शोधा
- 1. महाराष्ट्रात अखेर सत्तांतर...
- ... – राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारुन जनतेनं भाजपला पहीली तर शिवसेनेला दुसरी पसंती दिली. भाजपला पुर्ण बहुमत मिळालं नसलं तरीही 122 जागा मिळवत भाजप नंबर 1 चा पक्ष ठरलाय. भ्रष्टाचार, स्त्रीयांवरील अत्याचार, घोटाळे ...
- Created on 19 ऑक्टोबर 2014
- 2. दुष्काळप्रश्नी होणार दिल्लीत एल्गार!
- राज्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाडा तर अक्षरक्षः होरपळून निघतोय. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मुख्यमंत्री आणि राज्यातले केंद्रीय मंत्रीच त्याकडं लक्ष वेधून केंद्र सरकारकडं मदतीची याचना करत होते. मात्र, भाजपचे ...
- Created on 02 एप्रिल 2013
- 3. दुष्काळासाठी १,२०७ कोटी
- राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं 1207 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा बुधवारी केली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
- Created on 13 मार्च 2013
- 4. नितीन गडकरींचा राजीनामा
- भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अखेर अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडत आपला राजीनामा दिला. नितीन गडकरी पुन्हा अध्यक्ष होतील अशी अटकळ बांधली जात होती. त्याच वेळी आपल्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीतून ...
- Created on 23 जानेवारी 2013
- 5. सोयाबीन, कापसासाठी मोर्चा
- नागपूर- विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. या अंतर्गत भाजपतर्फे गोंदिया आणि वर्ध्यावरून ...
- Created on 10 डिसेंबर 2012