शोधा
- 1. गुंठ्यात पिकली एक टन मिरची
- कोकण आता पूर्वीसारखो राह्यलो नाय...पुण्या, मुंबईतसून येणाऱ्या मनीऑर्डरकडं डोळं लावान आता इथली माणसा बसनत नाय. मातयेत राबताना नवनवं प्रयोगही कराक लागलीत. माड, काजी, आंब्याचं बागा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ...
- Created on 18 एप्रिल 2013
- 2. महाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण!
- स्त्रीचं आयुष्य बदलवून टाकणारी घटना म्हणजे विवाह...विवाहानंतर सगळी नातीगोती बदलून जातात. महिला सासरी कितीही रमली तरी माहेरची ओढ काही केल्या संपत नाही. माहेरपण काय असतं ते सासुरवाशीण झाल्याशिवाय कळत नाही. ...
- Created on 16 मार्च 2013
- 3. महिला आयोगाची अध्यक्ष नेमा
- गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असलेलं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद तातडीनं भरा, या मागणीनं आता राज्यात जोर धरलाय. आजपर्यंत विविध महिला संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, निवेदनं देऊन या मागणीकडं लक्ष ...
- Created on 11 मार्च 2013
- 4. राज्याचं महिला धोरण जाहीर
- महिलांना सन्मान-प्रतिष्ठा, शिक्षण-सुरक्षा, आरक्षण-संरक्षण देणाऱ्या राज्याच्या तिसऱ्या महिला धोरणाचा मसुदा आज (शुक्रवारी) महिला दिनाच्या मुहूर्तावर जाहीर झालाय. समान हक्काचा न्याय देणाऱ्या या महिला धोरणात ...
- Created on 08 मार्च 2013
- 5. पंक्चर काढणाऱ्या 'त्या दोघी'
- ... पुरुषी काम. जास्त मेहनतीचं म्हणून या व्यवसायात महिला दिसत नाहीत. गावात शेतीवरची कामं वगळता फार झालं तर धुणीभांडी करणं ही कामगार महिलांची कामं. मात्र त्या कामाकडं न जाता सरिताताईंनी आपल्या पतीच्या व्यवसायातच ...
- Created on 08 मार्च 2013
- 6. बचत गटाच्या 'अॅक्टिव्ह ब्रॅण्ड'ची भरारी
- आपल्या कर्तृत्वानं यशाच्या अनेक पायऱ्या पादाक्रांत करणाऱ्या महिलांचं उदाहरण आपल्या समोर आहे. अगदी कृषी क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत महिलांनी शेतीतही चांगलं उत्पन्न मिळवलं. अशाच यशस्वी परंपरेत ...
- Created on 08 मार्च 2013
- 7. अंध मुलांच्या 'प्रगती'साठी...
- इतरांना आधार देणारी आजची स्त्री महिला हा शब्द उच्चारताच प्रेम, वात्सल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. पण त्याचबरोबर शक्तिसंपन्न स्त्रीही समोर उभी राहते. कारण आता स्त्री ही अबला राहिलेली ...
- Created on 08 मार्च 2013
- 8. बचत गटांनी सावरला दुष्काळाचा डोंगर
- ... बिकट परिस्थितीत साताऱ्यातल्या महिलांच्या बचत गटांनी या महिलांना कर्तेपण देऊन त्यांचं घर सावरण्यास मदतच केलीय. यामुळं बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आपली घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास हातभार तर लागलाच ...
- Created on 08 मार्च 2013
- 9. हाती पाळण्याची दोरी अन् वस्तराही!
- कथा शांताबाईंची... कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हसूर सासगिरी इथल्या शांताबाई श्रीपती यादव यांची ही गोष्ट. 'भारत4इंडिया'शी बोलताना त्यांनी आपल्या अनोख्या आयुष्याचे अनेक पदर उलगडून ...
- Created on 08 मार्च 2013
- 10. महिलांसाठी होणार सरकारी बॅंक
- बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्याचा प्रयत्न सुरू असताना आता देशात महिलांसाठी सरकारी बँक उभी राहणार आहे. बँकेसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून ऑक्टोबरपर्यंत ही बँक सुरू ...
- Created on 28 फेब्रुवारी 2013
- 11. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार
- जिजामाता कृषिभूषण पुरस्काराबाबत दापोली पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी दिलेली माहिती.
- Created on 19 फेब्रुवारी 2013
- 12. कारभारणींसाठी 'क्रांतिज्योती'!
- फुले, शाहू, आंबेडकरांची वैचारिक परंपरा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात सध्या महिला सक्षमीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. महिलांना स्थानिक स्वराज संस्थेत 50 टक्के आरक्षण लागू झाल्यानं महिला निवडून येतात ...
- Created on 17 फेब्रुवारी 2013
- 13. महिला स्वसंरक्षण शिबिर
- औरंगाबाद - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागलीय. कराटेसारख्या खेळाची कौशल्यं आत्मसात केल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वाढून वेळप्रसंगी ...
- Created on 23 जानेवारी 2013
- 14. वर्ध्यात रंगली महिला कुस्ती
- वर्धा - कुस्ती म्हटली की, आठवतात लाल माती चोपडलेले पिळदार शरीरयष्टीचे मल्ल. परंतु वर्ध्याच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या मैदानावर चक्क महिलांची कुस्ती रंगली होती. 5 ते 7 जानेवारी दरम्यान ...
- Created on 09 जानेवारी 2013
- 15. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं वाऱ्यावर
- अमरावती - सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेमार्फत अनाथ, विभक्त पती-पत्नीच्या अपत्यांना अनुदान मिळतं. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची लेकरं त्यापासून वंचितच आहेत. सरकारी योजनांपासून ...
- Created on 17 डिसेंबर 2012
- 16. महिला बचत गटांना हातभार
- पुणे - मोशी इथं भरलेल्या कृषी प्रदर्शनात शेती उपयोगी सामग्रींच्या स्टॉलना भेटी दिल्यानंतर आणि माहिती घेतल्यानंतर शेतकरी मग वळतो ते क्षुधाशांतीसाठी विविध खाद्यपदार्थांनी सजलेल्या उपाहारगृहांकडे. ही उपाहारगृहं ...
- Created on 16 डिसेंबर 2012