Bharat 4 India.com

26 February 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 16 सापडले.
काय शोधायचंय:
    |    
यामध्ये शोधा:
1. एक नमन गवरा, पारबती हर बोला!
कास्तकऱ्याएवढाच शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजेच पोळा. दसरा दिवळीसारखाच शेतकरी बैलपोळ्याचा सण साजरा करतात. बैलांना आंघोळ घालून, सजवूनधजवून गोडधोड खाऊ घालून त्यांची मिरवणूक काढतात. ...
Created on 05 सप्टेंबर 2013
2. स्वातंत्र्यदिनी नारा...पाणीटंचाई मुक्तीचा!
महाराष्ट्राची विकासातील घोडदौड कायम ठेवण्यासाठी राज्याला पाणीटंचाई मुक्त करुन कोरडवाहू शेती शाश्वत करण्यावर भर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. त्यामुळं येत्या तीन वर्षात ...
Created on 16 ऑगस्ट 2013
3. जीएमओ आणि मानवी आरोग्य
जीएमओ म्हणजेच जेनेटिकली मोडिफाईड ऑर्गेनिझम याचाच अर्थ असा की जनुकीय बदल केलेला जीव. प्रत्येक जीव जातीचे गुणधर्म त्यांच्या जनुकांवर अवलंबून असतात. ही विशिष्ट जुनके त्या त्या वनस्पती अथवा प्राणी किंवा जंतुंच्या ...
Created on 15 ऑगस्ट 2013
4. कोकणातले धबधबे
कोकणात सध्या पावसाळा ऐन भरात आहे. पाऊस म्हटल्यावर कोकणाचं सौदर्य आणखीच खुलतं. त्यातच कोकणातल्या तरुणाईला सध्या फेसाळणारे धबधबे खुणावतायत. रत्नागिरी जवळच्या अशाच पानवल जवळच्या धबधब्याचा अनोखा नजराणा पर्यटकांची ...
Created on 30 जुलै 2013
5. समूह शेती योजना
राज्यात शेतकऱ्यांची कमी होणारी जमीन धारणा, शेतीसाठी भांडवल पुरवठा करण्यात येणाऱ्या मर्यादा, तांत्रिकीकरणासाठी अपुरा वाव तसंच जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता आणि कृषी विस्ताराच्या मर्यादा या सर्व गोष्टींचा ...
Created on 22 जुलै 2013
6. फळपिक विमा योजना
केंद्र आणि राज्य सरकारनं फळपिक लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आखल्यात. त्यांचा फायदा घेताना फळपीक विमा योजनेचा लाभही शेतकऱ्यांनीही घेतला पाहिजे.
Created on 22 जुलै 2013
7. दौलताबादनं राखलीय 'दौलत पाण्याची'!
मराठवाड्यात आता दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्यात. गावविहिरी कोरड्याठाक पडल्यानं अनेक गावातील महिलांना पाण्यासाठी जीवघेणी भटकंती करावी लागतेय. परंतु, जगप्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दौलताबाद ...
Created on 22 फेब्रुवारी 2013
8. पुस्तकं वाचलीच पाहिजेत
आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन केवळ वाचनानंच मिळू शकतो, असं सांगत तुम्ही जीवनात कितीही व्यस्त असलात तरी पुस्तक वाचायला वेळ काढलाच पाहिजे, असा सल्ला दिलाय कवी इंद्रजीत भालेराव यांनी. मराठीला अभिजात दर्जा ...
Created on 22 फेब्रुवारी 2013
9. नारळ, पोफळी बागेत ससा, शेळ्यांचा फार्म
रत्नागिरी - कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि पोफळीच्या बागेत ससा, देशी कोंबड्या आणि शेळी पालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवलाय कुडावळेतील दीपक देसाई यांनी. तसं पाहिलं तर हे शेतीपूरक व्यवसाय. पण देसाईंनी हे ...
Created on 19 फेब्रुवारी 2013
10. जगभरातील 35 प्रजातींचं होतंय संगोपन
अमरावती - वन विभागाच्या माध्यमातून वनांची काळजी घेण्यासोबतच चांगल्या प्रतीची रोपं तयार करून त्याचं रोपणही जातं. अमरावतीच्या वडाळी रोपवाटिकेतही असंच काम चालतं. इथं बांबूच्या जगभरातील सुमारे 35 प्रजातींचं ...
Created on 06 जानेवारी 2013
11. गावकऱ्यांनी श्रमदानानं खोदला गावतलाव
वाशीम – गावकऱ्यांनी एकत्र येऊन पडिक गायरान जमिनीवर गावतलाव खोदला. त्यामुळं गावची पाण्याची पीडा कायमची दूर झाली. शिवाय जलसाक्षरतेचं महत्त्व कळल्यानं आता प्रत्येक जण पाणी वाचवण्यासाठी धडपडतोय. दोडकी गावची ...
Created on 25 डिसेंबर 2012
12. थिबाचे वंशज हलाखीत
रत्नागिरी - ब्रह्मदेशाचा (सध्याचं म्यानमार) लोककल्याणकारी राजा थिबा याच्या समाधी स्थळी भेट देऊन त्याला अभिवादन करण्यासाठी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष आज रत्नागिरात येत आहेत. त्या निमित्तानं आता या राजाच्या ...
Created on 22 डिसेंबर 2012
13. पंचरत्नांच्या खाणीला हवंय कॉरिडोरचं कोंदण
रत्नागिरी - निसर्गसंपन्न दापोली तालुक्यात अनेक महान नररत्नं होऊन गेली. यामुळंच हा तालुका नररत्नांची खाण म्हणून देशात ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, पां. वा. काणे, महर्षी कर्वे आणि लोकमान्य ...
Created on 21 डिसेंबर 2012
14. 'भारत4इंडिया' बनलं बळीराजाचं माध्यम
पुणे - पुण्याजवळच्या मोशीमध्ये किसान प्रदर्शनाच्या निमित्तानं भरलेल्या शेतकऱ्यांच्या जत्रेची काल रविवारी सांगता झाली. गेल्या पाच दिवसांत देशभरातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यामध्ये ...
Created on 17 डिसेंबर 2012
15. कृषी प्रदर्शनाला जत्रेचं स्वरूप
पुणे - किसान कृषी प्रदर्शनासाठी गावोगावचे शेतकरी पुण्यनगरीत येतायत. दुसऱ्या दिवशीही प्रदर्शन स्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झालीय. शिवाजीनगरहून येणाऱ्या बसगाड्या खच्चून भरून येतायत. अनेक शेतकरी परिवारासह ...
Created on 13 डिसेंबर 2012
16. पैका देणारं करांदेचं पीक
नवनाथ कोंडेकर, भिवंडी; मुश्ताक खान, रत्नागिरी – कंदपीक असणाऱ्या करांदेची लागवड फायदेशीर असूनही राज्यातील शेतकरी अजून त्याकडे फारसा वळलेला नाही. माहितीचा अभाव आणि द्राक्षासारखा मांडव घालावा लागत असल्यानं ...
Created on 22 नोव्हेंबर 2012
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile