शोधा
- 1. महाराष्ट्रात अखेर सत्तांतर...
- गेल्या पंधरा वर्षांचं आघाडीचं वर्चस्व झुगारुन महाराष्ट्राच्या जनतेनं अखेर परिवर्तन घडवलं. 16 व्या विधानसभा निवडणुकीचे निकाल मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे लागले. गेली 15 वर्ष महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या काँग्रेस ...
- Created on 19 ऑक्टोबर 2014
- 2. शेतमालासाठी वातानुकुलित गोदाम
- ... केला तर मात्र बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानंच पुसल्याचं चित्र आहे. ...
- Created on 08 जुलै 2014
- 3. राज्यात अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा
- कोकणात जास्त नुकसान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागला. पुढचे 24 तास हवामान असंच राहण्याचा आणि राज्यातल्या काही भागात ...
- Created on 09 मे 2014
- 4. वाह रं मुंबईच्या पठ्ठ्या...!
- कुस्तीत ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याची जिद्द बाळगून असणारा नरसिंग यादव या मुंबईतील पठ्ठ्यानं सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकावला. भोसरीतील लांडगे क्रीडानगरीत लाखभर कुस्तीप्रेमींच्या ...
- Created on 05 डिसेंबर 2013
- 5. वाशी मार्केटने विकले ३०० कोटींचे आंबे!
- आभाळात मान्सूनचे ढग जमा होऊ लागलेत. घामाने निथळत सगळे पावसाची आतुरतेनं वाट पाहतायत. या उन्हाळ्यानं अगदी घाम काढला असला तरी एका गोष्टीनं मात्र सर्वांचंच तनमन तृप्त केलं. ते म्हणजे मधुर आंबे आणि त्यांचा ...
- Created on 28 मे 2013
- 6. कोकणात बैलगाडी शर्यतीचा थरार!
- ... चेहऱ्यावरची उस्तुकता शिगेला... लाल झेंडा पडतो आणि वाऱ्याच्यागतीनं धावणाऱ्या बैलांना पाहून उपस्थितांच्या अंगावरचा रोमांच हा पहाण्यासारखाच होता... हे सर्व चित्र पश्चिम महाराष्ट्रातल्या कुण्या गावातला नाही ...
- Created on 18 मे 2013
- 7. रांगड्या तांबड्या मातीतला पठ्ठ्या!
- भारताला ऑलिंपिकमध्ये पहिलं पदक मिळालं ते कुस्तीत, आणि ते मिळवून दिलं कृष्णाकाठच्या खाशाबा जाधव यांनी. आता काळ बदलला असला तरी मुंबईमधील कांदिवलीतील साई क्रीडा संकुलातील ऑलिंपिकपटू नरसिंग यादवनं राज्याचं ...
- Created on 30 एप्रिल 2013
- 8. हनुमंतराया, आखाडे टिकव, कुस्ती जगव!
- मराठी मातीत एक काळ होता... घरात पैलवान अन् दावणीला खिलार बैलांची जोडी असली की घर श्रीमंत समजलं जायचं. आजही गावागावात मारुतीची मंदिरं आहेत आणि तिथंच आसपास तालीमही. या तालमी आज ओस पडल्यात. जत्रांमध्ये भरणाऱ्या ...
- Created on 25 एप्रिल 2013
- 9. प्रतापगडला साकारलंय शिवकालीन खेडं!
- महाबळेश्वरला महाराष्ट्राचं काश्मीर म्हणतात. जावळीच्या खोऱ्यातील या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक येतात. किल्ले प्रतापगडाला भेट दिल्याशिवाय महाबळेश्वर दर्शन पूर्णच होत नाही. ...
- Created on 17 एप्रिल 2013
- 10. गुढ्या नाना रंगाच्या, गुढ्या नाना ढंगाच्या!
- ... प्रतीक. पाडव्याला अवघ्या महाराष्ट्रात कुठंही जा, गगनाची शोभा वाढवणाऱ्या या गुढ्या घराघरांवर दिसणारच. पण मुलुखाप्रमाणं गुढ्यांचे रंग बदलतात, सण साजरा करण्याच्या परंपरा बदलतात. अर्थात या विविधतेतही आहे अनोखी ...
- Created on 10 एप्रिल 2013
- 11. दुष्काळ जाईल, शेती फुलेल...!
- कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याच्या स्वप्नावर यावेळी पाणी फिरलं असलं तरी विधिमंडळात बुधवारी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतीसंबंधित योजनांना कात्री लावण्यात आलेली नाही. याउलट ...
- Created on 20 मार्च 2013
- 12. दुष्काळातही हिवरे गाव हिरवंगार
- अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे. राज्यातली बरीच गावं टॅंकरवर अवलंबून आहेत, काही ठिकाणी पाण्याशिवाय जगणं अशक्य झाल्यामुळं लोक स्थलांतर करतायत. तर चाऱ्यापाण्याची आबाळ झाल्यानं पोराबाळाप्रमाणं जपलेली ...
- Created on 16 मार्च 2013
- 13. दुष्काळासाठी १,२०७ कोटी
- राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं 1207 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा बुधवारी केली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
- Created on 13 मार्च 2013
- 14. आठवणीतला कृष्णाकाठ!
- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. कराडमधील कृष्णाकाठच्या त्यांच्या समाधीस्थळासह राज्यभरात त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन केलं जातंय. कृष्णाकाठच्या कुशीत घडलेलं निर्मळ, ...
- Created on 12 मार्च 2013
- 15. राज्याचं महिला धोरण जाहीर
- महिलांना सन्मान-प्रतिष्ठा, शिक्षण-सुरक्षा, आरक्षण-संरक्षण देणाऱ्या राज्याच्या तिसऱ्या महिला धोरणाचा मसुदा आज (शुक्रवारी) महिला दिनाच्या मुहूर्तावर जाहीर झालाय. समान हक्काचा न्याय देणाऱ्या या महिला धोरणात ...
- Created on 08 मार्च 2013
- 16. ...आता चळवळ पाण्याच्या हक्कासाठी!
- ... प्रश्न उभा राहिलाय, तिथं पिकं, जित्राबांची काय कथा? महाराष्ट्र युवक काँग्रेसनं दुष्काळग्रस्तांच्या या व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकतीच 'बुलडाणा ते सांगली' अशी पदयात्रा काढली. त्याच्या समारोप ...
- Created on 07 मार्च 2013
- 17. कुठलं शहर होणार 'स्मार्ट सिटी'?
- दिल्ली-मुंबई कॉरिडॉरवर एक गुजरातेत आणि एक महाराष्ट्रात स्मार्ट सिटी उभारण्यासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद करण्यात आलीय. यामुळं महाराष्ट्रातील पाच ते दहा लाख लोकसंख्येचं एक शहर ऑस्ट्रेलियातील स्मार्ट सिटीसारखंच ...
- Created on 28 फेब्रुवारी 2013
- 18. बजेटमध्ये शेती पिकू लागली!
- ... सुचिन्ह म्हणायचं, अशा प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया कृषी तज्ज्ञांमधून उमटतायत. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक राज्यांतील दुष्काळ विचारात घेऊन त्याबाबत तरतूद करायला पाहिजे होती, अशी अपेक्षाही व्यक्त होते ...
- Created on 28 फेब्रुवारी 2013
- 19. महाराष्ट्राची 'दुष्काळी एक्सप्रेस'
- देशाचं लक्ष लागून राहिलेला रेल्वेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लोकसभेत महाराष्ट्राची 'दुष्काळ एक्सप्रेस' दाखल झाली. भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दुष्काळाचा प्रश्न मांडून देशाचं लक्ष या प्रश्नाकडं ...
- Created on 26 फेब्रुवारी 2013
- 20. बालवीरांना शौर्य पुरस्कार
- नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी अतुलनीय साहसी काम करणाऱ्या बालकांना त्यांच्या साहसाकरिता 'राष्ट्रीय शौर्य पुरस्कार' देऊन गौरवण्यात येतं. यंदाच्या या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील हाली रघुनाथ ...
- Created on 19 जानेवारी 2013