शोधा
- 1. बिगी बिगी जाऊ चल, भोंगऱ्याला!
- विवाह ठरवण्यासाठी जातीनिहाय वधू-वर मेळावे होतात. शहरात वधू-वर सूचक केंद्रं दिसतात. याशिवाय ऑनलाईन मँरेज ब्युरोंची धूम आहेच. पण हे सारं झालं अलीकडचं. आदिवासी समाजात यासाठी परंपराच आहे. त्यासाठी होळीचा दिवस ...
- Created on 26 मार्च 2013
- 2. जव्हारच्या आदिवासींसाठी खोचला पदर
- 'प्रगती प्रतिष्ठान'ची स्थापना दुर्गम भागातील आदिवासींसाठी पहिल्यांदा गरज होती, ती प्राथमिक आरोग्य सेवांची. सुनंदाताईंनी त्यासाठी 1980 मध्ये प्रगती प्रतिष्ठानची स्थापना करून जव्हार परिसरातील ...
- Created on 08 मार्च 2013
- 3. मेळघाटातील आदिवासीही करतोय स्थलांतर
- अमरावती - मेळघाटात रोजगाराच्या योजना सुरू आहेत. परंतु आदिवासींना पुरेसा रोजगार देण्यात त्या अपयशी ठरल्यात. दररोज आणि पुरेशी मजुरी न मिळणं, कामं मिळण्यात येणाऱ्या अडचणी, सरकारी अधिकाऱ्यांकडून कामं देण्यात ...
- Created on 11 फेब्रुवारी 2013
- 4. समतेचा बुलडोझर येतोय
- राहुरी - आम्ही हत्यारांनी केव्हाच विरोध केला असता, पण ती आमची संस्कृती नाही, आता आम्ही डोक्यानंच तुमच्या डोक्याशी लढायला तयार आहोत. तेव्हा तथाकथित बुद्धिवाद्यांनी सावध राहावं, समतेचा बुलडोझर येत आहे, अशी ...
- Created on 20 जानेवारी 2013
- 5. जागर पाण्यासाठी!
- पाऊस संपून काही महिनेच झालेत. कोकणापासून विदर्भापर्यंत नद्यांमधलं पाणी ओसरत आलंय. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पाण्याची बोंब ऐकू येऊ लागलीय.
- Created on 23 डिसेंबर 2012
- 6. विकासप्रवाह आदिवासींपर्यंत - भाग- 2
- 4 ऑगस्ट 1987चा दिवस. नेहमीप्रमाणं सकाळी दहा वाजताची वेळ. मी कार्यालयात नक्षलवाद्यांच्या हालचाली व आदिवासी समस्यांचा अहवाल तयार करत असतानाच एटापल्लीवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा ...
- Created on 24 नोव्हेंबर 2012
- 7. विकासप्रवाह आदिवासींपर्यंत - भाग-1
- ... विसृत आदिवासी प्रदेश असलेल्या सहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात वसलेली साडेसहाशे आदिवासी खेडी व वास्तव्यास असलेले दीड लाख लोक असा 80 टक्के आदिवासी आणि 70 टक्के जंगलव्याप्त क्षेत्राचा हा उपविभाग विकासापासून ...
- Created on 23 नोव्हेंबर 2012
- 8. आदिवासींच्या विकासासाठी झटणारी 'आयुश'
- ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आदिवासींच्या विकासासाठी `आयुश` ही स्वयंसेवी संस्था काम करते. यासंस्थेचे प्रमुख सचिन सातवी यांच्याशी राहुल रणसुभे यांनी केलेली बातचीत. आयुशची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ...
- Created on 19 नोव्हेंबर 2012
- 9. पहिलं 'इकोटेक व्हिलेज'
- देशातील पहिलाच प्रयोग हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातलं 100टक्के आदिवासी असलेलं बोल्डावाडी हे गाव. या गावात केंद्र सरकारची ‘इकोटेक व्हिलेज’ योजना आली अन् गावाचा कायापालट झाला. या योजनेमुळं इथल्या ...
- Created on 10 नोव्हेंबर 2012