शोधा
- 1. आजोळच्या 'बाळ'लिला !
- बाळासाहेब ठाकरे यांचा आज प्रथम स्मृतीदिन. त्यांचं पार्थिव जिथं अनंतात विलीन झालं, त्या मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच त्यांच्या लाखो चाहत्यांची रिघ लागलीय. देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना ...
- Created on 16 नोव्हेंबर 2013
- 2. दुष्काळातही नदी भरली, हिरवाई तरारली!
- नदी म्हणजे जीवन. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीकाठानं हिरवीगार शिवारं डुलतात. समृद्धी, सुख, समाधानाची टवटवी सर्वत्र दिसते. पण हीच नदी उन्हाळ्यात आटते आणि शेताशिवारांवर दिसू लागते, दुष्काळाची काळी छाया. याचं ...
- Created on 02 मार्च 2013
- 3. खिचडी काही शिजंना!
- ... सुरू असणारी ही योजना आता निधीअभावी अडचणीत सापडल्याचं चित्र अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळतंय. केंद्र सरकारनं राज्याला पैसे दिलेत. राज्य सरकारनंही जिल्हा परिषदांना निधीचं वाटप केलंय. पण योजनेत प्रत्यक्ष ...
- Created on 27 फेब्रुवारी 2013
- 4. 'महानामा'वर अमरावतीत चर्चा
- संतांचा आपण फक्त आध्यात्मिक, धार्मिक अंगांनीच विचार करतो. मात्र, संतांनी आपल्याला सामाजिक भान दिलं. संवाद साधण्यासाठी समृद्ध भाषा दिली. या संतांमध्ये नामदेवांचं स्थान अग्रगण्य आहे. नामदेवांचा सामाजिक, ...
- Created on 18 फेब्रुवारी 2013
- 5. गावकऱ्यांनी बनवलं पाण्याचं 'बजेट'
- जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके म्हणजे संत्र्यांचं आगार! संत्रा बागांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीला इतकी भोकं पाडून ठेवली, की बेसुमार पाणीउपशामुळं हा भाग ड्रायझोन म्हणून जाहीर झाला. आता राष्ट्रीय ...
- Created on 16 फेब्रुवारी 2013
- 6. गरिबांच्या घोंगड्या पांघरून प्रशासन सुस्त
- अमरावती - रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना देण्यासाठी ब्लँकेट, चादरी आल्यात. परंतु अमरावती जिल्हा परिषदेला आठ महिने झाले तरी त्यांचं वाटप करायला वेळ ...
- Created on 08 जानेवारी 2013
- 7. जगभरातील 35 प्रजातींचं होतंय संगोपन
- अमरावती - वन विभागाच्या माध्यमातून वनांची काळजी घेण्यासोबतच चांगल्या प्रतीची रोपं तयार करून त्याचं रोपणही जातं. अमरावतीच्या वडाळी रोपवाटिकेतही असंच काम चालतं. इथं बांबूच्या जगभरातील सुमारे 35 प्रजातींचं ...
- Created on 06 जानेवारी 2013
- 8. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं वाऱ्यावर
- अमरावती - सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेमार्फत अनाथ, विभक्त पती-पत्नीच्या अपत्यांना अनुदान मिळतं. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची लेकरं त्यापासून वंचितच आहेत. सरकारी योजनांपासून ...
- Created on 17 डिसेंबर 2012
- 9. एलबीटीमुळं आवक मंदावली, अडत्यांचं आंदोलन
- अमरावती - विदर्भाचे एक आर्थिक केंद्र असलेला येथील सोयाबीन बाजार स्थानिक संस्था कराच्या (एल.बी.टी.) फेऱ्यात सापडलाय. महानगरपालिकेनं एलबीटीच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार ...
- Created on 26 नोव्हेंबर 2012