शोधा
- 1. ऊसदर आंदोलनाचा अखेर भडका!
- उसाला पहिला हप्ता किमान तीन हजार रुपये द्या, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेल्या आंदोलनानं आता उग्र स्वरुप धारणं केलंय. खा. राजू शेट्टी यांनी 48 तास बंदची हाक दिल्यानं सांगली, सातारा, ...
- Created on 27 नोव्हेंबर 2013
- 2. सर्कस मूळची कृष्णाकाठची!
- आज 20 एप्रिल. जागतिक सर्कस दिन! सर्कस पाहिली नाही किंवा माहीत नाही, असा मराठी माणूस विरळाच. आता जमाना बदलला, तरी मराठी माणसाला सर्कशीची ओढ कायम आहे. मुळात भारतीय सर्कस बहरली ती कृष्णाकाठच्या सांगली जिल्ह्यातील ...
- Created on 20 एप्रिल 2013
- 3. आरक्षण मुद्द्यावर रास्ता रोको
- सांगलीत आज सकाळपासूनच ''आरक्षण आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या बापाचं'' अशा घोषणांनी सूर धरला. निमित्त होतं मराठा समाज आरक्षण समितीचं रास्ता रोको. मराठा समाजातील गोरगरीब, भूमिहीन, अल्पभूधारक जनतेला शिक्षण ...
- Created on 18 मार्च 2013
- 4. ...आता चळवळ पाण्याच्या हक्कासाठी!
- ... प्रश्न उभा राहिलाय, तिथं पिकं, जित्राबांची काय कथा? महाराष्ट्र युवक काँग्रेसनं दुष्काळग्रस्तांच्या या व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकतीच 'बुलडाणा ते सांगली' अशी पदयात्रा काढली. त्याच्या समारोप ...
- Created on 07 मार्च 2013
- 5. मराठी मुलखात शड्डू घुमणारच!!
- ... नाही. इथं आजही तांबड्या मातीला उसासे फुटतायत. सांगलीत नुकत्याच झालेल्या एका शानदार फडानं हेच तर शिक्कामोर्तब केलं. ...
- Created on 19 फेब्रुवारी 2013
- 6. दुष्काळग्रस्त उतरले रस्त्यावर
- दुष्काळाचा वणवा पेटू लागलाय. त्याच्या झळा सगळीकडंच बसू लागल्यात. अशा वेळी सरकारी यंत्रणा कार्यक्षमतेनं आणि सुसंगतपणानं राबत नसेल तर दुष्काळग्रस्तांच्या संतापाचा भडका कसा उडतो, हे सांगलीतल्या जत-अथणी हायवेवर ...
- Created on 13 फेब्रुवारी 2013
- 7. दुष्काळाच्या तव्यावर राजकारणाची पोळी
- राज्य दुष्काळाच्या खाईत सापडलंय. दुष्काळग्रस्त भागात नेतेमंडळींचे दौरेही सुरू झालेत. कोटींची उड्डाणं घेणारी पॅकेजेस जाहीर होतायत. दुष्काळाचं राजकारण करू नये, असं आवाहन नेतेमंडळी करतायत. परंतु, येत्या विधानसभा ...
- Created on 11 फेब्रुवारी 2013
- 8. 17 गावांची तहान शमणार
- मिरज पूर्व भागातल्या 17 गावांचा पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे. म्हैसाळ योजनेतून या गावांना पाणी मिळावं म्हणून गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालंय. भाजपचे आमदार सुरेश खाडे यांचं पाणी ...
- Created on 05 फेब्रुवारी 2013
- 9. राजू शेट्टींचा एल्गार
- सांगली - ऊस आंदोलनाची धग अजून पूर्णपणं निवलेली नाहीये. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतेय. हा लढा दुष्काळी भागातल्या जनतेसाठी असणार आहे. 13 जानेवारीला या लढ्याची ...
- Created on 06 जानेवारी 2013