Bharat 4 India.com

16 January 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 24 सापडले.
काय शोधायचंय:
Page 1 of 2     |    
यामध्ये शोधा:
1. ऊसदर आंदोलनाचा अखेर भडका!
उसाला पहिला हप्ता किमान तीन हजार रुपये द्या, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेल्या आंदोलनानं आता उग्र स्वरुप धारणं केलंय. खा. राजू शेट्टी यांनी 48 तास बंदची हाक दिल्यानं सांगली, सातारा, ...
Created on 27 नोव्हेंबर 2013
2. महागाईत आधार स्वस्त भाजी केंद्रांचा!
भाजीविक्रेत्यांच्या मनमानीला कारभाराला आळा बसून मुंबईतील गृहिणींना रास्त भावात ताजा भाजीपाला मिळावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं (एपीएमसी) शहरात स्वस्त भाजीपाला केंद्रं सुरु केलीत. थेट शेतकऱ्यांकडून ...
Created on 25 ऑक्टोबर 2013
3. वाशी मार्केटने विकले ३०० कोटींचे आंबे!
... पिवळाधम्म आमरस! याचा पुरावा म्हणजे नवी मुंबईतल्या वाशी फळ मार्केटनं या सीझनमध्ये तब्बल 300 कोटींचे आंबे विकलेत. या आंब्यांचं गिऱ्हाईक फक्त मुंबईकरच नव्हेत बरं का. तर देश आणि परदेशातही आपल्या या फळांच्या ...
Created on 28 मे 2013
4. देशी माळव्याला वाशी मार्केटचा आधार!
... लक्ष असतं भाजीपाला मार्केटवर! वाशीतील भाजीपाला मार्केट तर अफलातून आहे. देशभरातून विविध प्रकारचा भाजीपाला इथं येतो. मुंबईतील नाक्यानाक्यावर, हातगाड्यांवरून विकल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचा पुरवठा हा इथूनच ...
Created on 23 मे 2013
5. तरुणांना विवेकाचं भान देणारी रथयात्रा!
... असतो. अगदी देशाची आर्थिक राजधानी असेलेली मुंबईही त्याला अपवाद नव्हती. ...
Created on 23 मे 2013
6. उन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी
उन्हाचा पारा चढत असताना शेतातील माळवं जगवण्यासाठी बळीराजाला जीवाचं रान करावं लागतंय. परंतु ते करुन भाजीपाला राखलेल्या शेतकऱ्यांची सध्या चांदी होताना पाहायला मिळतेय. लग्नसराईमुळं वाढती मागणी असतानाही बाजारपेठेत ...
Created on 14 मे 2013
7. साकारतोय... शिल्पकार चरित्रकोश!
... यातील सहाव्या दृश्यकला खंडाचं प्रकाशन मुंबईत झालं. या चरित्रकोशात महाराष्ट्रातील तीनशेहून अधिक चित्रकार, शिल्पकार, उपयोजित कलाकार, तसंच व्यंगचित्रकारांचा समावेश आहे. त्यांच्या अभूतपूर्व कलाकृतींसाठी ७२ ...
Created on 09 मे 2013
8. हनुमंतराया, आखाडे टिकव, कुस्ती जगव!
मराठी मातीत एक काळ होता... घरात पैलवान अन् दावणीला खिलार बैलांची जोडी असली की घर श्रीमंत समजलं जायचं. आजही गावागावात मारुतीची मंदिरं आहेत आणि तिथंच आसपास तालीमही. या तालमी आज ओस पडल्यात. जत्रांमध्ये भरणाऱ्या ...
Created on 25 एप्रिल 2013
9. प्रभो शिवाजी राजा... प्रदर्शनासाठी सज्ज!
उन्हाळ्याच्या सुट्टीत चित्रपट रसिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अॅनिमेटेड चित्रपटाची मेजवानी मिळणार आहे. तब्बल दोन वर्षांचं संशोधन, तसंच अनेक अडचणींवर मात करत अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ...
Created on 17 एप्रिल 2013
10. भीमगीतांच्या मार्केटमध्ये विचारांचा ठेवा!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! भारतीय घटनेचे शिल्पकार! महामानव! दलित, वंचित समाजाला गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी प्राप्त करून दिला. 'शिका, संघटित व्हा ...
Created on 13 एप्रिल 2013
11. पाडव्याच्या सणाला राजा फळांचा आला!
आज गुढीपाडवा. मऱ्हाटी मुलुखात अगदी आदिवासी पाड्यापासून ते मुंबई-पुण्याच्या उंच उंच बिल्डिंगवर गुढ्या उभ्या राहिल्यात. नवं वस्त्र, कडुनिंबाची डहाळी आणि साखरेची माळ घालून सजल्या-धजल्यात. भल्या सकाळी गुढीची ...
Created on 10 एप्रिल 2013
12. दुष्काळ निवारणासाठी १,१६४ कोटी
राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळात सादर झालेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात दुष्काळ निवारणासाठी १,१६४ कोटींची तरतूद करण्यात आलीय. याशिवाय पाणी टंचाईसाठी ८५० कोटींची तरतूद करतानाच ...
Created on 20 मार्च 2013
13. दुष्काळी भागाला मिळणार काय?
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज विधानसभेत दुपारी 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शेतकऱ्यांसह राज्यातल्या सर्वांनाच या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ...
Created on 20 मार्च 2013
14. शेतीचं पाणी वाचवा, दुष्काळ हटवा
... आल्यानंतर पाणी...पाणी... असं म्हणत बसण्यापेक्षा शेतीसाठी ठिबक सिंचनासारखी सुविधा केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल. त्यामुळं पिण्याच्या पाण्याच्या संकटातून तरी नक्कीच मुक्तता होईल, अशी आशा मुंबईत ...
Created on 11 मार्च 2013
15. आवाज उठू लागला...फ्लेमिंगोंसाठी!
फ्लेमिंगो पक्ष्यांना हक्काचा अधिवास मिळावा, यासाठी आता आवाज उठू लागलाय. मुंबईत शिवडी जेट्टीवर नुकत्याच झालेल्या फ्लेमिंगो फेस्टिव्हलमध्ये प्रस्तावित शिवडी न्हावा-शेवा सागरी सेतू शिवडीच्या बाजूनं ५०० मीटर ...
Created on 10 मार्च 2013
16. बजेटनं साधलंय सर्वांचंच हित
भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्व आव्हानांचं पूर्ण भान राखत आणि समाजातील सर्व घटकांचं व्यापक हित लक्षात घेऊनच अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी बजेट मांडलंय. कृषी, ग्रामीण क्षेत्रासाठी झालेल्या जादा तरतुदींमुळं ...
Created on 01 मार्च 2013
17. कबड्डी...कबड्डी
नवी मुंबईच्या कोपरखैरणे इथल्या रा. फ. नाईक विद्यालयात आंतर शालेय कबड्डीच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्याचा क्रीडा शिक्षक सुधीर थळे यांनी पाठवलेला व्हिडिओ. ...
Created on 22 फेब्रुवारी 2013
18. खो-खो, नवी मुंबई क्रीडा महोत्सव
नवी मुंबईच्या कोपरखैरणे इथल्या रा. फ. नाईक विद्यालयात आंतर शालेय खो-खोच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्याचा क्रीडा शिक्षक सुधीर थळे यांनी पाठवलेला व्हिडिओ. ...
Created on 21 फेब्रुवारी 2013
19. संत साहित्य सर्वत्र पोहोचवा
तुम्ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगवा, असा मानव धर्माचा संदेश संत साहित्यानंच समाजात झिरपवला आहे.  समतेचे हे विचार सर्वत्र रुजवण्यासाठी संत साहित्य तळागाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे, अशी अपेक्षा इथं भरलेल्या संत ...
Created on 17 फेब्रुवारी 2013
20. नवी मुंबईत वारकऱ्यांचा मेळा
... शब्द प्रमाण मानून, संत साहित्याला नवी उभारी देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला आज नवी मुंबईत थाटात सुरुवात झाली. कृषिमंत्री शरद पवार ...
Created on 16 फेब्रुवारी 2013
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  Next 
  •  End 
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile