Bharat 4 India.com

01 March 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 9 सापडले.
काय शोधायचंय:
    |    
यामध्ये शोधा:
1. बिगी बिगी जाऊ चल, भोंगऱ्याला!
विवाह ठरवण्यासाठी जातीनिहाय वधू-वर मेळावे होतात. शहरात वधू-वर सूचक केंद्रं दिसतात. याशिवाय ऑनलाईन मँरेज ब्युरोंची धूम आहेच. पण हे सारं झालं अलीकडचं. आदिवासी समाजात यासाठी परंपराच आहे. त्यासाठी होळीचा दिवस ...
Created on 26 मार्च 2013
2. जव्हारच्या आदिवासींसाठी खोचला पदर
  'प्रगती प्रतिष्ठान'ची स्थापना दुर्गम भागातील आदिवासींसाठी पहिल्यांदा गरज होती, ती प्राथमिक आरोग्य सेवांची. सुनंदाताईंनी त्यासाठी 1980 मध्ये प्रगती प्रतिष्ठानची स्थापना करून जव्हार परिसरातील ...
Created on 08 मार्च 2013
3. मेळघाटातील आदिवासीही करतोय स्थलांतर
अमरावती - मेळघाटात रोजगाराच्या योजना सुरू आहेत. परंतु आदिवासींना पुरेसा रोजगार देण्यात त्या अपयशी ठरल्यात. दररोज आणि पुरेशी मजुरी न मिळणं, कामं मिळण्यात येणाऱ्या अडचणी, सरकारी अधिकाऱ्यांकडून कामं देण्यात ...
Created on 11 फेब्रुवारी 2013
4. समतेचा बुलडोझर येतोय
राहुरी - आम्ही हत्यारांनी केव्हाच विरोध केला असता, पण ती आमची संस्कृती नाही, आता आम्ही डोक्यानंच तुमच्या डोक्याशी लढायला तयार आहोत. तेव्हा तथाकथित बुद्धिवाद्यांनी सावध राहावं, समतेचा बुलडोझर येत आहे, अशी ...
Created on 20 जानेवारी 2013
5. जागर पाण्यासाठी!
पाऊस संपून काही महिनेच झालेत. कोकणापासून विदर्भापर्यंत नद्यांमधलं पाणी ओसरत आलंय. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पाण्याची बोंब ऐकू येऊ लागलीय.
Created on 23 डिसेंबर 2012
6. विकासप्रवाह आदिवासींपर्यंत - भाग- 2
4 ऑगस्ट 1987चा दिवस. नेहमीप्रमाणं सकाळी दहा वाजताची वेळ. मी कार्यालयात नक्षलवाद्यांच्या हालचाली व आदिवासी समस्यांचा अहवाल तयार करत असतानाच एटापल्लीवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा ...
Created on 24 नोव्हेंबर 2012
7. विकासप्रवाह आदिवासींपर्यंत - भाग-1
... विसृत आदिवासी प्रदेश असलेल्या सहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात वसलेली साडेसहाशे आदिवासी खेडी व वास्तव्यास असलेले दीड लाख लोक असा 80 टक्के आदिवासी आणि 70 टक्के जंगलव्याप्त क्षेत्राचा हा उपविभाग विकासापासून ...
Created on 23 नोव्हेंबर 2012
8. आदिवासींच्या विकासासाठी झटणारी 'आयुश'
ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आदिवासींच्या विकासासाठी `आयुश` ही स्वयंसेवी संस्था काम करते. यासंस्थेचे प्रमुख सचिन सातवी यांच्याशी राहुल रणसुभे यांनी केलेली बातचीत. आयुशची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ...
Created on 19 नोव्हेंबर 2012
9. पहिलं 'इकोटेक व्हिलेज'
देशातील पहिलाच प्रयोग हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातलं 100टक्के आदिवासी असलेलं बोल्डावाडी हे गाव. या गावात केंद्र सरकारची ‘इकोटेक व्हिलेज’ योजना आली अन् गावाचा कायापालट झाला. या योजनेमुळं इथल्या ...
Created on 10 नोव्हेंबर 2012
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile