शोधा
- 1. संघर्षयात्रीच्या प्रवासाची अखेर
- (टॉप न्यूज)
- परळीच्या बैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मैदानात, लोखोंच्या जनसागरानं साश्रु नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. आपल्या लोकनेत्याचं अखेरचं दर्शन घेताना कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना ...
- Created on 04 जून 2014
- 2. सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी...!
- (टॉप न्यूज)
- ... ढसाळांचा चेहरा आग्रक्रमानं पुढं यायचा. मुंबईतल्या वेश्या वस्त्यांपासुन ते कत्तलखान्यापर्यंत आणि मुंबई नगरीच्या आश्रयाला आलेल्या स्थलांतरीत दलित वस्त्यांपासुन ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत नामदेव ढसाळांचा ...
- Created on 15 जानेवारी 2014
- 3. चला...सारंगखेड्याच्या घोडेबाजाराला!
- (टॉप न्यूज)
- खान्देशाला वेगळी ओळख देणारा सारंगखेड्याचा प्रसिद्ध घोडेबाजार परंपरेप्रमाणं दत्त जयंतीपासून सुरु झालाय. देशभरातील घोड्यांच्या व्यापाऱ्यांनी सारंखखेडा गजबजून गेलंय. विविध नस्लींच्या आणि शुभशकुनी पंचकल्याणी ...
- Created on 16 डिसेंबर 2013
- 4. ऊसदर आंदोलनाचा अखेर भडका!
- (टॉप न्यूज)
- ... यंदाच्या गळीत हंगामात ऊस दराची पहिली उचल विनाकापात तीन हजार रुपये दिली नाही तर साखर कारखान्यांचे धुराडे पेटू दिले जाणार नाही, असा इशारा दिला. त्यानुसार सरकारला 15 नोव्हेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली. नंतर ...
- Created on 27 नोव्हेंबर 2013
- 5. धुराडी पेटणार की सीएमचा सातारा?
- (टॉप न्यूज)
- यंदाच्या गळीत हंगामातही ऊसदराचा मुद्दा घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचं रान पेटवलंय. ऊस दराची पहिली उचल विनाकापात तीन हजार रुपये दिली नाही तर साखर कारखान्यांची ...
- Created on 11 नोव्हेंबर 2013
- 6. सह्याद्रीच्या सातमाळेतील महिषासुरमर्दिनी
- (टॉप न्यूज)
- ... केल्यानंतर तिला नखशिखान्त शेंदूर फासण्यात येतो. पापण्या व भुवया रंगानं कोरून कपाळावर ठसठशीत कुंकू लावण्यात येतं. हे कुंकू दरदिवशी निराळ्या रंगाचं असतं त्यानंतर तिला वस्त्रालंकारांनी सजविण्यात येतं. देवीला ...
- Created on 09 ऑक्टोबर 2013
- 7. मऱ्हाटी मुलखाची कुलस्वामीनी!
- (टॉप न्यूज)
- ... धावून गेली. आई भवानीच्या आर्शीवार्दानंच स्वराज्याची स्थापना झाली, अशी शिवरायांची श्रद्धा होती. अफझलखानानं स्वारी केली त्यावेळी त्यानं मंदिरांचा आणि मूर्तींचा नाश केला. मात्र, देवीची मूर्ती कदम पुजाऱ्यांनी ...
- Created on 08 ऑक्टोबर 2013
- 8. ...उदे, उदे गं अंबाबाई!
- (टॉप न्यूज)
- ... पंथी वास्तुशिल्प पद्धतीनं या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगरखाना आहे. ...
- Created on 07 ऑक्टोबर 2013
- 9. 'नॅचरल' जलसंधारण मॉडेल...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... आता पालवी फुटलीय. बी. बी. ठोंबरे यांच्या नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्री या आदर्श खासगी साखर कारखान्यानं लोकसहभागातून केलेली जलसंधारणाची कामं त्यापैकीच एक. सौंदना आंबा आणि परिसरातील पंचवीस गावातील शेतकऱ्यांच्या ...
- Created on 04 ऑक्टोबर 2013
- 10. तरुणाईतून घुमतोय गांधी विचारांचा नारा!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... सहवासानं पावन झालेला पुण्याचा आगाखान पॅलेस, मुंबईतील मणिभवन, यांसारख्या गांधी स्मारक असलेल्या या वास्तू पाहण्यासाठी वर्षभर लोकांची रिघ लागलेली असते. विशेष म्हणजे, त्यात तरुणांचा सहभाग मोठा असतो. आमच्या ...
- Created on 02 ऑक्टोबर 2013
- 11. आली गौराबाई, हळदीकुंकवाच्या पायी!
- (टॉप न्यूज)
- ... लक्ष्मीची पावलं उमटवली गेली. त्यावर हळद-कुंकू वाहण्यात आलं. उंबऱ्यात ठेवलेलं धान्याचं माप गौरीनं ओलांडलं. सुखानं सगळीकडं वास कर! प्रथेनुसार गौरींना घरात आल्यावर वाजतगाजत सगळीकडं नेण्यात ...
- Created on 11 सप्टेंबर 2013
- 12. पेणच्या सुबक मूर्तींनी सजल्या बाजारपेठा!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... 30 लाख गणेशमूर्तींची निर्मिती पेण आणि परिसरातील सुमारे साडेसहाशे कारखान्यांमधून यंदा जवळपास 30 लाख गणेशमूर्ती तयार झाल्यात. त्यातून अंदाजे ४५ कोटींची उलाढाल होऊन जवळपास तीस हजार लोकांना रोजगार ...
- Created on 06 सप्टेंबर 2013
- 13. एक नमन गवरा, पारबती हर बोला!
- (टॉप न्यूज)
- ... कौडकौतुक होतं. पोळा हा प्रामुख्यानं खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात झोकात साजरा होतो. साजरा करण्याच्या प्रत्येक ठिकाणच्या तऱ्हाही न्याऱ्या असतात. खानदेशचा पोळा खानदेशात परंपरेनं हा ...
- Created on 05 सप्टेंबर 2013
- 14. बाप्पांनाही झळ महागाईची!
- (टॉप न्यूज)
- ... हा ब्रँड झालाय. पेणमध्ये गणपती मूर्ती तयार करण्याचा उद्योग फार जुना म्हणजे 100 वर्षांपूर्वीचा. इथल्या कारखान्यांमधून बनवण्यात येणाऱ्या ४० टक्के मूर्ती या रंग लावून पूर्ण तयार केल्या जातात तर 60 टक्के मूर्ती ...
- Created on 03 सप्टेंबर 2013
- 15. डोंगरले पडी गई वाट...कानबाईले!
- (टॉप न्यूज)
- कृषी संस्कृतीशी नातं जोडणारे सणवारं आपल्याकडं मोठ्या उत्साहात साजरे होतात. खानदेशात मोठ्या जल्लोषात साजरा होणारा कानबाई किंवा कानुबाईचा उत्सव त्यापैकीच एक! कानुबाई ही निसर्गदेवता आहे. तिला प्रकृती मानले ...
- Created on 17 ऑगस्ट 2013
- 16. कोकणात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
- (टॉप न्यूज)
- सर्व पातळीवर असणाऱ्या वाढत्या भीषण महागाईनं संपूर्ण जनजीवनच त्रस्त असताना सर्वसामान्य शेतकरीही यातून सुटणं अशक्यच. या शेतकऱ्यांची आणि त्याचबरोबर उत्पादित शेतमालाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मुजोर दलालांच्या ...
- Created on 27 मे 2013
- 17. रत्नागिरीतले समुद्रकिनारे होतायत चकाचक
- (टॉप न्यूज)
- स्वच्छ, सुंदर समुद्र किनाऱ्यावर मनसोक्त फिरणं कुणाला नको असतं? पण आपल्याकडील अस्वच्छ, घाणीचं साम्राज्य असलेले समुद्रकिनारे बघितले की फिरणं नकोसं होतं. परंतु, आता रत्नागिरीतले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर ...
- Created on 25 मे 2013
- 18. कळवंडे धरण बांधलंय कशासाठी?
- (टॉप न्यूज)
- राज्य दुष्काळानं होरपळतंय. धरणांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी आणायचं कुठून, असा प्रश्न सरकारला पडलाय. जायकवाडी धरणात पाणी सोडा, या मागणीसाठी सोलापूरवासीयांचं ...
- Created on 21 मे 2013
- 19. कोकणात बैलगाडी शर्यतीचा थरार!
- (टॉप न्यूज)
- ठिकाण चिपळूण तालुक्यातला अडरे होडीचा माळ... हजारो प्रेक्षकांची उपस्थिती... मैदानावर चैतन्यपूर्ण वातावरण... बैलांची चाललेली आवभगत... मध्येच बैलांचा सुटणारा ताबा आणि भीतीनं सैरभैर पळणारे प्रेक्षक... सर्वाच्या ...
- Created on 18 मे 2013
- 20. उन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी
- (टॉप न्यूज)
- ... त्यात आघाडीवर आहेत. मराठवाड्यातील परभणीसारखा जिल्हा तसंच विदर्भातील काही जिल्हे आणि खान्देशातील जळगावच्या पट्ट्यातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात उन्हाळी भाजीपाला करतात. या दिवसांत बाहेर सूर्य आग ओकत असल्यानं ...
- Created on 14 मे 2013