Bharat 4 India.com

14 April 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 29 सापडले.
काय शोधायचंय:
Page 1 of 2     |    
यामध्ये शोधा:
1. खरिपाची पेरणी रखडली
दर वर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसानं यंदा जून महिना संपला तरीही दर्शन दिलेलं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या खरिपाची पेरणीला उशिर झालाय. साधारणपणे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासुन ...
Created on 13 जून 2014
2. कळवंडे धरण बांधलंय कशासाठी?
राज्य दुष्काळानं होरपळतंय. धरणांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी आणायचं कुठून, असा प्रश्न सरकारला पडलाय. जायकवाडी धरणात पाणी सोडा, या मागणीसाठी सोलापूरवासीयांचं ...
Created on 21 मे 2013
3. हाक...कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्याची!
राज्यात आतापर्यंत पडलेल्या दुष्काळावर त्या-त्या वेळी केलेल्या उपाययोजनांसाठी किती पैसा खर्च झाला असेल? हा कळीचा प्रश्न उपस्थित केलाय, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी. नियोजन आयोगानं याबाबतची आकडेवारी ...
Created on 09 मे 2013
4. लग्नाचे पैसे दिले जित्राबांच्या चाऱ्याला!
राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हौसमौज बाजूला ठेवून चार जोडप्यांनी नोंदणी पद्धतीनं विवाह उरकला. एवढंच नव्हे तर वाचलेल्या पैशातून जनावरांच्या छावण्यांना चार ट्रक चारा पाठवून दिला. फलटण तालुक्यातील ...
Created on 06 मे 2013
5. जनावरांची दौलत आहे लाखमोलाची!
... उभे राहतात. तर काही जणांनी पोटापाण्याची वाट याच बाजारातून तयार केलीय. दुष्काळामुळं शेतकऱ्यांवर काय आपत्ती ओढवू शकते, तसंच शेतीमध्ये कितीही यांत्रिकीकरण झालं तरी बैलांना आजही पर्याय नाही, याची प्रचीतीही ...
Created on 02 एप्रिल 2013
6. दुष्काळप्रश्नी होणार दिल्लीत एल्गार!
राज्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाडा तर अक्षरक्षः होरपळून निघतोय. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मुख्यमंत्री आणि राज्यातले केंद्रीय मंत्रीच त्याकडं लक्ष वेधून केंद्र सरकारकडं मदतीची याचना करत होते. मात्र, भाजपचे ...
Created on 02 एप्रिल 2013
7. 'टॉप ब्रीड' आणि जागर पाण्याचा
... यांच्या साक्षीनं सुरू होत असलेला हा पाण्याचा जागर दुष्काळाची आपत्ती इष्टापत्तीत पालटण्याची प्रेरणा शेतकऱ्यांना देईल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी यापूर्वीच बोलून दाखवलाय. त्यामुळंच शुभारंभानंतर राज्यभरातील ...
Created on 29 मार्च 2013
8. दुष्काळ दूर होऊ दे रेsss महाराजा!
... दाखल झाल्यात. याचा आनंद लुटताना प्रत्येक जण दुष्काळ दूर होऊ दे रेsss महाराजा, असं गाऱ्हाणं घालतोय. ...
Created on 26 मार्च 2013
9. पाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली!
'राम राम पाव्हणं, शौचालय बांधलं का?...नाही..? तर मग.... मागे फीर'.  पाटोदा गावाच्या प्रवेशद्वारावरील ही अभिनव पाटीच गावाची वेगळी ओळख सांगून जाते. या गावातील मुलींना सून करून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी ...
Created on 23 मार्च 2013
10. दुष्काळ जाईल, शेती फुलेल...!
कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याच्या स्वप्नावर यावेळी पाणी फिरलं असलं तरी विधिमंडळात बुधवारी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतीसंबंधित योजनांना कात्री लावण्यात आलेली नाही. याउलट ...
Created on 20 मार्च 2013
11. दुष्काळ निवारणासाठी १,१६४ कोटी
राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळात सादर झालेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात दुष्काळ निवारणासाठी १,१६४ कोटींची तरतूद करण्यात आलीय. याशिवाय पाणी टंचाईसाठी ८५० कोटींची तरतूद करतानाच ...
Created on 20 मार्च 2013
12. दुष्काळी भागाला मिळणार काय?
... दुष्काळाची परिस्थिती आहे. दरम्यान, विधिमंडळात काल 2012-2013 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये, या मागील आर्थिक वर्षात ढोबळ उत्पन्नात 15.9 टक्क्यांची वाढ झाल्याचं नमूद केलंय. यंदा ...
Created on 20 मार्च 2013
13. दुष्काळातही हिवरे गाव हिरवंगार
अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे. राज्यातली बरीच गावं टॅंकरवर अवलंबून आहेत, काही ठिकाणी पाण्याशिवाय जगणं अशक्य झाल्यामुळं लोक स्थलांतर करतायत. तर चाऱ्यापाण्याची आबाळ झाल्यानं पोराबाळाप्रमाणं जपलेली ...
Created on 16 मार्च 2013
14. दुष्काळासाठी १,२०७ कोटी
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं 1207 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा बुधवारी केली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
Created on 13 मार्च 2013
15. माणदेशी महोत्सवात कोटींचं गान!
दुष्काळ, माणदेशच्या शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलाय! दुष्काळी परिस्थिती असूनही इथली माणसं दुष्काळी परिस्थितीशी झुंज देत आनंदानं जगतात. इथं कलाकारांची, कर्तृत्ववान माणसांची कमी नाही. या झुंजणाऱ्या माणसांमध्ये ...
Created on 11 मार्च 2013
16. ...आता चळवळ पाण्याच्या हक्कासाठी!
पाणी म्हणजे जीवन! तेच जर नसेल तर माणसाला जगताच येत नाही. सध्याचा दुष्काळ पाण्याचाच. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला इतर खर्चांसाठी सोडाच, प्यायलाही पुरेसं पाणी मिळेनासं झालंय. पाण्याअभावी माणसांच्याच जीवनमरणाचा ...
Created on 07 मार्च 2013
17. महाराष्ट्राची 'दुष्काळी एक्सप्रेस'
देशाचं लक्ष लागून राहिलेला रेल्वेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लोकसभेत महाराष्ट्राची 'दुष्काळ एक्सप्रेस' दाखल झाली. भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दुष्काळाचा प्रश्न मांडून देशाचं लक्ष या प्रश्नाकडं ...
Created on 26 फेब्रुवारी 2013
18. बडेजावी खर्च दुष्काळाकडं!
दुष्काळ असताना आपल्याच सहकाऱ्यांकडून दणक्यात साजरे झालेले विवाह, वाढदिवस पाहून झोप उडालेल्या शरद पवारांनी जाहीरपणे कानउघाडणी केली होती. त्यानंतर आता त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागलाय. शरद पवारांनी नुकत्याच ...
Created on 25 फेब्रुवारी 2013
19. दुष्काळी अनुदानात हवेत बदल
राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असून परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे.  केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केद्र सरकारनं दुष्काळासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या ...
Created on 20 फेब्रुवारी 2013
20. दुष्काळात पावसाची अवकळा
दुष्काळानं पिचलेल्या शेतकऱ्याला पावसानं अवकळा दाखवलीय. जीवाचं रान करून वाचवलेली पिकं आणि फळबागा अवकाळी गारपिटीनं पार भुईसपाट झाल्यात. आठवडाभरापासून कधी खान्देशात, कधी विदर्भात, कधी मराठवाड्यात, तर कधी ...
Created on 18 फेब्रुवारी 2013
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  Next 
  •  End 
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile