Bharat 4 India.com

27 February 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
एकूण: 271 सापडले.
काय शोधायचंय:
Page 7 of 14     |    
यामध्ये शोधा:
121. शिवसेना अध्यक्षपदी उध्दव ठाकरे
(टॉप न्यूज)
मुंबई - शिवसेनेचं शिवधनुष्य आता खऱ्या अर्थानं उध्दव ठाकरे यांनी हातात घेतलंय. शिवसेनाप्रमुखांनंतर उध्दव यांच्यावर ही जबाबदारी पडणार हे महाबळेश्वर इथं जेव्हा त्यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित केलं ...
Created on 24 जानेवारी 2013
122. नितीन गडकरींचा राजीनामा
(टॉप न्यूज)
... त्यानंतर मुंबईत रामभाऊ म्हाळगीच्या त्रिदशकपूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं अडवाणी-गडकरी एका व्यासपीठावर होते. त्यामुळं आता गडकरींच्या अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे, असं वातावरण होतं. पण ...
Created on 23 जानेवारी 2013
123. शेतमाल डायरेक्ट ग्राहकाला
(टॉप न्यूज)
... कृषी आणि पणन विभागाच्या सहकार्यानं राज्यात अनेक ठिकाणी शेतमाल विक्री केंद्रं सुरू केली जाणार आहेत. त्यातील ठाणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी प्राधान्यानं भाजीपाला केंद्रं चालू करण्यात येणार ...
Created on 22 जानेवारी 2013
124. राहुल गांधी आता उपाध्यक्ष
(टॉप न्यूज)
मुंबई- काँग्रेस पक्ष २०१४ची निवडणूक ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार हे आता स्पष्ट झालं आहे. जयपूरच्या चिंतन शिबिरात ए. के. अॅन्टोनी यांनी राहुल गांधी यांना पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवडण्याचा प्रस्ताव ...
Created on 19 जानेवारी 2013
125. जागर, स्त्री-पुरुष समानतेसाठी
(टॉप न्यूज)
मुंबई - स्त्रियांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा विचार करून राज्य सरकारनं स्त्री-पुरुष समानेतेची बीजं महाविद्यालयीन काळातच रुजवावा, हा उद्देश समोर ठेवून 'जागर जाणिवां'चा हा उपक्रम सुरू केलाय. याची घोषणा ...
Created on 19 जानेवारी 2013
126. फेब्रुवारीपासून राज्याचा दौरा
(टॉप न्यूज)
... करण्यात आलंय. त्याशिवाय पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राज ठाकरे प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेणार आहेत.  मुंबईतला परप्रांतीयांच्या विरोधातला लढा यापुढंही अधिक आक्रमकपणे सुरूच ...
Created on 15 जानेवारी 2013
127. नामांतराचे दिवस – भाग 3
(नामविस्तार दिन)
... बोलणे अवघड जाई. आवाज ही बसलेला असे. नामांतराच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रात हजारो मोर्चे निघाले. मुंबईत मंत्रालयावर निघालेले काही मोर्चे फारच प्रचंड होते. सर्वत्र सत्याग्रह, जेलभरो आंदोलन, रास्ता ...
Created on 15 जानेवारी 2013
128. नामांतराचे दिवस – भाग १
(नामविस्तार दिन)
... प्रारंभी सांगलीला आणि नंतर एम.ए. साठी म्हणून मुंबईला आलो. शिक्षण आणि चळवळ एकत्रित सुरू. समजतं तेव्हापासून गाणे लिहिणं, वाचणं सुरू , माझे वडील मला तक्क्यात सर्वाना प्रबुद्ध भारत वाचून दाखवण्याचं काम कौतुकानं ...
Created on 14 जानेवारी 2013
129. पाटी फक्त बदलली, मानसिकता तीच!
(नामविस्तार दिन)
... विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाला त्यांच्या सुवर्ण महोत्सवी किंवा अन्य महोत्सवाचे औचित्य साधून शासनाने ५०-१०० कोटींपर्यंतचा विशेष निधी उदार अंत:करणाने दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा तीन ...
Created on 14 जानेवारी 2013
130. दलितांचे बाबा
(६ डिसेंबर १२ विशेष)
गुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजलीपर भाषण फक्त एका व्यक्तीचं ...
Created on 14 जानेवारी 2013
131. शहरात पतंग, गावाकडं झुंजी
(टॉप न्यूज)
मुंबई - संक्रांतीच्या दरम्यान भारतात बर्‍याच ठिकाणी पतंग उडवण्याची प्रथा आहे. गुजरातमध्ये तर पतंग महोत्सव साजरा होतो. त्यासाठी देशविदेशातील पर्यटक अहमदाबादला आलेत. राज्यात मुंबई, नागपूर, नाशिक आदी शहरांमध्येही ...
Created on 14 जानेवारी 2013
132. विरोधकांनी केला आरोप
(टॉप न्यूज)
मुंबई - केंद्र सरकारनं दुष्काळग्रस्तांसाठी राज्याला 778 कोटी रुपयांचा निधी जाहीर केलाय. या मुद्यावरून आता विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केलीय. राज्य सरकारनं दुष्काळ निवारणासाठी 3500 कोटी ...
Created on 12 जानेवारी 2013
133. विशेष लेख
(Uncategorised)
  दलितांचे 'बाबा' गेले ! गुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी ...
Created on 10 जानेवारी 2013
134. काँग्रेसही होशीय्यार!
(टॉप न्यूज)
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं होणाऱ्या रोजच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या तयारीला काँग्रेस पक्ष लागलाय. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसनं बुधवारी (९ जानेवारी) प्रमुख नेते, केंद्रीय निरीक्षक, प्रदेश ...
Created on 10 जानेवारी 2013
135. वर्ध्यात रंगली महिला कुस्ती
(टॉप न्यूज)
... उद्घाटन भाजप नेते आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. झालेली ही स्पर्धा महिलांमधील खिलाडूवृत्तीला नक्कीच प्रोत्साहन देणारी ठरली.  स्पर्धेचे निकाल  48 किलो - कौशल्या वाघ, मुंबई (सुवर्ण), हर्षदा ...
Created on 09 जानेवारी 2013
136. बायोगॅस प्रकल्पानं साधली आर्थिक प्रगती
(स्पेशल रिपोर्ट)
... बळी यांना वडिलोपार्जित असलेल्या १२ एकर शेतीमध्ये तीन भावांच्या कुटुंबाचा प्रपंच चालवणं कठीण झालं होतं. म्हणून त्यांनी नागपूर-मुंबई जलद महामार्गालगत असलेल्या आपल्या शेतामध्ये हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेलकरिता ...
Created on 08 जानेवारी 2013
137. 'दुष्काळाचं' लोणी कुणाचं?
(एडिटर्स डेस्क)
... मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या पुणे-मुंबईकरांनाही आतून भीती वाटतेय, की ही सगळी दुष्काळी जनता इथं आली तर काय करायचं?       सांगली, उस्मानाबाद, नगर आणि अत्यंत मागास; तसंच दयनीय अवस्था असलेल्या वाशीम,  हिंगोली ...
Created on 07 जानेवारी 2013
138. अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी
(टॉप न्यूज)
मुंबई/नाशिक - तपमानाचा पारा भलताच उतरल्यानं उत्तर भारतासह अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी भरलीय. गावागावांत शेको़ट्या पेटल्या असून अवघा मराठी मुलुख उबदार कपड्यांनी लपेटलाय. आज (रविवार) राजधानी दिल्लीमध्ये ...
Created on 06 जानेवारी 2013
139. समाजमन बदलायला हवं
(टॉप न्यूज)
... वारसा आजही वाशीम जिल्ह्यात जपला जातोय.  हीच परंपरा जपत 'अखिल भारतीय नाट्य परिषद, मुंबई'च्या मालेगाव शाखेच्यावतीनं दोन दिवसीय नाट्य महोत्सव आणि कलावंत मेळाव्याचं महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात ...
Created on 06 जानेवारी 2013
140. 'लोकहो आत्ताच जागे व्हा'
(टॉप न्यूज)
मुंबई - राज्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांचा पुनर्विचार करण्याची गरज भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी वर्तवलीय. तर पक्षीय मतभेद विसरून दुष्काळावर काम करूया, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ...
Created on 04 जानेवारी 2013
  •  Start 
  •  Prev 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  5 
  •  6 
  •  7 
  •  8 
  •  9 
  •  10 
  •  11 
  •  Next 
  •  End 
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile