Bharat 4 India.com

20 January 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 22 सापडले.
काय शोधायचंय:
Page 1 of 2     |    
यामध्ये शोधा:
1. शेतकऱ्यांसाठी दुरगामी फायद्याचं बजेट
    सामान्य जनतेचं समाधान रेल्वे बजेटमध्ये निराशा पत्कराव्या लागलेल्या सर्वसामान्य जनतेचं लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागलं होतं. पण सामान्य नागरीकांचा विचार करुन हा अर्थसंकल्प सादर केला ...
Created on 10 जुलै 2014
2. आघाडी सरकारचं शेवटचं बजेट फसवं
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळातलं शेवटचं अतिरिक्त बजेट आज विधानसभेत सादर केलं. दुष्काळ आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभुमीवर अजित पवार शेतकऱ्यांसाठी काही भरीव तरतुद करतील अशी ...
Created on 05 जून 2014
3. ऊस आंदोलनाचा वारकऱ्यांना अडथळा
शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंदचा फटका पंढरपुरातील उत्पत्ती एकादशीला बसलाय. आळंदीला जाणारे वारकरी पंढरीत येवून विठुरायाचे दर्शन घेतात. त्या नंतर भाविक आळंदीला वारीला जातात. मात्र शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ...
Created on 29 नोव्हेंबर 2013
4. एक नमन गवरा, पारबती हर बोला!
कास्तकऱ्याएवढाच शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजेच पोळा. दसरा दिवळीसारखाच शेतकरी बैलपोळ्याचा सण साजरा करतात. बैलांना आंघोळ घालून, सजवूनधजवून गोडधोड खाऊ घालून त्यांची मिरवणूक काढतात. ...
Created on 05 सप्टेंबर 2013
5. समूह शेती योजना
राज्यात शेतकऱ्यांची कमी होणारी जमीन धारणा, शेतीसाठी भांडवल पुरवठा करण्यात येणाऱ्या मर्यादा, तांत्रिकीकरणासाठी अपुरा वाव तसंच जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता आणि कृषी विस्ताराच्या मर्यादा या सर्व गोष्टींचा ...
Created on 22 जुलै 2013
6. २५ एकर पपईतून ५० लाखांचा नफा!
... बळीराजाच्या मानेवर नेहमीच असते. त्यामुळंच चाकोरीबाहेर जाऊन वेगळी पिकं घेणारे शेतकरी हे इथल्या बळीराजाचे आयकॉ़न्स ठरतात. वाशीम जिल्ह्यातील पिंप्री इथले देवीदास राऊत-पाटील त्यापैकीच एक. ६५व्या वर्षी या बहाद्दरानं ...
Created on 25 मे 2013
7. एकाच झाडाला ५१ जातींचे आंबे
विविध जातींची आंब्याची झाडं आहेत, हे आपणाला माहितीच आहे. पण आंब्याच्या एकाच झाडाला ५१ प्रकारच्या विविध जातींचे आंबे लागलेत.  हा चमत्कार नव्हे बरं का! वाशीमच्या रवी मारशटीवार या प्रयोगशील शेतकऱ्यानं आपल्या ...
Created on 25 मे 2013
8. देशी माळव्याला वाशी मार्केटचा आधार!
आपल्या दारात येणाऱ्या ताज्या भाज्या (माळवं) कोठून येतात, त्यांचे दर कसे ठरतात, याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. याचबरोबर भाजीपाल्यांचे दर काय आहेत, तसंच आपल्या भाजीपाल्याला आज किती दर मिळाला, यासाठी शेतकऱ्यांचंही ...
Created on 23 मे 2013
9. धान्य खरेदी-विक्रीची सातारी तऱ्हा
शेतमालाचा भाव पडला म्हणून कधी शेतकरी, तर भाव वाढल्यानं सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनं करत असल्याच चित्र पाहायला मिळतं. याचा सुवर्णमध्य साधण्यासाठी 'शेतकरी ते थेट ग्राहक' अशी संकल्पना घेऊन साताऱ्यात ...
Created on 27 एप्रिल 2013
10. गुंठ्यात पिकली एक टन मिरची
कोकण आता पूर्वीसारखो राह्यलो नाय...पुण्या, मुंबईतसून येणाऱ्या मनीऑर्डरकडं डोळं लावान आता इथली माणसा बसनत नाय. मातयेत राबताना नवनवं प्रयोगही कराक लागलीत. माड, काजी, आंब्याचं बागा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ...
Created on 18 एप्रिल 2013
11. गोंदियाची कलिंगडं चालली फॉरीनला
उन्हाळ्याच्या काहिलीत तहान भागवायची म्हटलं तर मस्त थंडगार लालचुटूक कलिंगड खाण्याची मजा काही औरच असते. याच कलिंगडांनी केवळ तहान न भागवता सडक अर्जुनी तालुक्यातील चिचटोला गावातील टिकाराम गहाणे या प्रयोगशील ...
Created on 12 एप्रिल 2013
12. दिवस पाडव्याचा, शेतीच्या बजेटचा!
... परतले. या पारंपरिक गोष्टी आपणाला माहीतच आहेत. पण आपल्या कृषिप्रधान महाराष्ट्रात गुढीपाडव्याला आणखीन एक महत्त्वाचं स्थान आहे. ते म्हणजे, बळीराजाचं आर्थिक वर्ष (फायनान्शियल इअर) याच दिवशी सुरू होतं. शेतकरी ...
Created on 10 एप्रिल 2013
13. माणदेशी महोत्सवात कोटींचं गान!
... असंख्य कलागुण आहेत. घोंगडी बनवणारे, नक्षीकाम करणारे, कलात्मक मडकी बनवणारे, कोरडवाहू शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतीधान्य, कडधान्य पिकवणारे शेतकरी, अशा सर्वांची इथं रेलचेल आहे. त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळावं, ...
Created on 11 मार्च 2013
14. दुष्काळग्रस्त उतरले रस्त्यावर
दुष्काळाचा वणवा पेटू लागलाय. त्याच्या झळा सगळीकडंच बसू लागल्यात. अशा वेळी सरकारी यंत्रणा कार्यक्षमतेनं आणि सुसंगतपणानं राबत नसेल तर दुष्काळग्रस्तांच्या संतापाचा भडका कसा उडतो, हे सांगलीतल्या जत-अथणी हायवेवर ...
Created on 13 फेब्रुवारी 2013
15. कृषी विस्तार योजना
आत्मा अंतर्गत राबवल्याजाणाऱ्या कृषी विस्तार योजनेबाबत आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास भोसले यांनी दिलेली माहिती
Created on 04 फेब्रुवारी 2013
16. रेशीम शेतीतून नफा मिळवा
वर्धा - कमी कालावधीत, अल्प खर्चात वर्षभरात किमान आठ वेळा उत्पन्न देणारं पीक म्हणजे रेशमाची शेती. नोकरीच्या मागं धावण्यापेक्षा आपल्या शेतात नगदी पीक घेतलं तर त्यातून मिळणारा नफा हा नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ...
Created on 09 जानेवारी 2013
17. राजू शेट्टींचा एल्गार
सांगली - ऊस आंदोलनाची धग अजून पूर्णपणं निवलेली नाहीये. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतेय. हा लढा दुष्काळी भागातल्या जनतेसाठी असणार आहे.  13 जानेवारीला या लढ्याची ...
Created on 06 जानेवारी 2013
18. फायदा असेल तर स्वागत
अहमदनगर – आम्हाला जर फायदा होत असेल तर एफडीआयला आमचा विरोध नाही.  मालाची विक्री करण्यासाठी आम्हाला बाजार बांधून दिला तर नक्कीच आम्हाला सोयीचं होईल. बाहेरच्या कंपन्यांना भाजी देण्यास आमची कोणतीच हरकत नाहीये. ...
Created on 11 डिसेंबर 2012
19. 4 महिन्यांत 40 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं; कर्जाच्या टेन्शनमधून जडले आजार
वर्धा - विदर्भातील शेतकरी आत्महत्येचं चक्र काही थांबता थांबत नसल्याचं स्पष्ट झालंय. आता या आत्महत्यांचा नवाच पैलू समोर येतोय. तो म्हणजे कर्जबाजारी शेतकरी आजाराला कंटाळून आत्महत्या करू लागलेत. एकट्या वर्धा ...
Created on 28 नोव्हेंबर 2012
20. शेतकरी मरतोय, सरकार फक्त बघतंय
... उठतो. मागचा-पुढचा विचार न करता `जय` म्हणत भावनातिरेकापोटी केल्या जाणाऱ्या कृत्यांना विचारांची जोड दिल्यास कार्यकर्त्यांचे जाणारे हकनाक बळी टळू शकतील. नुकत्याच झालेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनात इंदापूरमधल्या ...
Created on 20 नोव्हेंबर 2012
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  Next 
  •  End 
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile