शोधा
- 1. कांद्याचं निर्यातमूल्य अखेर कमी केलं
- ... केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलं होतं. त्याप्रमाणं कांद्याचं निर्यातमूल्य सर्वात कमी 150 डॉलर प्रतिटन करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयानं घेतला. नाताळ हा सुट्टीचा दिवस असूनही कृषिमंत्री शरद ...
- Created on 24 डिसेंबर 2013
- 2. ऊसदर आंदोलनाचा अखेर भडका!
- उसाला पहिला हप्ता किमान तीन हजार रुपये द्या, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेल्या आंदोलनानं आता उग्र स्वरुप धारणं केलंय. खा. राजू शेट्टी यांनी 48 तास बंदची हाक दिल्यानं सांगली, सातारा, ...
- Created on 27 नोव्हेंबर 2013
- 3. धुराडी पेटणार की सीएमचा सातारा?
- यंदाच्या गळीत हंगामातही ऊसदराचा मुद्दा घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचं रान पेटवलंय. ऊस दराची पहिली उचल विनाकापात तीन हजार रुपये दिली नाही तर साखर कारखान्यांची ...
- Created on 11 नोव्हेंबर 2013
- 4. हाक...कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्याची!
- राज्यात आतापर्यंत पडलेल्या दुष्काळावर त्या-त्या वेळी केलेल्या उपाययोजनांसाठी किती पैसा खर्च झाला असेल? हा कळीचा प्रश्न उपस्थित केलाय, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी. नियोजन आयोगानं याबाबतची आकडेवारी ...
- Created on 09 मे 2013
- 5. आठवणीतला कृष्णाकाठ!
- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. कराडमधील कृष्णाकाठच्या त्यांच्या समाधीस्थळासह राज्यभरात त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन केलं जातंय. कृष्णाकाठच्या कुशीत घडलेलं निर्मळ, ...
- Created on 12 मार्च 2013
- 6. बडेजावी खर्च दुष्काळाकडं!
- दुष्काळ असताना आपल्याच सहकाऱ्यांकडून दणक्यात साजरे झालेले विवाह, वाढदिवस पाहून झोप उडालेल्या शरद पवारांनी जाहीरपणे कानउघाडणी केली होती. त्यानंतर आता त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागलाय. शरद पवारांनी नुकत्याच ...
- Created on 25 फेब्रुवारी 2013
- 7. महिलांना पारायणाचा हक्क का नाही?
- नेरूळ इथं सुरू झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात केद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्त्रीशक्तीचा जागर घातला. सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या स्त्रियांना पारायण सांगताना मी कधी बघितलं ...
- Created on 16 फेब्रुवारी 2013
- 8. दुष्काळाच्या तव्यावर राजकारणाची पोळी
- राज्य दुष्काळाच्या खाईत सापडलंय. दुष्काळग्रस्त भागात नेतेमंडळींचे दौरेही सुरू झालेत. कोटींची उड्डाणं घेणारी पॅकेजेस जाहीर होतायत. दुष्काळाचं राजकारण करू नये, असं आवाहन नेतेमंडळी करतायत. परंतु, येत्या विधानसभा ...
- Created on 11 फेब्रुवारी 2013