Bharat 4 India.com

26 February 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 13 सापडले.
काय शोधायचंय:
    |    
यामध्ये शोधा:
1. दुष्काळात पावसाची अवकळा
दुष्काळानं पिचलेल्या शेतकऱ्याला पावसानं अवकळा दाखवलीय. जीवाचं रान करून वाचवलेली पिकं आणि फळबागा अवकाळी गारपिटीनं पार भुईसपाट झाल्यात. आठवडाभरापासून कधी खान्देशात, कधी विदर्भात, कधी मराठवाड्यात, तर कधी ...
Created on 18 फेब्रुवारी 2013
2. कांद्यानं केला वांदा
दुष्काळाचा फटका बसल्यानं कांद्याचाही वांदा झालाय. आवक घटल्यानं भाव प्रतिकिलो 25 रुपयांच्याही पुढं गेलेत. अगोदरच महागाईनं त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला यामुळं चाट बसत आहेच. शिवाय हा भाव 50 रूपायांवर ...
Created on 30 जानेवारी 2013
3. प्रा. ढोबळे सरांनी घेतला तरुणाईचा क्लास
विद्यार्थी वर्गात शिक्षक म्हणून नेहमीच रमणाऱ्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या चौथ्या नॅशनल युथ फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन तरुणांना ...
Created on 28 जानेवारी 2013
4. 105 सिंचन प्रकल्प लागणार मार्गी
राज्यातल्या 105 सिंचन योजनांसाठी 2200 कोटींचं बजेट सरकारनं तयार केलं असून ते केंद्राकडं सादर केलंय.वेळ पडल्यास प्रसंगी राज्य सरकारच्या तिजोरीतून पैशांची उपलब्धता करून हे प्रकल्प पूर्ण केले जातील, असं मुख्यमंत्री ...
Created on 21 जानेवारी 2013
5. पाणी जपून वापरा
महाराष्ट्रातील पाणी प्रश्न गंभीर असून, पुढील सहा महिने पाणी जपून वापरावं लागणार आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीनं वापर करावा, तसंच कमीत कमी पाण्यात पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं तंत्र शेतकऱ्यांनी ...
Created on 21 जानेवारी 2013
6. टंचाईत यात्रांसाठी सेवागिरी पॅटर्न
सातारा - दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून पाणी कुठून आणायचं, या चिंतेनं सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालंय. अशा परिस्थितीत खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील पुसेगावला भरणाऱ्या सेवागिरी महाराजांच्या ...
Created on 18 जानेवारी 2013
7. राजू शेट्टी यांनी पेटवलं रान
मांजर्डे (ता. तासगाव) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिली दुष्काळ निर्मूलन परिषद झाली. वेळ पडली जीवाची बाजी लावू पण दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, अस सांगून दुष्काळग्रस्तांसाठी काय पण करायला ...
Created on 14 जानेवारी 2013
8. केंद्र सरकारची राज्याला मदत
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारनं आज 778.09 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. कृषिमंत्री शरद पवार यांनी आज याबाबतची घोषणा केली. दुष्काळाला सामोरं जाणाऱ्या राज्यांसाठी स्थापन केलेल्या ...
Created on 10 जानेवारी 2013
9. 'लोकहो आत्ताच जागे व्हा'
मुंबई - राज्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांचा पुनर्विचार करण्याची गरज भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी वर्तवलीय. तर पक्षीय मतभेद विसरून दुष्काळावर काम करूया, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ...
Created on 04 जानेवारी 2013
10. धरणांत केवळ ६१ टक्के साठा
मुंबई – पुरेशा पावसाअभावी राज्यात दुष्काळप्रवण क्षेत्रात टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. त्यातही मराठवाड्यातील स्थिती नाजूक आहे. त्यामुळं ज्यांच्या वाट्याला पाणी भरभरून येतंय त्यांनी काटकसर करून ...
Created on 03 जानेवारी 2013
11. जागर पाण्यासाठी!
पाऊस संपून काही महिनेच झालेत. कोकणापासून विदर्भापर्यंत नद्यांमधलं पाणी ओसरत आलंय. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पाण्याची बोंब ऐकू येऊ लागलीय.
Created on 23 डिसेंबर 2012
12. ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांची अपेक्षा
औरंगाबाद – निसर्गत: राज्यात पाण्याबाबत विषमता आहे. 30 टक्के भाग अवर्षणग्रस्त असून त्यात मराठवाड्याचा सर्वाधिक भाग येतो. त्यामुळे अवर्षणप्रवण भागात साठणारं पाणी अवर्षणग्रस्त भागाला देणं ही काळाची गरज आहे, ...
Created on 02 डिसेंबर 2012
13. मराठवाडा तहानेनं व्याकूळलाय...
औद्योगिक वसाहतींना फटका विवेक राजूरकर वडगाव कोल्हाटी, औरंगाबाद - मराठवाड्यात यंदा अत्यंत तुरळक पाऊस झालाय. त्यामुळं मागील दोन दशकात पहिल्यांदाच पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झालीय. औरंगाबादपासून ...
Created on 30 नोव्हेंबर 2012
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile