Bharat 4 India.com

15 January 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 24 सापडले.
काय शोधायचंय:
Page 1 of 2     |    
यामध्ये शोधा:
1. माळरानावरची 'वॉटर बँक'
दुष्काळावर मात करण्यासाठी नाना प्रयत्न सुरू आहेत. पण या टंचाईवर मात करू शकणारं अफलातून उत्तर शोधलं गेलंय, सोलापुरातल्या अंकोलीच्या माळरानावर. इथं चक्क पाण्याची बँक उभी राहिलीय. या वॉटर बॅंकेचे निर्माते ...
Created on 06 फेब्रुवारी 2013
2. सौरऊर्जेनं आलं आदिवासींच्या दारी पाणी
मेळघाटाच्या भाळी कुपोषण पाचविला पुजलंय. दारिद्र्य, शिक्षण याबरोबरच पायाभूत सुविधांचा अभाव त्याला कारणीभूत आहे. वीज नाही म्हणून इथल्या आदिवासी पाड्यांना शुद्ध पाणीपुरवठा करता येत नाही. त्यावर आता प्रशासनानं ...
Created on 29 जानेवारी 2013
3. प्रा. ढोबळे सरांनी घेतला तरुणाईचा क्लास
विद्यार्थी वर्गात शिक्षक म्हणून नेहमीच रमणाऱ्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या चौथ्या नॅशनल युथ फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन तरुणांना ...
Created on 28 जानेवारी 2013
4. पाण्याचा जागर होणार बांधा-बांधापर्यंत
तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या (टीस)चौथ्या नॅशनल युथ फेस्टिव्हलसाठी देशभरातून आलेल्या हजारांवर तरुणाईनं पाण्याचा जागर घालण्यासाठी गावागावांतच नव्हे तर अगदी बांधाबांधापर्यंत जाण्याचा निर्धार ...
Created on 27 जानेवारी 2013
5. पाण्यासाठी सतर्क राहा
महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न सध्या पेटलाय. आग विझवणारं पाणी पेटलं तर लोकांनी मनं कशानं विझवायची, असा प्रश्न जलतज्ज्ञ प्रा. दिलीप महाले यांनी उपस्थित केलाय. राज्यात दृष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली ...
Created on 24 जानेवारी 2013
6. पाणी जपून वापरा
महाराष्ट्रातील पाणी प्रश्न गंभीर असून, पुढील सहा महिने पाणी जपून वापरावं लागणार आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीनं वापर करावा, तसंच कमीत कमी पाण्यात पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं तंत्र शेतकऱ्यांनी ...
Created on 21 जानेवारी 2013
7. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचं आवाहन
चिपळूण - पाणी प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित असल्यामुळं केवळ साहित्यिकांनी नाही तर एकूणचं समाजानं पाण्याबद्दल जागरुक रहावं, असं आवाहन ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले ...
Created on 13 जानेवारी 2013
8. सरकारी अधिकाऱ्यांनी साकारली टाकं
शिवनेरी गडावरील टाक्यांना पाणी आहे, तर जवळच सह्याद्रीच्या रांगेत राहणाऱ्या आदिवासींची पाण्यासाठी परवड का, या प्रश्नाचा ध्यास तहसीलदारांनी घेतला. राबून प्रामाणिकपणं काम केलं. त्यांनी कातळात खोदलेली 10 टाकं ...
Created on 09 जानेवारी 2013
9. मराठवाड्यातली गावं पडू लागली ओस
जालना - यंदाचा दुष्काळ माणसं, जनावरांच्या जीवावर उठलाय. पाणीटंचाईनं उग्र रूप धारण केल्यानं मराठवाड्यातली अनेक गावं ओस पडू लागलीत. शेतकरीराजा घर, शेतीवाडी सोडून मुलाबाळांना घेऊन पाण्याच्या शोधात रानोमाळ ...
Created on 05 जानेवारी 2013
10. 'लोकहो आत्ताच जागे व्हा'
मुंबई - राज्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांचा पुनर्विचार करण्याची गरज भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी वर्तवलीय. तर पक्षीय मतभेद विसरून दुष्काळावर काम करूया, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ...
Created on 04 जानेवारी 2013
11. सोडलं उजनीचं पाणी
सोलापूर - सोलापूर शहरासह जिल्ह्यातील इतर टंचाईग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी अखेर कालपासून उजनी धरणातून सहा टीएमसी पाणी भीमा आणि सीना नदीत सोडण्यास सुरुवात झालीय. हा पाण्याचा विसर्ग दहा दिवस सुरू राहणार ...
Created on 04 जानेवारी 2013
12. धरणांत केवळ ६१ टक्के साठा
मुंबई – पुरेशा पावसाअभावी राज्यात दुष्काळप्रवण क्षेत्रात टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. त्यातही मराठवाड्यातील स्थिती नाजूक आहे. त्यामुळं ज्यांच्या वाट्याला पाणी भरभरून येतंय त्यांनी काटकसर करून ...
Created on 03 जानेवारी 2013
13. सोलापुरात पेटलं पाणी
सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर पाणीटंचाई निर्माण झालीय. औज बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावल्यानं सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा दोन दिवसाआड पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ...
Created on 03 जानेवारी 2013
14. पाणी आधी प्यायला, नंतर उसाला...
मुंबई - राज्यात पडलेला दुष्काळ अतिशय गंभीर आहे. दुष्काळ निवारणाची उपाययोजना काय असायला हवी, याचा 'रोड मॅप'च केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या नव्या प्रदेश कार्यालयाचं ...
Created on 28 डिसेंबर 2012
15. सोनारीत दूषित पाण्यामुळं 200 माकडांचा मृत्यू
उस्मानाबाद – राजकारण्यांसह झाडून सारा 'आहे रे' वर्ग गुलाबी थंडीचा ऊबदारपणा अनुभवण्यात मश्गुल आहे. दुसरीकडं राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील जनता हंडाभर पाण्यासाठी वणवण करतेय. तीव्र पाणीटंचाईचा फटका आताच ...
Created on 27 डिसेंबर 2012
16. दुष्काळी माणमध्ये साकारतंय राज्यातील पहिलं पाणलोट मॅाडेल
 दुष्काळी भागात पाण्याचा जागर सुरू झालायं. पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन व्हावं यासाठी दगडी बंधाऱ्यांऐवजी सिमेंटचा नाला बांधून शेततळं वळण बंधारा आणि नाला सरळीकरण या प्रकारांचा उपयोग होणार आहे. यासाठी ...
Created on 25 डिसेंबर 2012
17. जागर पाण्यासाठी!
पाऊस संपून काही महिनेच झालेत. कोकणापासून विदर्भापर्यंत नद्यांमधलं पाणी ओसरत आलंय. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पाण्याची बोंब ऐकू येऊ लागलीय.
Created on 23 डिसेंबर 2012
18. तीन हजारांहून अधिक गावं तहानलेली
औरंगाबाद – पुरेसा पाऊस न झाल्यानं मराठवाड्यासाठी वरदायीनी असलेल्या जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यातचं नगर, नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडीत यापुढं पाणी सोडणं शक्य नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट ...
Created on 20 डिसेंबर 2012
19. पाणी जिरवा...पाणी वाचवा...
पुणे- राज्यात दरवर्षी अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न उभा राहतो. यावरच मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा खूप चांगला पर्याय असू शकतो. किसान कृषी प्रदर्शनात महाराष्ट्र सरकारच्या भूजल सर्वेक्षण आणि ...
Created on 17 डिसेंबर 2012
20. ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांची अपेक्षा
औरंगाबाद – निसर्गत: राज्यात पाण्याबाबत विषमता आहे. 30 टक्के भाग अवर्षणग्रस्त असून त्यात मराठवाड्याचा सर्वाधिक भाग येतो. त्यामुळे अवर्षणप्रवण भागात साठणारं पाणी अवर्षणग्रस्त भागाला देणं ही काळाची गरज आहे, ...
Created on 02 डिसेंबर 2012
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  Next 
  •  End 
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile