Bharat 4 India.com

11 April 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 190 सापडले.
काय शोधायचंय:
Page 6 of 10     |    
यामध्ये शोधा:
101. शेतीची लूट वाढते आहे
(मला वाटतं.)
... आग्रह त्यांचा होता. स्वतंत्र भारताच्या आंदोलनाची निशाणी ‘चरखा’ होती. गांधीचा हा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अत्यंत सोप्या शब्दात मांडला, ‘कच्चा माल मातीच्याच भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे’. ...
Created on 13 नोव्हेंबर 2012
102. शेतकरी अडचणीत येतोय
(मला वाटतं.)
... उसाला) जो ११ ते ११.५० टक्के होता तो कमी होत होत आता ८-९ टक्क्यांवर आला आहे. भावासाठी आंदोलने करण्यात शेतकरीझाला आहे पटाईत...पण ही गंभीर समस्या त्यांना समजत नाही आणि कोणी समजावून सांगत नाही. याला कारण ...
Created on 10 नोव्हेंबर 2012
103. 'स्वाभिमान' का दुखावला?
(एडिटर्स डेस्क)
... लागू आहे. शरद पवार नेहमीच संयमी भूमिका दाखवत आले आहेत. सत्तेत असताना लीनपणे वागणं ही मोठ्या नेत्याची लक्षणं आहेत. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता सध्या त्यांच्याच बालेकिल्ल्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरा ...
Created on 10 नोव्हेंबर 2012
104. ऊस आंदोलनाचा वारकऱ्यांना अडथळा
शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंदचा फटका पंढरपुरातील उत्पत्ती एकादशीला बसलाय. आळंदीला जाणारे वारकरी पंढरीत येवून विठुरायाचे दर्शन घेतात. त्या नंतर भाविक आळंदीला वारीला जातात. मात्र शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ...
Created on 29 नोव्हेंबर 2013
105. कोकणात पेटू लागला वणव्याचा नारा!
विकासाच्या नावाखाली नष्ट केली जाणारी वनराई, नियोजित नवनवीन प्रकल्पांसाठी हिसकावल्या जाणाऱ्या जमिनी यामुळं कोकणातील अल्पभूधारक गरीब शेतकरी अगोदरच पिचलेला आहे. त्यात आता भर पडलीय वणव्यांची. वणव्यांमुळं आंबा, ...
Created on 03 एप्रिल 2013
106. आरक्षण मुद्द्यावर रास्ता रोको
सांगलीत आज सकाळपासूनच ''आरक्षण आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या बापाचं'' अशा घोषणांनी सूर धरला. निमित्त होतं मराठा समाज आरक्षण समितीचं रास्ता रोको. मराठा समाजातील गोरगरीब, भूमिहीन, अल्पभूधारक जनतेला शिक्षण ...
Created on 18 मार्च 2013
107. भेंडी एक्सपोर्टवर आली टाच...
आरोग्याच्या कारणास्तव द्राक्षांनंतर युरोपनं आता भारतीय भेंडीच्या एक्सपोर्टवर बंदी आणलीय. भेंडीमधील रासायनिक खतांचा अंश आरोग्याला हानिकारक ठरणारा नाही, असं प्रमाणपत्र (हेल्थ सर्टिफिकेट) देणं त्यांनी बंधनकारक ...
Created on 05 मार्च 2013
108. सिडको प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा
... सिडको प्रकल्पग्रस्त समितीनं ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडलं. ...
Created on 11 फेब्रुवारी 2013
109. लोटल्या दर्यात होड्या...
डिझेल दरवाढ तातडीनं मागं घ्यावी, यासाठी मच्छीमारांचं मासेमारी बंद आंदोलन सुरू आहे. मात्र,  सरकारवर काहीच फरक पडत नसल्यानं त्यांनी नाईलाजानं आपल्या होड्या दर्यात लोटल्यात. पण त्याचबरोबर सरकारनं लवकर योग्य ...
Created on 09 फेब्रुवारी 2013
110. मच्छीमार पेटला इंधनासाठी
... आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.    ...
Created on 04 फेब्रुवारी 2013
111. भ्रष्टाचारी रेशन यंत्रणेला धडा
परभणी - शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार सर्वपरिचित आहे. त्यातही रेशन दुकान म्हटलं की  बोलायची सोयच नाही. त्याची झळ मुकाट सहन करत सर्वच जण बोलतात,  पण करत काहीच नाहीत. परभणीच्या मानवत तालुक्यातील मांडेवडगाव ...
Created on 25 जानेवारी 2013
112. 'जैतापूर' नकोच - साळवी
रत्नागिरी-  बहुचर्चित जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात जनहित सेवा समिती आणि मच्छीमार संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रकल्पस्थळी मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला कायम विरोध आहे,  हा प्रकल्प आम्ही ...
Created on 03 जानेवारी 2013
113. तीन हजार रुपयांवर शेतकरी संघटना ठाम
... साखर बाहेर पडू देऊ नका, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी आज येथील ऊस परिषदेत केले. यामुळे ऊसदराचे आंदोलन इथू्न पुढं आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.   या परिषदेला स्वाभिमान शेतकरी संघटनेचे ...
Created on 21 नोव्हेंबर 2012
114. शेतकरी मरतोय, सरकार फक्त बघतंय
इंदापूर- आंदोलन... मग ते कोणतंही असो. कार्यकर्त्यांचा जोशच आंदोलनातील विचार पुढे नेत असतो. रस्त्यावर आलेलं आंदोलन धगधगत राहतं ते कार्यकर्त्यांच्या जोशामुळंच. बऱ्याच वेळा हा जोशच कार्यकर्त्यांच्या जीवावर ...
Created on 20 नोव्हेंबर 2012
115. पहिली उचल अडीच हजार
सांगली- सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला पहिला हप्ता विनाकपात २५०० रुपये देण्याचा निर्णय आज जाहीर केला. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केल्यानं गळीत ...
Created on 19 नोव्हेंबर 2012
116. शेतकरी आंदोलन स्थगित
पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरावरून सुरू असलेलं शेतकरी संघटनेचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून संघटनेच्या नेतेमंडळींनी हा निर्णय जाहीर केला. ...
Created on 17 नोव्हेंबर 2012
117. सरकार फक्त बघतंय
... वर्षानुवर्षे संघर्ष सुरु आहे. या संघर्षात कित्येक शेतकऱ्यांना आपल्या प्राणांची आहुतीही द्यायला लागलीय. पण सरकारच्या काळजाला पाझर फुटत नाहीये. सध्या सुरु असलेल्या ऊसदर आंदोलनातही याच इतिहासाची पुनरावृत्ती ...
Created on 17 नोव्हेंबर 2012
118. शेतकरी संघटना एकत्र
सांगली - पश्चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलनाचा वणवा पेटवणाऱ्या शेतकरी संघटना आता एकत्र आल्यात. वेगवेगळ्या शेतकरी संघटनेच्या नेतेमंडळींनी एकीची वज्रमूठ घट्ट केलीय. शरद जोशी, ‘स्वाभीमान’चे सदुभाऊ खोत आणि रघुनाथदादा ...
Created on 17 नोव्हेंबर 2012
119. शेतकऱ्यांनी दूध ओतलं रस्त्यावर
उस्मानाबाद- उसाला पहिली उचल विनाकपात तीन हजार रुपये मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय. त्याची धग वाढतेच आहे. त्यातच आता दुधाच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. उस्मानाबाद जिल्ह्यातील ...
Created on 15 नोव्हेंबर 2012
120. पॅंथरचा शंकराचार्यांवर हल्लाबोल...!
(व्हिडिओ / पॅंथरचा शंकराचार्यांवर हल्लाबोल...!)
'दलित पॅंथर'नं सुरवातीच्या काळात 'दे धडक-बेधडक' पद्धतीची आंदोलनं केली. अन्याय दिसला की सोडायचं नाय...राडा स्टाईलनं तुटून पडायचं. यामुळं अल्पकाळातच राज्यभरात पॅंथरचा दरारा निर्माण झाला. पॅंथरच्या या झंझावाती ...
Created on 16 जानेवारी 2014
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  5 
  •  6 
  •  7 
  •  8 
  •  9 
  •  10 
  •  Next 
  •  End 

हे पाहाच...

  • लेक असावी तर अश्शी!
  • पोपटी पार्ट्या रंगू लागल्या...!
  • पाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली!
  • गुंठ्यात पिकली एक टन मिरची
  • अकलूजला गाड्यांचं धुमशान!

हिट क्लिक्स

  • १८ लाखांचा फायदा केवळ सहा महिन्यांत
  • गुंठ्यात पिकली एक टन मिरची
  • कमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब
  • मुसळीनं दिला धनाचा घडा
  • थेंब, थेंब पाणी वाचवा हो...!
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile