शोधा
- 1. रांगड्या तांबड्या मातीतला पठ्ठ्या!
- भारताला ऑलिंपिकमध्ये पहिलं पदक मिळालं ते कुस्तीत, आणि ते मिळवून दिलं कृष्णाकाठच्या खाशाबा जाधव यांनी. आता काळ बदलला असला तरी मुंबईमधील कांदिवलीतील साई क्रीडा संकुलातील ऑलिंपिकपटू नरसिंग यादवनं राज्याचं ...
- Created on 30 एप्रिल 2013
- 2. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार
- जिजामाता कृषिभूषण पुरस्काराबाबत दापोली पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी दिलेली माहिती. ...
- Created on 19 फेब्रुवारी 2013
- 3. संत साहित्य सर्वत्र पोहोचवा
- तुम्ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगवा, असा मानव धर्माचा संदेश संत साहित्यानंच समाजात झिरपवला आहे. समतेचे हे विचार सर्वत्र रुजवण्यासाठी संत साहित्य तळागाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे, अशी अपेक्षा इथं भरलेल्या संत ...
- Created on 17 फेब्रुवारी 2013
- 4. नवी मुंबईत वारकऱ्यांचा मेळा
- आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने!शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू!!संत तुकोबांच्या या ओव्या म्हणजे शब्दांचं महत्त्व सांगतात. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, सावता माळी या थोर संतांची परंपरा आपल्याला लाभलीय. याच संतांचे ...
- Created on 16 फेब्रुवारी 2013
- 5. बालवीरांना शौर्य पुरस्कार
- नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी अतुलनीय साहसी काम करणाऱ्या बालकांना त्यांच्या साहसाकरिता 'राष्ट्रीय शौर्य पुरस्कार' देऊन गौरवण्यात येतं. यंदाच्या या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील हाली रघुनाथ ...
- Created on 19 जानेवारी 2013