Bharat 4 India.com

21 April 2018 Last updated at 06:14 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अॅप्लिकेशन डाऊनलोड
औरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.
११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.
चेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.
मुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.
अजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.
पुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.
पुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.
कोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.
नागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.
थकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.

शोधा

एकूण: 4 सापडले.
काय शोधायचंय:
    |    
यामध्ये शोधा:
1. कांद्यानं पुन्हा केला वांदा
महाराष्ट्रात कांद्याचं सगळ्यात जास्त उत्पादन नाशिकमध्ये होतं. म्हणुनच त्याला कांद्याचं आगारही म्हटलं जातं. नाशिकमधील कांदा खरेदी-विक्री, भावात होणारी चढउतर या सगळ्याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात होत असतो. ...
Created on 17 जून 2014
2. कांद्याचं निर्यातमूल्य अखेर कमी केलं
कांद्याचे भाव प्रतिकिलो 10 रुपयांपर्यंत खाली आल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलंय. या पार्श्वभूमीवर कांद्याचं शास्त्र समजून घ्या, असं वडिलकीचा सल्ला देताना कांद्याचं निर्यातमूल्य कमी करण्याचं आश्वासन ...
Created on 24 डिसेंबर 2013
3. कांद्याचं तेवढं बोला राव...!
मुंबई/नाशिक – महागाईत सर्वच खाद्यपदार्थांचे भाव वाढलेत. मात्र, कांद्यानं उचल खायला सुरवात केली, की शहरीवर्गाच्या डोळ्यात पाणी यायला सुरवात झालीय. प्रति किलो दहा रुपयांवरुन कांदा आता ५० ते ६० रुपयांवर पोहोचलाय. ...
Created on 11 ऑगस्ट 2013
4. शेतकऱ्यानं बनवलं कांदायंत्र
नाशिक शेतकऱ्यांचा शेतमालाला योग्य ती किंमत का मिळत नाही, याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेतमालाची प्रतवारी नसणं. म्हणजे आकार, दर्जानुसार फळं, भाज्यावगैरेंचं वर्गीकरण करणं. कांदा हा त्यापैकीच ...
Created on 12 डिसेंबर 2012
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2018 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile