शोधा
- 1. पाणी राखा... गावातही अन् शहरातही
- पाणी सर्वांचं आहे. त्यामुळं ते राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. पुनर्भरणासारख्या योजनांची अंमलबजावणी करणं ही केवळ ग्रामीण भागातील लोकांची जबाबदारी नसून शहरी लोकांनीही या कामी पुढाकार घ्यायला हवा. यासंदर्भात ...
- Created on 04 एप्रिल 2013
- 2. पशुधन जपण्यासाठी 'टॉप ब्रीड' हवंच!
- कृषिप्रधान महाराष्ट्राचं पशुधन हे वैभव असून ते जपण्याचं, तसंच त्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम या अभिनव 'टॉप ब्रीड' स्पर्धेतून होत आहे. जनावरं, त्यांची जात, ब्रीड, यांचं कुठंतरी प्रदर्शन व्हायला ...
- Created on 30 मार्च 2013
- 3. असा रंगलाय 'टॉप ब्रीड'चा माहोल
- ''भारत4इंडिया'' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या खिल्लार आणि डांगी या जातिवंत बैलांच्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच स्पर्धेला सुरुवात झाली. शेतकरी आपापल्या बैलांना तयार करून स्पर्धेसाठी ...
- Created on 30 मार्च 2013
- 4. 'टॉप ब्रीड'मध्ये घुमला जागर पाण्याचा!
- 'भारत4इंडिया'नं घोटीजवळ खंबाळे इथं आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं, तसंच 'जागर पाण्याचा' या उपक्रमाचं उद्घाटन झोकात झालं. पडणाऱ्या पावसाचा थेंब न् थेंब अडवून त्या पाण्याचा पुरेपूर वापर ...
- Created on 29 मार्च 2013
- 5. 'टॉप ब्रीड' स्पर्धेसाठी जत्रेची धूम!
- कामधेनूच्या लेकरांसाठी 'भारत4इंडिया'नं आयोजित केलेल्या 'टॉप ब्री़ड' स्पर्धेसाठी बळीराजाच नव्हे तर बैलही सजूनधजून आले आहेत. कुणी आपल्या लाडक्या जित्राबांना आंघोळ घालण्यात, कुणी त्यांना घुंगरू बांधण्यात, ...
- Created on 29 मार्च 2013
- 6. कामधेनूच्या लेकरांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा
- ... संगोपन व्हावं आणि ही मराठी मातीची देन वाढावी, यासाठी 'भारत4इंडिया'नं 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं शिवधनुष्य हाती घेतलंय. त्याचा शुभारंभ आज (29मार्च) नाशिकजवळील घोटीजवळच्या खंबाळे इथं होतोय. ...
- Created on 28 मार्च 2013