शोधा
- 1. थेंब, थेंब पाणी वाचवा हो...!
- ... अजून महिनाभर या पाहुण्याची सरबराई करावी लागणार आहे. त्याला बळ देण्याचं आगळंवेगळं काम औरंगाबादचे श्याम खांबेकर करतायत. संगीतकार, गीतकार असलेल्या खांबेकरांनी पाण्याचं महत्त्व सांगणारी गाणी तयार केली असून ...
- Created on 27 एप्रिल 2013
- 2. भीमराव माझा रुपया बंदा...!
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा लढा दलित, वंचितांच्या घराघरात पोहोचला तो भीमगीतांमुळं. भीमगीतांचे प्रणेते महाकवी वामनदादा कर्डक यांच्यानंतर भीमगीतांचा हा ठेवा पुढं नेण्याचं काम आजची तरुणाई करतेय. औरंगाबादचा ...
- Created on 15 एप्रिल 2013
- 3. दुष्काळप्रश्नी होणार दिल्लीत एल्गार!
- राज्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाडा तर अक्षरक्षः होरपळून निघतोय. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मुख्यमंत्री आणि राज्यातले केंद्रीय मंत्रीच त्याकडं लक्ष वेधून केंद्र सरकारकडं मदतीची याचना करत होते. मात्र, भाजपचे ...
- Created on 02 एप्रिल 2013
- 4. पाण्याच्या पुनर्वापरानं केली टंचाईवर मात
- भीषण दुष्काळाची झळ औरंगाबाद शहरालाही बसत असून आठवड्यातून दोनच दिवस पाणीपुरवठा होतोय. सर्वच जण काटकसरीनं पाणी वापरतायत. त्यातच ज्ञानेश्वर बिरारे यांनी घरच्या घरी पाण्याचा पुनर्वापर करणारं तंत्र विकसित केलंय. ...
- Created on 28 मार्च 2013
- 5. रंगून जा, नैसर्गिक रंगांनी!
- होळीनिमित्तानं विविध रंग उधळून भावी आयुष्यातील रंगही आनंदाचे, समृद्धीचे असावेत, अशीच इच्छा प्रत्येक जण धरतो. पण, उधळले जाणारे रंग आरोग्यासाठी घातक असतील तर आयुष्याचा बेरंगही होऊ शकतो. त्यामुळं पाण्याची ...
- Created on 26 मार्च 2013
- 6. पाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली!
- 'राम राम पाव्हणं, शौचालय बांधलं का?...नाही..? तर मग.... मागे फीर'. पाटोदा गावाच्या प्रवेशद्वारावरील ही अभिनव पाटीच गावाची वेगळी ओळख सांगून जाते. या गावातील मुलींना सून करून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी ...
- Created on 23 मार्च 2013
- 7. अपंगांचा हक्काचा 'आसरा'!
- ... येतो. गरिबांना तर या गोष्टी शक्यच होत नाहीत. त्यामुळंच गरिबांना अपंग साहित्यांचं मोफट वाटप करणारं औरंगाबादचं 'आसरा रुग्णसेवा केंद्र' म्हणजे गरीब अपंगांसाठी एक वरदानच ठरलंय. ...
- Created on 03 मार्च 2013
- 8. दौलताबादनं राखलीय 'दौलत पाण्याची'!
- मराठवाड्यात आता दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्यात. गावविहिरी कोरड्याठाक पडल्यानं अनेक गावातील महिलांना पाण्यासाठी जीवघेणी भटकंती करावी लागतेय. परंतु, जगप्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दौलताबाद ...
- Created on 22 फेब्रुवारी 2013
- 9. दुष्काळाच्या तव्यावर राजकारणाची पोळी
- राज्य दुष्काळाच्या खाईत सापडलंय. दुष्काळग्रस्त भागात नेतेमंडळींचे दौरेही सुरू झालेत. कोटींची उड्डाणं घेणारी पॅकेजेस जाहीर होतायत. दुष्काळाचं राजकारण करू नये, असं आवाहन नेतेमंडळी करतायत. परंतु, येत्या विधानसभा ...
- Created on 11 फेब्रुवारी 2013
- 10. 'प्रार्थना'
- औरंगाबादच्या विश्वभारती कॉलनी इथल्या जय भवानी विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेचा व्हिडिओ पाठवलाय मुख्याध्यापिका श्रीमती लीला वाकळे यांनी. ...
- Created on 07 फेब्रुवारी 2013
- 11. महिला स्वसंरक्षण शिबिर
- औरंगाबाद - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागलीय. कराटेसारख्या खेळाची कौशल्यं आत्मसात केल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वाढून वेळप्रसंगी ...
- Created on 23 जानेवारी 2013
- 12. खंडोबारायाची चंपाषष्ठी यात्रा
- औरंगाबाद - मराठवाड्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा गावातील खंडोबारायाची यात्रा मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदा ते षष्ठी अशी भरते. महाराष्ट्र आणि कर्नाटकचं कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ...
- Created on 09 जानेवारी 2013
- 13. 'मोंढा मॉल' घेणार एफडीआयशी टक्कर
- औरंगाबाद – मॉल संस्कृतीमुळं मुख्यतः पारंपरिक किराणा व्यवसाय आणि किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. आता तर एफडीआय आलंय. त्यामुळं किराणा दुकानदारांच्या एकूण व्यवसायावरच गदा येतेय. या ...
- Created on 20 डिसेंबर 2012
- 14. एसटी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था
- औरंगाबाद – राज्यभरातील एस.टी. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागलीय. ...
- Created on 14 डिसेंबर 2012
- 15. जवळे गावात आली पहिली बस
- औरंगाबाद – स्वातंत्र्यानंतर गावात प्रथमच एस.टी. बस धावली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवळी खुर्दच्या ग्रामस्थांनी दिवाळी साजरी केली. 'गाव तेथे एस.टी.' हे महामंडळाचे धोरण असले तरी औरंगाबाद ...
- Created on 22 नोव्हेंबर 2012