज्याचा आंबा पहिल्यांदा मार्केटमध्ये येतो तो भाव खाऊन जातो. त्यामुळं अगदी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच हापूस बाजारात आल्याच्या बातम्या झळकतात. मात्र, पूर्वी शेतकरी गुढीपाडव्यालाच पहिल्यांदा ...
- Created on 10 एप्रिल 2013