शोधा
- 1. सिध्दरामेश्वर यात्रा सुरू
- सोलापूर - सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वराच्या यात्रेस शनिवारपासून मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं प्रारंभ झाला. पंचक्रोशीतील 68 शिवलिंगांना तैलाभिषेक घालून ही यात्रा सुरू झाली. मानाच्या ...
- Created on 15 जानेवारी 2013
- 2. विरोधकांनी केला आरोप
- मुंबई - केंद्र सरकारनं दुष्काळग्रस्तांसाठी राज्याला 778 कोटी रुपयांचा निधी जाहीर केलाय. या मुद्यावरून आता विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केलीय. राज्य सरकारनं दुष्काळ निवारणासाठी 3500 कोटी ...
- Created on 12 जानेवारी 2013
- 3. माळेगाव यात्रेतील विविध रंग
- नांदेड - ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषात कालपासून सुरू झालेल्या माळेगावच्या यात्रेला रंग चढू लागलाय. दिवसाकाठी यात्रेतील उलाढाल ५ कोटींच्या आसपास आहे. दीड लाखांपेक्षा अधिक भक्तांची हजेरी आणि पाच रुपयांचा ...
- Created on 12 जानेवारी 2013
- 4. मराठवाड्याला पाणी द्या - संमेलनाध्यक्षांची मागणी
- चिपळूण – 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही पाण्याचा जागर झाला. संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी अध्यक्षीय भाषणाच्या सुरुवातीलाच मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी द्या, अशी मागणी केली. यावेळच्या ...
- Created on 11 जानेवारी 2013
- 5. योग तुझा घडावा...
- औरंगाबादमधील विष्णुनगर इथल्या अंगणवाडीतील चिमुकल्यांची सुरुवात होते 'सदा सर्वदा योग तुझा घडावा' या समर्थवाणीनं! सरला देशमुख यांनी पाठवलेला हा व्हिडिओ.
- Created on 11 जानेवारी 2013
- 6. ठाण्यात सुरू झालीत 24 केंद्रं
- ठाणे - 'शेतातील भाजी, थेट ग्राहकांच्या दारी' या सरकारच्या उपक्रमांतर्गत ठाण्यात आता 24 केंद्रं सुरू झालीत. सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेला ताजा भाजीपाला वाजवी दरात मिळत असल्यानं ठाणेकरांचा त्याला चांगला प्रतिसाद ...
- Created on 10 जानेवारी 2013
- 7. काँग्रेसही होशीय्यार!
- मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं होणाऱ्या रोजच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या तयारीला काँग्रेस पक्ष लागलाय. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसनं बुधवारी (९ जानेवारी) प्रमुख नेते, केंद्रीय निरीक्षक, प्रदेश ...
- Created on 10 जानेवारी 2013
- 8. 'भारत4इंडिया'चा इम्पॅक्ट
- अमरावती - अमरावती जिल्हा परिषद प्रशासनानं दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना देण्यासाठी आलेली ब्लँकेट आणि चादरी यांचं वाटप न करता त्या गोदामात धूळ खात ठेवल्या होत्या. रक्त गोठवणाऱ्या थंडीत गरीब लोक काकडत असताना ...
- Created on 10 जानेवारी 2013
- 9. सरकारी अधिकाऱ्यांनी साकारली टाकं
- शिवनेरी गडावरील टाक्यांना पाणी आहे, तर जवळच सह्याद्रीच्या रांगेत राहणाऱ्या आदिवासींची पाण्यासाठी परवड का, या प्रश्नाचा ध्यास तहसीलदारांनी घेतला. राबून प्रामाणिकपणं काम केलं. त्यांनी कातळात खोदलेली 10 टाकं ...
- Created on 09 जानेवारी 2013
- 10. 'बिग बी'चं भावनिक आवाहन
- ठाणे - वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी असतात, हेच आपण विसरलोय. त्यांची आठवण करून देण्यासाठी चक्क अमिताभ बच्चन वाहतूक पोलिसांच्या कार्यक्रमात सामील झाला होता. नागरिकांची सुरक्षा ही देशाची सुरक्षा आहे. वाहतुकीचे ...
- Created on 08 जानेवारी 2013
- 11. लागवडीसाठी उपयुक्त स्कूपिंग पद्धत
- सातारा - स्कूपिंग पद्धतीनं ऊस बियाणं तयार करून त्याच्या रोपांची लागण केली तर पाण्याची बचत आणि एकरी 100 टनांपर्यंत उसाचं उत्पादन मिळणं शक्य होतं. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी साताराजवळच्या भुईंज येथील किसनवीर ...
- Created on 08 जानेवारी 2013
- 12. 'दुष्काळाचं' लोणी कुणाचं?
- आपल्यातला प्रत्येक जण शहरी असो वा ग्रामीण भागातला. साधारणतः सातवीपर्यंत शिकलेला असला तरी हा लेख वाचू शकतो.
- Created on 07 जानेवारी 2013
- 13. अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी
- मुंबई/नाशिक - तपमानाचा पारा भलताच उतरल्यानं उत्तर भारतासह अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी भरलीय. गावागावांत शेको़ट्या पेटल्या असून अवघा मराठी मुलुख उबदार कपड्यांनी लपेटलाय. आज (रविवार) राजधानी दिल्लीमध्ये ...
- Created on 06 जानेवारी 2013
- 14. जगभरातील 35 प्रजातींचं होतंय संगोपन
- अमरावती - वन विभागाच्या माध्यमातून वनांची काळजी घेण्यासोबतच चांगल्या प्रतीची रोपं तयार करून त्याचं रोपणही जातं. अमरावतीच्या वडाळी रोपवाटिकेतही असंच काम चालतं. इथं बांबूच्या जगभरातील सुमारे 35 प्रजातींचं ...
- Created on 06 जानेवारी 2013
- 15. उपोषण एका शिल्पकाराचं
- पुणे - सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशीच त्यांचे अर्धं पुतळे बनवणाऱ्या कलाकाराला उपोषणाला बसण्याची वेळ आली. पुणे शिक्षण मंडळानं राजेंद्र आल्हाट नावाच्या कलाकाराला हे अर्धं पुतळे बनवून पुण्यातल्या ...
- Created on 06 जानेवारी 2013
- 16. ग्रंथमहोत्सवाचा सातारा पॅटर्न
- सातारा - राज्यातील सर्वात मोठा ग्रंथमहोत्सव सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावरील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत भरलाय. या ग्रंथ महोत्सवात विविध पुस्तकांचे 100 स्टॉल्स लागले आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनात ...
- Created on 06 जानेवारी 2013
- 17. 'लोकहो आत्ताच जागे व्हा'
- मुंबई - राज्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांचा पुनर्विचार करण्याची गरज भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी वर्तवलीय. तर पक्षीय मतभेद विसरून दुष्काळावर काम करूया, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ...
- Created on 04 जानेवारी 2013
- 18. सोडलं उजनीचं पाणी
- सोलापूर - सोलापूर शहरासह जिल्ह्यातील इतर टंचाईग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी अखेर कालपासून उजनी धरणातून सहा टीएमसी पाणी भीमा आणि सीना नदीत सोडण्यास सुरुवात झालीय. हा पाण्याचा विसर्ग दहा दिवस सुरू राहणार ...
- Created on 04 जानेवारी 2013
- 19. धरणांत केवळ ६१ टक्के साठा
- मुंबई – पुरेशा पावसाअभावी राज्यात दुष्काळप्रवण क्षेत्रात टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. त्यातही मराठवाड्यातील स्थिती नाजूक आहे. त्यामुळं ज्यांच्या वाट्याला पाणी भरभरून येतंय त्यांनी काटकसर करून ...
- Created on 03 जानेवारी 2013
- 20. सोलापुरात पेटलं पाणी
- सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर पाणीटंचाई निर्माण झालीय. औज बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावल्यानं सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा दोन दिवसाआड पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ...
- Created on 03 जानेवारी 2013