Bharat 4 India.com

23 January 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 20 सापडले.
काय शोधायचंय:
    |    
यामध्ये शोधा:
1. रत्नागिरीतले समुद्रकिनारे होतायत चकाचक
स्वच्छ, सुंदर समुद्र किनाऱ्यावर मनसोक्त फिरणं कुणाला नको असतं? पण आपल्याकडील अस्वच्छ, घाणीचं साम्राज्य असलेले समुद्रकिनारे बघितले की फिरणं नकोसं होतं. परंतु, आता रत्नागिरीतले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर ...
Created on 25 मे 2013
2. कोकणात बैलगाडी शर्यतीचा थरार!
ठिकाण चिपळूण तालुक्यातला अडरे होडीचा माळ... हजारो प्रेक्षकांची उपस्थिती... मैदानावर चैतन्यपूर्ण वातावरण... बैलांची चाललेली आवभगत... मध्येच बैलांचा सुटणारा ताबा आणि भीतीनं सैरभैर पळणारे प्रेक्षक... सर्वाच्या ...
Created on 18 मे 2013
3. कोकणात पिकल्या 'फाईव्ह स्टार' भाज्या
... परदेशातून आयात कराव्या लागतात. मात्र या भाज्या आपल्याकडेच पिकू लागल्या तर... कोकणातल्या लाल सुपीक मातीत या विदेशी भाज्यांचं चांगलं उत्पादन घेता येऊ शकतं, हे दाखवून दिलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या येळणे गावच्या ...
Created on 22 एप्रिल 2013
4. भराभरा बांधूया गवताच्या गंजी!
गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. शोध काय फक्त मोठमोठे शास्त्रज्ञच लावतात असं नाही. दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी सामान्य माणसं धडपडत असतात. त्यातून कोणाची तरी प्रतिभा भरारी घेते आणि जन्माला येतात नावीन्यपूर्ण ...
Created on 16 एप्रिल 2013
5. कुणबी समाजाचा आवाज उठू लागला!
आला रे आला, कुणबी समाज आला... आवाज कुणाचा कुणबी समाजाचा... कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय... अशा गगनभेदी घोषणांनी कुणबी समाजानं पूर्ण आसमंत दणाणून सोडलं. कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि समाजाला ...
Created on 15 एप्रिल 2013
6. आंबा, काजूच्या बागेत बहरली पपई!
कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात त्या आंबा, काजू, फणस, पोफळीच्या बागा. पण आता कोकणातला शेतकरीही आधुनिक शेतीकडं वळू लागलाय. गुहागरच्या गजानन पवार यांनी आंबा, काजू , माड यांच्यात आंतरपीक म्हणून चक्क ...
Created on 12 एप्रिल 2013
7. कोकणात पेटू लागला वणव्याचा नारा!
विकासाच्या नावाखाली नष्ट केली जाणारी वनराई, नियोजित नवनवीन प्रकल्पांसाठी हिसकावल्या जाणाऱ्या जमिनी यामुळं कोकणातील अल्पभूधारक गरीब शेतकरी अगोदरच पिचलेला आहे. त्यात आता भर पडलीय वणव्यांची. वणव्यांमुळं आंबा, ...
Created on 03 एप्रिल 2013
8. कोकणचं सौंदर्य उजळलं कवितांनी!
जे न देखे रवी, ते देखे कवी...असं म्हणतात. कविता ही जशी जळजळीत वास्तव मांडणारी असते, तशीच ती भविष्याचा वेध घेणारीही असते. कविमन आणि कविदृष्टी यामुळं समाजाचं भरणपोषणच होत असतं. निसर्गसौंदर्यानं पुरेपूर नटलेल्या ...
Created on 21 मार्च 2013
9. केशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ!
आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते कवी म्हणजे कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत. मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असं म्हणत आधुनिक मराठी कवितेचं सुंदर लेणं खोदणारे ...
Created on 21 मार्च 2013
10. ...आता नारळावर चढा, बिनधास्त!
नारळाचं उंचच उंच आकाशाचा वेध घेत जाणारं झाड पाहिलं की, आपले डोळे गरगरतात. उंच आभाळात लटकलेले नारळ काढणारा एखादा माणूस पाहिला की आपल्या काळजाचे ठोके चुकतात. अक्षरश: जीव तळहातावर घेऊन करण्याचंच हे काम. पण ...
Created on 15 मार्च 2013
11. जलाल बाबांचा उरुस
रत्नागिरीतल्या वेरळ इथल्या पीर जलालशाह बाबा यांचा उरुस हा हातिसच्या पीर बाबर शेख यांच्याप्रमाणं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. दरवर्षीप्रमाणंच यंदाही नुकताच हा सर्वधर्मीयांचा मेळावा मोठ्या ...
Created on 03 मार्च 2013
12. आंबा पीक विमा योजना
आंबा पीक विमा योजनेबाबत रत्नागिरीचे कृषी उपसंचालक डी. जी. देसाई यांनी दिलेली माहिती. ...
Created on 01 मार्च 2013
13. पुस्तकं वाचलीच पाहिजेत
आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन केवळ वाचनानंच मिळू शकतो, असं सांगत तुम्ही जीवनात कितीही व्यस्त असलात तरी पुस्तक वाचायला वेळ काढलाच पाहिजे, असा सल्ला दिलाय कवी इंद्रजीत भालेराव यांनी. मराठीला अभिजात दर्जा ...
Created on 22 फेब्रुवारी 2013
14. नारळ, पोफळी बागेत ससा, शेळ्यांचा फार्म
रत्नागिरी - कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि पोफळीच्या बागेत ससा, देशी कोंबड्या आणि शेळी पालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवलाय कुडावळेतील दीपक देसाई यांनी. तसं पाहिलं तर हे शेतीपूरक व्यवसाय. पण देसाईंनी हे ...
Created on 19 फेब्रुवारी 2013
15. हापूस यंदाही खाणार भाव!
कोकणातला सुप्रसिद्ध रत्नागिरी हापूस मुंबईतल्या बाजारपेठेत दिमाखात दाखल झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुणे, नाशिक, कोल्हापूरच्या बाजारपेठेतही तो दिसायला लागलाय. पण सध्याचे त्याचे भाव पाहता सर्वसामान्यांना या फळांच्या ...
Created on 16 फेब्रुवारी 2013
16. लोटल्या दर्यात होड्या...
डिझेल दरवाढ तातडीनं मागं घ्यावी, यासाठी मच्छीमारांचं मासेमारी बंद आंदोलन सुरू आहे. मात्र,  सरकारवर काहीच फरक पडत नसल्यानं त्यांनी नाईलाजानं आपल्या होड्या दर्यात लोटल्यात. पण त्याचबरोबर सरकारनं लवकर योग्य ...
Created on 09 फेब्रुवारी 2013
17. मच्छीमार पेटला इंधनासाठी
'आमच्या मागण्या मान्य करा, न्हाय तर खुर्च्या खाली करा,' अशा घोषणा देत मच्छीमार बांधवांनी आज दापोलीत 'न भूतो न भविष्यति' असा भव्य मोर्चा काढत केंद्र आणि राज्य  सरकारचा तीव्र निषेध केला. सरकार डिझेल दरवाढ ...
Created on 04 फेब्रुवारी 2013
18. हर्णे बंदरातली मासेमारी झाली ठप्प
समुद्रातील मासळीचं प्रमाण घटल्यानं आधीच मेटाकुटीला आलेल्या मच्छीमारांवर आता डिझेल दरवाढीची कुऱ्हाड कोसळलीय. दरवाढीविरोधात हर्णे बंदरातल्या मच्छीमारांनी मासेमारी बंद आंदोलन सुरू केलंय. डिझेलच्या भावात झालेली ...
Created on 22 जानेवारी 2013
19. थिबाचे वंशज हलाखीत
रत्नागिरी - ब्रह्मदेशाचा (सध्याचं म्यानमार) लोककल्याणकारी राजा थिबा याच्या समाधी स्थळी भेट देऊन त्याला अभिवादन करण्यासाठी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष आज रत्नागिरात येत आहेत. त्या निमित्तानं आता या राजाच्या ...
Created on 22 डिसेंबर 2012
20. आंब्याला विम्याचे कवच
रत्नागिरी - राज्यातील अन्य फळांना मिळणारे विमा संरक्षण कोकणातील आंब्यालाही मिळावे, अशी गेल्या  कित्येक वर्षांची मागणी आता फळाला आलीय. राज्य सरकारनं आंब्याचा फळपीक विमा योजनेमध्ये सामावेश केल्यानं कोकणातील ...
Created on 20 डिसेंबर 2012
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile