शोधा
- 1. शेतकऱ्यांसाठी दुरगामी फायद्याचं बजेट
- सामान्य जनतेचं समाधान रेल्वे बजेटमध्ये निराशा पत्कराव्या लागलेल्या सर्वसामान्य जनतेचं लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागलं होतं. पण सामान्य नागरीकांचा विचार करुन हा अर्थसंकल्प सादर केला ...
- Created on 10 जुलै 2014
- 2. मोदींच्या वादळात काँग्रेसची धुळधाण
- भारताच्या राजकिय इतिहासात 16 व्या लोकसभेची निवडणुक खरोखरच ऐतिहासिक ठरली. भारताच्या जनतेनं बीजेपीला फक्त स्पष्ट बहुमतच नाही तर एक एतिहासिक विजय मिळवुन दिलाय. या निवडणुकित एनडीए ला ५४३ पैकी ३३३ जागा मिळाल्यात ...
- Created on 16 मे 2014
- 3. कोणाची एन्ट्री - कोणाची एक्झिट
- मतदान संपलं आणि सर्व माध्यमांनी त्यांचे निवडणुकांबद्दलचे अंदाज, म्हणजेच एक्झिट पोल मांडले. त्यात एकगठ्ठा सर्वांनीच एनडीएला जनतेचा कौल असल्याचं दाखवलंय. एनडीएला स्पष्टबहुमत मिळेण्याची शक्यता या एक्झिट पोलनं ...
- Created on 15 मे 2014
- 4. तिळगुळ घ्या...गोड बोला...
- मकर संक्रांत....नविन वर्षातला पहीला सण...मकर संक्रांत म्हटलं...की तिळगुळ, तिळाचे लाडु, तिळपोळी....पतंग...आणि बरच काही डोळ्यासमोर येतं....संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे ...
- Created on 14 जानेवारी 2014
- 5. एनडीएला धक्का- भाजप
- ... गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली. एका युगाचा अंत झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. बाळासाहेब एका योद्ध्यासारखं जीवन जगले. आपल्या विचारांनी देशात त्यांनी वेगळं स्थान ...
- Created on 17 नोव्हेंबर 2012