Bharat 4 India.com

22 February 2019 Last updated at 06:14 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अॅप्लिकेशन डाऊनलोड
औरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.
११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.
चेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.
मुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.
अजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.
पुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.
पुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.
कोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.
नागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.
थकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.

शोधा

एकूण: 1 सापडला .
काय शोधायचंय:
    |    
यामध्ये शोधा:
1. शेतमालासाठी वातानुकुलित गोदाम
जनतेला 'अच्छे दिन' चं स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारनं त्यांच्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा विचार करुन रेल्वेतुन वाहतुक होणाऱ्या शेतीमालासाठी वातानुकुलित गोदामं बांधण्याचा मानस व्यक्त केलाय. ...
Created on 08 जुलै 2014
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2019 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile