शोधा
- 1. नामांतराचं राजकारण...
- मुंबई - शिवाजी पार्कचं शिवतीर्थ असं नामांतर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसनं त्याला आतापासूनच विरोध करायचं ठरवलंय असं दिसतंय. शिवाजी पार्कचं नाव बदलण्याचा प्रयत्न म्हणजे ...
- Created on 10 डिसेंबर 2012
- 2. न्यू एज मीडिया
- जगातील कोणत्याही लोकशाहीच्या पोषक वाढीसाठी सशक्त प्रसारमाध्यमांची नितांत आवश्यकता असते. त्यासाठीच आपल्या लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ ठरवताना घटनाकारांनी प्रसारमाध्यमांना चारपैकी एका स्तंभाचा दर्जा बहाल ...
- Created on 01 डिसेंबर 2012
- 3. जीवघेण्या व्यसनाचं नागमोडी वळण भाग- 1
- निवांत डोंगरदऱ्यांमध्ये पसरलेला नागालँडचा प्रदेश सौंदर्याचा अनुभव ओंजळीत टाकत होता. हिरवाईनं नटलेले डोंगर आणि पानाफुलांच्या आगळ्यावेगळ्या रंगांनी सुशोभित झाडंझुडपं... पण या सुंदर अशा दुनियेमागं दडली आहे ...
- Created on 01 डिसेंबर 2012
- 4. हिरड्याला मिळावा आधार
- आदिवासींना हवाय योग्य भाव अविनाश पवार भीमाशंकर - हिरडा! एक आयुर्वेदिक औषध म्हणून आपल्याला माहीत असतो. हा हिरडा येतो सह्याद्री पर्वतरांगांमधील दुर्गम जंगलातल्या झाडांना. हा हिरडा गोळा करतात, आदिवासी. ...
- Created on 30 नोव्हेंबर 2012
- 5. मराठवाडा तहानेनं व्याकूळलाय...
- औद्योगिक वसाहतींना फटका विवेक राजूरकर वडगाव कोल्हाटी, औरंगाबाद - मराठवाड्यात यंदा अत्यंत तुरळक पाऊस झालाय. त्यामुळं मागील दोन दशकात पहिल्यांदाच पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झालीय. औरंगाबादपासून ...
- Created on 30 नोव्हेंबर 2012
- 6. 'लोअर-दुधना'च्या चौकशीची मागणी
- परभणीकर बघतायत 32 वर्षांपासून वाट परभणी - जिल्ह्यातील सेलू, जिंतूर आणि परभणी या 3 तालुक्यांसाठी संजीवनी ठरणारं लोअर-दुधना धरणाचं काम गेल्या 32 वर्षांपासून रखडलंय. यावर आतापर्यंत तब्बल 1100 कोटी रुपये ...
- Created on 30 नोव्हेंबर 2012
- 7. इंदापूरच्या शेतकऱ्याची यशोगाथा
- इंदापूर - फिकट हिरवा रंग, छोट्या सफरचंदाएवढा आकार आणि चवीलाही काहीसं सफरचंदाप्रमाणं असलेल्या या जम्बो 'अॅपल' बोराची रविवारी पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात पहिल्यांदाच आवक झाली. इंदापूर इथून विक्रीस ...
- Created on 30 नोव्हेंबर 2012
- 8. दारणातून अखेर पाणी सोडलं
- नाशिक गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या नाशिकमधल्या दारणा धरणाच्या पाणी सोडण्याच्या वादावर अखेर पडदा पडलाय. धरणातून आज सकाळीच तीन टीएमसी पाणी सोडायला सुरुवात झाली. तांत्रिक अडचणींमुळं पाणी सोडण्यास ...
- Created on 30 नोव्हेंबर 2012
- 9. पाण्यावरून रणकंदन
- राहुल विळदकर अहमदनगर – नगर जिल्हा गेले चार दिवसांपासून पाणी प्रश्नावरून धुमसतोय... जायकवाडीला मुळा धरणातून पाणी सोडायला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला, पण सरकारनं मुळातून पाणी सोडलंच. भाजप ...
- Created on 30 नोव्हेंबर 2012
- 10. मराठवाडा वेगळा करा!
- एका घरामध्ये राहणाऱ्या दोन भावांना जरी वेगवेगळी वागणूक मिळत असेल, तर मला विभक्त करा, अशी मागणी दोघांपैकी एक भाऊ निश्चितच करील, अशी अवस्था सध्या पाणी प्रश्नावरून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राची झालीय. ...
- Created on 29 नोव्हेंबर 2012
- 11. माण, खटावचं काय?
- कडाणपाणी- नुकताच सातारा जिल्ह्यातल्या खटाव, माण या दुष्काळी तालुक्याचा दौरा करून आलो. पिण्याच्या पाण्याची भयाण स्थिती नोव्हेंबरमध्येच झालीय. आता एप्रिल-मे महिन्यात तर इथल्या लोकांना पाण्यामुळं स्थलांतर ...
- Created on 29 नोव्हेंबर 2012
- 12. शेती सन्माननीय उद्योग!
- मेहेरगढ येथील सापडलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांनुसार भारतातील शेतीचा उगम इसवी सन पूर्व किमान दहा हजार वर्षं एवढा असावा किंवा तो त्याहीपेक्षा पुरातन असला पाहिजे. सिंधू संस्कृतीत शेती अत्यंत भरभराटीला आली ...
- Created on 28 नोव्हेंबर 2012
- 13. द्रमुकमुळे सरकार धोक्याबाहेर
- नवी दिल्ली - रिटेल क्षेत्रात थेट परकी गुंतवणुकीच्या (एफडीआय) मुद्द्यावर संसदेत येत्या मंगळवारी किंवा बुधवारी मतदान होण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी आज सुषमा स्वराज आणि अरुण जेटली ...
- Created on 28 नोव्हेंबर 2012
- 14. दादाजी खोब्रागडेंच्या नशिबी मजुरीच
- चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात राहणाऱ्या ७२ वर्षाच्या दादाजी खोब्रागडे यांची ओळख वेगळीच आहे. दादाजींना संपूर्ण राज्यात एचएमटी या प्रसिध्द तांदळाचे जनक म्हणून ओळखलं ...
- Created on 27 नोव्हेंबर 2012
- 15. स्वैराचार, स्वातंत्र्य आणि संविधान..!
- आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. स्वतंत्र भारतीय समाजात लोकशाही प्रस्थापित व्हावी; तसंच सामाजिक भान आणि बांधिलकी यावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीमधल्या सर्व जाती, धर्म ...
- Created on 26 नोव्हेंबर 2012
- 16. पैका देणारं करांदेचं पीक
- नवनाथ कोंडेकर, भिवंडी; मुश्ताक खान, रत्नागिरी – कंदपीक असणाऱ्या करांदेची लागवड फायदेशीर असूनही राज्यातील शेतकरी अजून त्याकडे फारसा वळलेला नाही. माहितीचा अभाव आणि द्राक्षासारखा मांडव घालावा लागत असल्यानं ...
- Created on 22 नोव्हेंबर 2012
- 17. येरवडा जेलमध्येच दफन
- क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाब याला अखेर आज फाशी देण्यात आलीय. पुण्यातील येरवडा सेंट्रल जेलमध्ये सकाळी साडेसात वाजता ही कार्यवाही करण्यात आली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिलीय. ...
- Created on 21 नोव्हेंबर 2012
- 18. गोड साखरेची कडू कहाणी
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लोकसभा सदस्य राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पश्चिम महाराष्ट्रात ऊस दर वाढ आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. त्या कुंडलिक कोकोटे ...
- Created on 20 नोव्हेंबर 2012
- 19. म्हसवडमध्ये उरलाय एकच हातमाग
- सातारा - उघड्या माळरानावरही ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण करणारी लोकरीची घोंगडी...एकेकाळी सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये या घोंगड्यांचं सर्वात जास्त उत्पादन होत होतं. पण गेल्या काही वर्षात इथले हातमाग ...
- Created on 17 नोव्हेंबर 2012