शोधा
- 1. थेंब, थेंब पाणी वाचवा हो...!
- अतिथी देवो भव! ही आपली संस्कृती. त्यामुळं अनाहूतपणं आलेल्या पाहुण्याचंसुद्धा आपण स्वागतच करतो. यंदाचा दुष्काळ हा असाच अनाहूत पाहुणा बनून आलाय. हवामान खात्यानं आता चांगल्या मान्सूनची वर्दी दिली असली, तरी ...
- Created on 27 एप्रिल 2013
- 2. भीमराव माझा रुपया बंदा...!
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा लढा दलित, वंचितांच्या घराघरात पोहोचला तो भीमगीतांमुळं. भीमगीतांचे प्रणेते महाकवी वामनदादा कर्डक यांच्यानंतर भीमगीतांचा हा ठेवा पुढं नेण्याचं काम आजची तरुणाई करतेय. औरंगाबादचा ...
- Created on 15 एप्रिल 2013
- 3. दुष्काळप्रश्नी होणार दिल्लीत एल्गार!
- राज्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाडा तर अक्षरक्षः होरपळून निघतोय. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मुख्यमंत्री आणि राज्यातले केंद्रीय मंत्रीच त्याकडं लक्ष वेधून केंद्र सरकारकडं मदतीची याचना करत होते. मात्र, भाजपचे ...
- Created on 02 एप्रिल 2013
- 4. पाण्याच्या पुनर्वापरानं केली टंचाईवर मात
- भीषण दुष्काळाची झळ औरंगाबाद शहरालाही बसत असून आठवड्यातून दोनच दिवस पाणीपुरवठा होतोय. सर्वच जण काटकसरीनं पाणी वापरतायत. त्यातच ज्ञानेश्वर बिरारे यांनी घरच्या घरी पाण्याचा पुनर्वापर करणारं तंत्र विकसित केलंय. ...
- Created on 28 मार्च 2013
- 5. रंगून जा, नैसर्गिक रंगांनी!
- होळीनिमित्तानं विविध रंग उधळून भावी आयुष्यातील रंगही आनंदाचे, समृद्धीचे असावेत, अशीच इच्छा प्रत्येक जण धरतो. पण, उधळले जाणारे रंग आरोग्यासाठी घातक असतील तर आयुष्याचा बेरंगही होऊ शकतो. त्यामुळं पाण्याची ...
- Created on 26 मार्च 2013
- 6. अपंगांचा हक्काचा 'आसरा'!
- दवाखाना म्हटलं की मध्यमवर्गीयांना घाम फुटतो. डॉक्टरसाठी किती पैसे मोजावे लागणार, याला काही गणितच नसतं. अपघातात आलेलं अपंगत्व, लकवा या आजारांवर उपचारासोबतच त्यासाठी लागणाऱ्या अपंग साहित्याचा खर्चही अमाप ...
- Created on 03 मार्च 2013
- 7. खंडोबारायाची चंपाषष्ठी यात्रा
- औरंगाबाद - मराठवाड्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा गावातील खंडोबारायाची यात्रा मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदा ते षष्ठी अशी भरते. महाराष्ट्र आणि कर्नाटकचं कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ...
- Created on 09 जानेवारी 2013
- 8. 'मोंढा मॉल' घेणार एफडीआयशी टक्कर
- औरंगाबाद – मॉल संस्कृतीमुळं मुख्यतः पारंपरिक किराणा व्यवसाय आणि किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. आता तर एफडीआय आलंय. त्यामुळं किराणा दुकानदारांच्या एकूण व्यवसायावरच गदा येतेय. या ...
- Created on 20 डिसेंबर 2012
- 9. एसटीची तब्येत सांभाळणारा कर्मचारी वेठबिगारीच
- औरंगाबाद - 'प्रवाशांच्या सेवेसाठी' असं ब्रिदवाक्य मिरवणा-या एसटी महामंडळाचं कर्मचाऱ्यांकडं मात्र साफ दुर्लक्ष झालयं. रस्त्यावर धावणाऱ्या बस गाड्यांची तब्येत व्यवस्थित ठेवण्याचं काम करणारे वर्कशॉपमधील कर्मचारीही ...
- Created on 19 डिसेंबर 2012
- 10. एसटी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था
- औरंगाबाद – राज्यभरातील एस.टी. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागलीय.
- Created on 14 डिसेंबर 2012
- 11. जवळे गावात आली पहिली बस
- औरंगाबाद – स्वातंत्र्यानंतर गावात प्रथमच एस.टी. बस धावली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवळी खुर्दच्या ग्रामस्थांनी दिवाळी साजरी केली. 'गाव तेथे एस.टी.' हे महामंडळाचे धोरण असले तरी औरंगाबाद ...
- Created on 22 नोव्हेंबर 2012