Bharat 4 India.com

16 January 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 22 सापडले.
काय शोधायचंय:
Page 1 of 2     |    
यामध्ये शोधा:
1. स्वातंत्र्यदिनी नारा...पाणीटंचाई मुक्तीचा!
महाराष्ट्राची विकासातील घोडदौड कायम ठेवण्यासाठी राज्याला पाणीटंचाई मुक्त करुन कोरडवाहू शेती शाश्वत करण्यावर भर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. त्यामुळं येत्या तीन वर्षात ...
Created on 16 ऑगस्ट 2013
2. फ्लॉवर पिकानं केली उसावर मात
उसाचं पीक हे नगदी पीक म्हटलं जातं. सामान्यपणं उसाचं पीक घेताना शेतकरी उसाचं उत्पादन कमी होईल या भावनेनं आंतरपीक घेत नाहीत. पण साताऱ्याच्या पाटण येथील विहे गावच्या राजेंद्र देशमुख या प्रयोगशील शेतकऱ्यानं ...
Created on 29 मे 2013
3. २५ एकर पपईतून ५० लाखांचा नफा!
विदर्भातील शेती ही पावसाच्या भरवशावर पिकते. त्यामुळं कपाशी, सोयाबीनसारखी पारंपारिक पिकं घेण्यावरच इथल्या शेतकऱ्यांचा भर असतो. निसर्गानं साथ दिली तर ठीक नाहीतर वाजले बारा... अशा अनिश्चिततेची टांगती तलवार ...
Created on 25 मे 2013
4. हाक...कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्याची!
राज्यात आतापर्यंत पडलेल्या दुष्काळावर त्या-त्या वेळी केलेल्या उपाययोजनांसाठी किती पैसा खर्च झाला असेल? हा कळीचा प्रश्न उपस्थित केलाय, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी. नियोजन आयोगानं याबाबतची आकडेवारी ...
Created on 09 मे 2013
5. थेंब, थेंब पाणी वाचवा हो...!
अतिथी देवो भव! ही आपली संस्कृती. त्यामुळं अनाहूतपणं आलेल्या पाहुण्याचंसुद्धा आपण स्वागतच करतो. यंदाचा दुष्काळ हा असाच अनाहूत पाहुणा बनून आलाय. हवामान खात्यानं आता चांगल्या मान्सूनची वर्दी दिली असली, तरी ...
Created on 27 एप्रिल 2013
6. पाणी राखा... गावातही अन् शहरातही
पाणी सर्वांचं आहे. त्यामुळं ते राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. पुनर्भरणासारख्या योजनांची अंमलबजावणी करणं ही केवळ ग्रामीण भागातील लोकांची जबाबदारी नसून शहरी लोकांनीही या कामी पुढाकार घ्यायला हवा. यासंदर्भात ...
Created on 04 एप्रिल 2013
7. दुष्काळप्रश्नी होणार दिल्लीत एल्गार!
राज्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाडा तर अक्षरक्षः होरपळून निघतोय. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मुख्यमंत्री आणि राज्यातले केंद्रीय मंत्रीच त्याकडं लक्ष वेधून केंद्र सरकारकडं मदतीची याचना करत होते. मात्र, भाजपचे ...
Created on 02 एप्रिल 2013
8. 'टॉप ब्रीड' आणि जागर पाण्याचा
'भारत4इंडिया'नं घोटीजवळ खंबाळे इथं 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं आयोजन केलंय. त्याच्या उद्घाटन समारंभात आज (29मार्च) सायंकाळी 'जागर पाण्याचा' घातला जातोय. हजारो शेतकरी आणि त्यांची हजारो जातिवंत जित्राबं ...
Created on 29 मार्च 2013
9. पाण्याच्या पुनर्वापरानं केली टंचाईवर मात
भीषण दुष्काळाची झळ औरंगाबाद शहरालाही बसत असून आठवड्यातून दोनच दिवस पाणीपुरवठा होतोय. सर्वच जण काटकसरीनं पाणी वापरतायत. त्यातच ज्ञानेश्वर बिरारे यांनी घरच्या घरी पाण्याचा पुनर्वापर करणारं तंत्र विकसित केलंय. ...
Created on 28 मार्च 2013
10. दुष्काळ निवारणासाठी १,१६४ कोटी
राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळात सादर झालेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात दुष्काळ निवारणासाठी १,१६४ कोटींची तरतूद करण्यात आलीय. याशिवाय पाणी टंचाईसाठी ८५० कोटींची तरतूद करतानाच ...
Created on 20 मार्च 2013
11. दुष्काळातही हिवरे गाव हिरवंगार
अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे. राज्यातली बरीच गावं टॅंकरवर अवलंबून आहेत, काही ठिकाणी पाण्याशिवाय जगणं अशक्य झाल्यामुळं लोक स्थलांतर करतायत. तर चाऱ्यापाण्याची आबाळ झाल्यानं पोराबाळाप्रमाणं जपलेली ...
Created on 16 मार्च 2013
12. जलव्यवस्थापनानं खडकांना फुटले झरे
... डोंगराला उतार होता, पाणी लागण्याची शक्यताही नव्हती. पण तीन दशकांच्या अथक परिश्रमांनंतर आणि जलव्यवस्थापनाच्या योजना राबवल्यानं इथं खडकांनाही झरे फुटले आहेत, पाहूयात अमृतेंनी केलेली किमया... ...
Created on 12 मार्च 2013
13. शेतीचं पाणी वाचवा, दुष्काळ हटवा
देशात आणि राज्यात उपलब्ध पाण्यापैकी 80 टक्के पाणी शेतीसाठी वापरलं जातं. उर्वरित 20 टक्के पाणी पिण्यासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी वापरलं जातं. आज दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही. दुष्काळ ...
Created on 11 मार्च 2013
14. ...आता चळवळ पाण्याच्या हक्कासाठी!
पाणी म्हणजे जीवन! तेच जर नसेल तर माणसाला जगताच येत नाही. सध्याचा दुष्काळ पाण्याचाच. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला इतर खर्चांसाठी सोडाच, प्यायलाही पुरेसं पाणी मिळेनासं झालंय. पाण्याअभावी माणसांच्याच जीवनमरणाचा ...
Created on 07 मार्च 2013
15. दुष्काळी अनुदानात हवेत बदल
... निकषात बदल करावेत, अशी मागणीही आपण करणार आहोत. याशिवाय कर्नाटक सरकारबरोबर पाण्याची देवघेव करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री ...
Created on 20 फेब्रुवारी 2013
16. गावकऱ्यांनी बनवलं पाण्याचं 'बजेट'
जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके म्हणजे संत्र्यांचं आगार! संत्रा बागांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीला इतकी भोकं पाडून ठेवली, की बेसुमार पाणीउपशामुळं हा भाग ड्रायझोन म्हणून जाहीर झाला. आता राष्ट्रीय ...
Created on 16 फेब्रुवारी 2013
17. पाणी चाललंय वाळू धुण्यासाठी...
राज्यात भीषण दुष्काळ असून पाणी जपून वापरण्याचं आवाहन सर्वच नेतेमंडळी करतायत. शहरात गाड्या धुण्यासाठी हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया जातं, हे आपल्याला माहीत आहे. पण वाळूमाफियांकडून चक्क वाळू धुण्यासाठीही ...
Created on 08 फेब्रुवारी 2013
18. पाण्याचा जागर होणार बांधा-बांधापर्यंत
तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या (टीस)चौथ्या नॅशनल युथ फेस्टिव्हलसाठी देशभरातून आलेल्या हजारांवर तरुणाईनं पाण्याचा जागर घालण्यासाठी गावागावांतच नव्हे तर अगदी बांधाबांधापर्यंत जाण्याचा निर्धार ...
Created on 27 जानेवारी 2013
19. १८ वर्षं सेवा करणारा महात्मा
सर्वात श्रेष्ठ दान कोणतं? याची उत्तरं वेगवेगळी मिळतील. पण पाण्यापेक्षा मोठं दान असूच शकत नाही, असा संदेश महात्मा जोतिराव फुले यांनी दिला होता. घरातला पाण्याचा हौद जनतेसाठी खुला केला होता. जोतिरावांचा हाच ...
Created on 01 जानेवारी 2013
20. दुष्काळी माणमध्ये साकारतंय राज्यातील पहिलं पाणलोट मॅाडेल
 दुष्काळी भागात पाण्याचा जागर सुरू झालायं. पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन व्हावं यासाठी दगडी बंधाऱ्यांऐवजी सिमेंटचा नाला बांधून शेततळं वळण बंधारा आणि नाला सरळीकरण या प्रकारांचा उपयोग होणार आहे. यासाठी ...
Created on 25 डिसेंबर 2012
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  Next 
  •  End 
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile