शोधा
- 1. चारा घेऊन दिंडी चालली... चालली!
- राज्यात भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारनं कंबर कसलीय. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याला प्राधान्य देत योजना राबवल्या जातायत. त्यात आता सेवाभावी संस्थांबरोबरच विरोधी पक्षांनीही पुढाकार घेतलाय. ...
- Created on 25 मार्च 2013
- 2. दुष्काळातही हिरवंगार 'कडवंची'
- ... झालीय. पण अशातही जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावानं पाण्याचा योग्य ताळेबंद मांडून, पिकांचं व्यवस्थापन करून आणि पाणी वापराचं काटेकोर नियंत्रण करून सर्वांपुढं दुष्काळाच्या भस्मासुरालाही योग्य नियोजनानं यशस्वी ...
- Created on 09 मार्च 2013
- 3. बचत गटाच्या 'अॅक्टिव्ह ब्रॅण्ड'ची भरारी
- ... एक कडी गुंफण्याचं काम केलंय, जालना जिल्ह्यातल्या संजीवनी जाधव यांनी. यशस्वी उद्योजिका बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत, त्यांनी 'अॅक्टिव्ह' या बचत गटाची सुरुवात केली आणि स्वत:सोबतच अनेक महिलांना स्वावलंबी बनवलं. ...
- Created on 08 मार्च 2013
- 4. 70 हजार कोटी गेले कुठं?
- मी मतं मागायला आलो नाही, तर मत मांडायला आलो आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात झंझावाती दौरा सुरू केलाय. कोल्हापूर, खेड, सोलापूरप्रमाणं काल (शनिवार) जालना शहरातही त्यांची जाहीर सभा झाली. ...
- Created on 03 मार्च 2013
- 5. घोंगडीला गरज सरकारच्या ऊबेची
- "काठीनं घोंगडं घेऊन द्या की रं.. मला बी जत्रेला येऊं द्या की," या गाण्यात उल्लेख केलेली ही घोंगडी महाराष्ट्रात प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे. ग्रामीण भागात या घोंगडीला खूप महत्त्व असलं, तरी शहरी भागातील ...
- Created on 16 फेब्रुवारी 2013
- 6. मराठवाड्यातली गावं पडू लागली ओस
- जालना - यंदाचा दुष्काळ माणसं, जनावरांच्या जीवावर उठलाय. पाणीटंचाईनं उग्र रूप धारण केल्यानं मराठवाड्यातली अनेक गावं ओस पडू लागलीत. शेतकरीराजा घर, शेतीवाडी सोडून मुलाबाळांना घेऊन पाण्याच्या शोधात रानोमाळ ...
- Created on 05 जानेवारी 2013