Bharat 4 India.com

08 December 2019 Last updated at 06:14 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अॅप्लिकेशन डाऊनलोड
औरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.
११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.
चेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.
मुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.
अजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.
पुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.
पुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.
कोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.
नागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.
थकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.

शोधा

एकूण: 9 सापडले.
काय शोधायचंय:
    |    
यामध्ये शोधा:
1. आजोळच्या 'बाळ'लिला !
बाळासाहेब ठाकरे यांचा आज प्रथम स्मृतीदिन. त्यांचं पार्थिव जिथं अनंतात विलीन झालं, त्या मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच त्यांच्या लाखो चाहत्यांची रिघ लागलीय. देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना ...
Created on 16 नोव्हेंबर 2013
2. दुष्काळातही नदी भरली, हिरवाई तरारली!
नदी म्हणजे जीवन. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीकाठानं हिरवीगार शिवारं डुलतात. समृद्धी, सुख, समाधानाची टवटवी सर्वत्र दिसते. पण हीच नदी उन्हाळ्यात आटते आणि शेताशिवारांवर दिसू लागते, दुष्काळाची काळी छाया. याचं ...
Created on 02 मार्च 2013
3. खिचडी काही शिजंना!
... सुरू असणारी ही योजना आता निधीअभावी अडचणीत सापडल्याचं चित्र अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळतंय. केंद्र सरकारनं राज्याला पैसे दिलेत. राज्य सरकारनंही जिल्हा परिषदांना निधीचं वाटप केलंय. पण योजनेत प्रत्यक्ष ...
Created on 27 फेब्रुवारी 2013
4. 'महानामा'वर अमरावतीत चर्चा
संतांचा आपण फक्त आध्यात्मिक, धार्मिक अंगांनीच विचार करतो. मात्र, संतांनी आपल्याला सामाजिक भान दिलं. संवाद साधण्यासाठी समृद्ध भाषा दिली. या संतांमध्ये नामदेवांचं स्थान अग्रगण्य आहे. नामदेवांचा सामाजिक, ...
Created on 18 फेब्रुवारी 2013
5. गावकऱ्यांनी बनवलं पाण्याचं 'बजेट'
जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके म्हणजे संत्र्यांचं आगार! संत्रा बागांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीला इतकी भोकं पाडून ठेवली, की बेसुमार पाणीउपशामुळं हा भाग ड्रायझोन म्हणून जाहीर झाला. आता राष्ट्रीय ...
Created on 16 फेब्रुवारी 2013
6. गरिबांच्या घोंगड्या पांघरून प्रशासन सुस्त
अमरावती - रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना देण्यासाठी ब्लँकेट, चादरी आल्यात. परंतु अमरावती जिल्हा परिषदेला आठ महिने झाले तरी त्यांचं वाटप करायला वेळ ...
Created on 08 जानेवारी 2013
7. जगभरातील 35 प्रजातींचं होतंय संगोपन
अमरावती - वन विभागाच्या माध्यमातून वनांची काळजी घेण्यासोबतच चांगल्या प्रतीची रोपं तयार करून त्याचं रोपणही जातं. अमरावतीच्या वडाळी रोपवाटिकेतही असंच काम चालतं. इथं बांबूच्या जगभरातील सुमारे 35 प्रजातींचं ...
Created on 06 जानेवारी 2013
8. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं वाऱ्यावर
अमरावती - सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेमार्फत अनाथ, विभक्त पती-पत्नीच्या अपत्यांना अनुदान मिळतं. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची लेकरं त्यापासून वंचितच आहेत. सरकारी योजनांपासून ...
Created on 17 डिसेंबर 2012
9. एलबीटीमुळं आवक मंदावली, अडत्यांचं आंदोलन
अमरावती - विदर्भाचे एक आर्थिक केंद्र असलेला येथील सोयाबीन बाजार स्थानिक संस्था कराच्या (एल.बी.टी.) फेऱ्यात सापडलाय. महानगरपालिकेनं एलबीटीच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार ...
Created on 26 नोव्हेंबर 2012
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2019 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile