Bharat 4 India.com

14 December 2019 Last updated at 06:14 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अॅप्लिकेशन डाऊनलोड
औरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.
११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.
चेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.
मुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.
अजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.
पुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.
पुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.
कोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.
नागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.
थकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.

शोधा

एकूण: 7 सापडले.
काय शोधायचंय:
    |    
यामध्ये शोधा:
1. महाराष्ट्रात अखेर सत्तांतर...
... – राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारुन जनतेनं भाजपला पहीली तर शिवसेनेला दुसरी पसंती दिली. भाजपला पुर्ण बहुमत मिळालं नसलं तरीही 122 जागा मिळवत भाजप नंबर 1 चा पक्ष ठरलाय. भ्रष्टाचार, स्त्रीयांवरील अत्याचार, घोटाळे ...
Created on 19 ऑक्टोबर 2014
2. मोदींच्या वादळात काँग्रेसची धुळधाण
भारताच्या राजकिय इतिहासात 16 व्या लोकसभेची निवडणुक खरोखरच ऐतिहासिक ठरली. भारताच्या जनतेनं बीजेपीला फक्त स्पष्ट बहुमतच नाही तर एक एतिहासिक विजय मिळवुन दिलाय. या निवडणुकित एनडीए ला ५४३ पैकी ३३३ जागा मिळाल्यात ...
Created on 16 मे 2014
3. 'टॉप ब्रीड' स्पर्धेसाठी जत्रेची धूम!
कामधेनूच्या लेकरांसाठी 'भारत4इंडिया'नं आयोजित केलेल्या 'टॉप ब्री़ड' स्पर्धेसाठी बळीराजाच नव्हे तर बैलही सजूनधजून आले आहेत. कुणी आपल्या लाडक्या जित्राबांना आंघोळ घालण्यात, कुणी त्यांना घुंगरू बांधण्यात, ...
Created on 29 मार्च 2013
4. 70 हजार कोटी गेले कुठं?
मी मतं मागायला आलो नाही, तर मत मांडायला आलो आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात झंझावाती दौरा सुरू केलाय. कोल्हापूर, खेड, सोलापूरप्रमाणं काल (शनिवार) जालना शहरातही त्यांची जाहीर सभा झाली. ...
Created on 03 मार्च 2013
5. बाबा-दादा पुन्हा जुंपणार!
... यांनी म्हटलंय. यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये येत्या काही दिवसात सिंचनाच्या प्रश्नावरून कलगी तुरा रंगलेला जनतेला पाहायला मिळणार आहे. ...
Created on 09 फेब्रुवारी 2013
6. बाबा-आबांची आघाडीवर मोहोर
राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दरी वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी आता सबुरीची भूमिका घेतलीय. मुलुंडमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि ...
Created on 28 जानेवारी 2013
7. आता राजकारण दुष्काळाचं
मुंबई - राज्यातली जनता दुष्काळात होरपळतेय आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या दुष्काळाचं राजकारण करण्यात, मग्न आहेत, असं चित्र समोर येतंय. यात पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा असं ...
Created on 02 जानेवारी 2013
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2019 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile