शोधा
- 1. सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी...!
- (टॉप न्यूज)
- ''सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी, निवार्णाकडे-निर्वाणम्-शांतम्...'' आयुष्यभर विद्रोही टाहो फोडताना सर्व धर्म अनित्य आहेत, असं सांगून सम्यकाचं बोट धरा, असं कळवळून सांगणारे पँथर महाकवी नामदेव ढसाळ आज अनंतात ...
- Created on 15 जानेवारी 2014
- 2. कोकण झालं हाऊसफुल्ल...!
- (टॉप न्यूज)
- ... आधुनिक कवितेचे जनक कवी केशवसुतांचं मालगुंड गावही गणपतीपुळ्यापासून दोन किलोमीटरवरच. त्यांचं स्मारक पाहिलंच पाहिजे. चिपळुणात साकारली शिवसृष्टी... चिपळूणला जर भेट द्याचं ठरवलं असेल तर डेरवण इथल्या ...
- Created on 31 डिसेंबर 2013
- 3. माहूरगडनिवासीनी रेणुकामाता!
- (टॉप न्यूज)
- ... दिला होता. त्यानुसार भक्तगण खरोखरच प्रथम झंपटनाथाचं दर्शन घेऊन मातृतीर्थावर स्नान करतात आणि मगच गड चढून रेणुकादेवीचं दर्शन घेतात. रेणुकामातेचं परमभक्त 'विष्णुकवी' यांचा मठही याच वाटेवर आहे. माता रेणुकेनं ...
- Created on 10 ऑक्टोबर 2013
- 4. थेंब, थेंब पाणी वाचवा हो...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... कानमंत्र वैद्य आजोबांनी त्यांना लहानपणीच दिलाय. आजोबांच्या सहवासातील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर (तात्या), मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे संस्कार लहानपणीच खांबेकर यांच्यावर झालेत, तीच ...
- Created on 27 एप्रिल 2013
- 5. प्रभो शिवाजी राजा... प्रदर्शनासाठी सज्ज!
- (टॉप न्यूज)
- ... आलाय. चित्रपटाच्या संगीताबाबत बोलताना नंदू म्हणाले की, आम्ही शिवाजीराजांवर ज्यांनी कविता लिहिली ते कवी भूषण यांचाही अभ्यास केला आहे, तसंच त्यांच्या कवितेतील महत्त्वाचे भाग संगीतात वापरले आहेत. ...
- Created on 17 एप्रिल 2013
- 6. भीमराव माझा रुपया बंदा...!
- (टॉप न्यूज)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा लढा दलित, वंचितांच्या घराघरात पोहोचला तो भीमगीतांमुळं. भीमगीतांचे प्रणेते महाकवी वामनदादा कर्डक यांच्यानंतर भीमगीतांचा हा ठेवा पुढं नेण्याचं काम आजची तरुणाई करतेय. औरंगाबादचा ...
- Created on 15 एप्रिल 2013
- 7. ...त्यांनी महामानव रोमारोमात रुजवला!
- (टॉप न्यूज)
- ... गाणं होतं. त्यामुळंच बाबासाहेबांचे विचार गाण्यात बद्ध करून ती गाणी भीमगीतं बनून पुढे आली. अशा या भीमगीतांनी समतेचा नारा आजही टिकवून ठेवलाय. त्याचे प्रणेते होते लोकशाहीर, महाकवी वामनदादा कर्डक! माझी आठ ...
- Created on 13 एप्रिल 2013
- 8. कवितेला मिळतंय जागतिक परिमाण
- (टॉप न्यूज)
- ... काही नवोदित कवींना एकत्र आणून ही काव्यमैफल जमवलीय, खास तुमच्यासाठी... नांदेड इथं आयोजित कवी संमेलनात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, फ. मु. शिंदे व सुरेश शिंदे यांची काव्य मैफल चांगलीच रंगली. या ...
- Created on 22 मार्च 2013
- 9. जलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा!
- (टॉप न्यूज)
- ... होतं. जाता जाता पाण्याचं महत्त्व सांगताना कवी बा.भ. बोरकरांची ही कविता... तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी बावडीचे खोल काळे पारदर्शी ...
- Created on 22 मार्च 2013
- 10. मी नं कुणाला सांगायचे, कविता स्फुरते कशी?
- (टॉप न्यूज)
- ... हे सांगणं कठीण आहे. लेखक किंवा कवी जेव्हा लिहित असतो तेव्हा त्यांच्या आजूबाजूला कोणी फिरकलं तर तो अस्वस्थ होतो. त्याला आजूबाजूला कोणी नको असतं. याचं कारण तो आतला क्षण असतो. तो संपूर्ण बाहेर येईपर्यंत त्याला ...
- Created on 21 मार्च 2013
- 11. कोकणचं सौंदर्य उजळलं कवितांनी!
- (स्पेशल रिपोर्ट)
- जे न देखे रवी, ते देखे कवी...असं म्हणतात. कविता ही जशी जळजळीत वास्तव मांडणारी असते, तशीच ती भविष्याचा वेध घेणारीही असते. कविमन आणि कविदृष्टी यामुळं समाजाचं भरणपोषणच होत असतं. निसर्गसौंदर्यानं पुरेपूर नटलेल्या ...
- Created on 21 मार्च 2013
- 12. प्रवास ई-कवितांचा...
- (टॉप न्यूज)
- ... मग कवी तरी मागं कसे राहणार? सध्या इंटरनेटवर ब्लॉग, कवितेचे ग्रुप, सोशल नेटवर्क साईटवरील ग्रुप अशी वेगवेगळी व्यासपीठं उपलब्ध आहेत. या व्यासपीठांच्या माध्यमातून आता कवितांचंही आदान-प्रदान केलं जातंय. आजच्या ...
- Created on 21 मार्च 2013
- 13. केशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ!
- (टॉप न्यूज)
- आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते कवी म्हणजे कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत. मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असं म्हणत आधुनिक मराठी कवितेचं सुंदर लेणं खोदणारे ...
- Created on 21 मार्च 2013
- 14. पत्रकारांनी संवेदनशीलता जपावी
- (टॉप न्यूज)
- ... यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात, व्यासपीठावर दैनिक ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक संजय वरकड, पत्रकार विनोद राऊत, दैनिक ‘उद्याचा मराठवाडा’चे संपादक राम शेवडीकर आणि सृजनशील कवी मनोज बोरगावकर, ...
- Created on 21 मार्च 2013
- 15. दुष्काळ निवारणासाठी १,१६४ कोटी
- (टॉप न्यूज)
- ... केलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2013-14सालचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर केला. निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या कवितेचा दाखला देत त्यांनी सरकारचं प्राधान्य दुष्काळाला ...
- Created on 20 मार्च 2013
- 16. खान्देशी मांडे सातारच्या जत्रेत!
- (टॉप न्यूज)
- ... भांडी, माणमधील माग, खान्देशी मांडे, सुप्रसिध्द हातसडीचे तांदूळ, सोलापूर चादर आणि घोंगडी, गूळ, काकवी, मेतकूट, गहू भरडा, नाचणीची उत्पादनं विक्रीला ठेवलेली होती. पारंपरिक गोष्टींसह आधुनिक उत्पादनं ...
- Created on 09 मार्च 2013
- 17. पुस्तकं वाचलीच पाहिजेत
- (टॉप न्यूज)
- आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन केवळ वाचनानंच मिळू शकतो, असं सांगत तुम्ही जीवनात कितीही व्यस्त असलात तरी पुस्तक वाचायला वेळ काढलाच पाहिजे, असा सल्ला दिलाय कवी इंद्रजीत भालेराव यांनी. मराठीला अभिजात दर्जा ...
- Created on 22 फेब्रुवारी 2013
- 18. आता समतेचं गाणं गाऊ
- (विद्रोही साहित्य संमेलन)
- ... बापाची गाणी कधी गाणार, या शाहीर संभाजी भगतांच्या प्रश्नाला एक ना एक दिवस तरी लता मंगेशकरांना उत्तर द्यावंच लागेल. घरात बसून रानातलं गाणं लिहिणारे राजकवी होण्यापेक्षा, रानात राबून मनातलं गाण लिवणारेच आता ...
- Created on 23 जानेवारी 2013
- 19. समतेचा बुलडोझर येतोय
- (टॉप न्यूज)
- ... शिव्या असं पुराण लिहीलं गेलंय, असंही यावेळी ठणकावण्यात आलं. त्यानंतर कवींच्या बहारदार कविसंमेलनाचा घाट सजला, तो थेट उत्तररात्रीपर्यंत..... एकूणातच आदिवासींच्या वाद्यांसह गाजलेली मिरवणूक आणि त्यानंतर ...
- Created on 20 जानेवारी 2013
- 20. राहुरीत पेटली 'विद्रोही' मशाल
- (टॉप न्यूज)
- ... संध्याकाळी - 7 ते 8.30 - होय आम्ही राक्षस आहोत प्राचार्य डॉ राजेंद्र कुंभार, प्रा. श्यामसुंदर मिरजकर, प्रा. गौतम काटकर रात्री 9 वाजता - कवी संमेलन अध्यक्ष संतोष पवार ...
- Created on 19 जानेवारी 2013