शोधा
- 1. शेतकऱ्यांसाठी दुरगामी फायद्याचं बजेट
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... कोटींचे कर्ज उपलब्ध करून देणार - शेतमालासाठी नविन गोदामं उभारणार - माती परिक्षण प्रयोगशाळांसाठी ५६ कोटींची तरतुद - १५ ग्रामीण रिसर्च सेंटर्सना प्राधान्य देणार - प्रधानमंत्री सिंचन योजनेसाठी १००० कोटींची ...
- Created on 10 जुलै 2014
- 2. महाराष्ट्रात ‘महा’गारपीट
- (टॉप न्यूज)
- ... तसेच ग्रामीण बॅंकांनी रब्बी हंगामासाठी 643 कोटी 9 लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केलेले आहे. एवढ्या प्रमाणात पीककर्ज घेतलेले असताना ते फेडावे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. जिल्हा.......खरीप ...
- Created on 14 मार्च 2014
- 3. बळीराजालाही 'व्हॅलेंटाइन डे' हॅपी!
- (टॉप न्यूज)
- ... शेतकरी खूष आहे. यामुळं ग्रामीण भागातल्या सुमारे दहा हजारांवर लोकांना रोजगार मिळालाय. त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. ...
- Created on 13 फेब्रुवारी 2014
- 4. सह्याद्रीच्या कड्यात एन्ड्युरोचा थरार...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- साहसाचं भरगच्च पॅकेज 'एन्ड्युरो-3' मध्ये सायकलींग, रॅपलिंग, ट्रेकिंग, रिव्हर क्रॉसींग, कयाकिंग, रायफल शुटींग अशा अनेक साहसी क्रीडा प्रकारांचा एकाच रेसमध्ये सहभाग असतो. 180 किमीच्या ...
- Created on 07 फेब्रुवारी 2014
- 5. देवळीत कामधेनुच्या लेकरांची अभिनव स्पर्धा!
- (टॉप ब्रीड - देवळी )
- ... उत्तेजनार्थ – रु 1 हजार 111 या माध्यमातून आपल्याकडच्या सुदृढ जित्राबांचा शेतकऱ्यांना अभिमान वाटेल. महाराष्ट्रातील जातिवंत जनावरांची जपणूक होईल, त्याचप्रमाणं ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी ...
- Created on 17 जानेवारी 2014
- 6. नव्या पिढीचं, नवीन माध्यम झालं वर्षाचं!
- (टॉप न्यूज)
- ... शेतं आणि माळरानं! खेड्यापाड्यातील लोकं माळरान तुडवत जगतात, पण त्यांच्या जगण्यातही एक 'पॅशन' असते. ती शोधून आम्ही त्यांचं वेगळेपण जगाला दाखवतो. ग्रामीण शहाणपण, अनुभव, म्हणजेच 'रुरल टॅलंट'च्या गोष्टी तर ...
- Created on 14 नोव्हेंबर 2013
- 7. इडा पिडा जावो, बळीचं राज्य येवो...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... आपली संस्कृती आहे. एवढा तो नसानसात भिनलाय. दिवाळीत बलीप्रतिप्रदेला भारतात म्हणजेच ग्रामीण भागात `इडा पिडा टळो, बळीचं राज्य परत येवो’ अशी अपेक्षा केली जाते. बलिप्रतिपदा ही बळीराजाच्या या देदीप्यमान कालखंडाची ...
- Created on 30 ऑक्टोबर 2013
- 8. अकलूजला गाड्यांचं धुमशान!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... नविन आणि त्यांच्यासाठी कुतुहलाचा विषय होता. रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या डोगरांतून, खडड्यांतून कशा चालतात, याचचं सर्वांना अप्रुप होतं. ग्रामीण भागात वाढता प्रतिसाद परदेशात होणारा हा खेळ ...
- Created on 23 सप्टेंबर 2013
- 9. जमीन लाटण्याचे दिवस गेले...!
- (टॉप न्यूज)
- ... भूसंपादन विधेयकामुळं आता कुणालाही जबरदस्तीनं जमीन बळकावता येणार नाही. कुठल्याही कामासाठी जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागातील जमीन मालकांना बाजारभावापेक्षा चार पटीनं ...
- Created on 30 ऑगस्ट 2013
- 10. स्वातंत्र्यदिनी नारा...पाणीटंचाई मुक्तीचा!
- (टॉप न्यूज)
- ... वर्षभरात चारा वितरणासाठी एकूण १३२५ कोटी, ८ लाख, ६९ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आलाय. तसंच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात १२,७१५ कामं चालू आहेत. त्या ठिकाणी १,०८,३९७ ...
- Created on 16 ऑगस्ट 2013
- 11. विठूचा गजर...हरिनामाचा झेंडा रोवला!
- (टॉप न्यूज)
- ... पाणी सोडले आहे. जेणेकरून वारक:यांना मनसोक्तपणे चंद्रभागेत स्नान करता येईल. याशिवाय 75 टॅँकर आहेत. विविध मार्गावरची ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे सर्व सोयीसुविधांनी सज्ज ठेवण्यात आलीत. पालखी ...
- Created on 19 जुलै 2013
- 12. पालखी सोहळा गहिवरला बंधूभेटीनं!
- (टॉप न्यूज)
- ... आहेत. विविध मार्गावरची ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे सर्व सोयीसुविधांनी सज्ज ठेवण्यात आलीत. पालखी तळावर पाऊस आल्यास चिखल होऊ नये म्हणून वाळू किंवा कचखडी टाकून तळ चांगले केल्याची माहिती ...
- Created on 17 जुलै 2013
- 13. हाक...कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्याची!
- (टॉप न्यूज)
- ... ५६ हजार ७४२ मोठी आणि १ लाख १२ हजार ७०५ लहान अशी ८ लाख ६९ हजार ४४७ जनावरं आहेत. टंचाई परिस्थितीत लोकांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीनं राज्य सरकारच्या ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली एकूण २३ हजार ...
- Created on 09 मे 2013
- 14. धवल क्रांतीनंतर आता 'गो रिव्हॉल्युशन'...
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... दुग्ध उत्पादनांच्या पुढं जात गोवर्धननं अगदी चीजपासून ते गुलाबजामूनपर्यंत उत्पादनं बाजारात आणली असून, त्यांना वाढता प्रतिसाद मिळतोय. ग्रामीण भागात शून्यातून निर्माण झालेल्या या उद्योगाचं आज वटवृक्षात रूपांतर ...
- Created on 30 एप्रिल 2013
- 15. रांगड्या तांबड्या मातीतला पठ्ठ्या!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... असा भेदभाव न करता सर्वसामान्य कुटुंबातून, ग्रामीण भागातून आलेल्या युवक-युवतींमधील गुणवत्ता हेरून त्या गुणवत्तेला योग्य परिमाण देत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनवण्याचं काम ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था ...
- Created on 30 एप्रिल 2013
- 16. मानसीचा चित्रकार तो...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... स्टंट करून लोकांचं मन दुखावणं, चित्रावर काळं कापड लावण्याची वेळ आणणं, यापेक्षा काही तरी चांगलं करून कलाकारानं लोकांना आनंदित करावं. ग्रामीण भारतातील निसर्गावर आधारित चित्रं चांगल्या किंमतीला ...
- Created on 30 एप्रिल 2013
- 17. धान्य खरेदी-विक्रीची सातारी तऱ्हा
- (टॉप न्यूज)
- ... घनसाळ तांदळाला मागणी या धान्य महोत्सवात धान्याचे दुर्मिळ वाणही विक्रीसाठी होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये दगडी ज्वारी, मालदांडी ज्वारी हे सेंद्रीय पध्दतीनं पिकवलेले धान्यप्रकार होते. ग्रामीण ...
- Created on 27 एप्रिल 2013
- 18. प्रतापगडला साकारलंय शिवकालीन खेडं!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... माहिती व्हावी ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधारभूत असलेली बारा बलुतेदारीची पद्धत आता हद्दपार झालीय. आपापल्या वाढत्या गरजा आणि अपेक्षा भागवण्याकरता सर्वांनाच शहराकडं धाव घ्यावी लागते. याच कारणांमुळं खेड्यातील ...
- Created on 17 एप्रिल 2013
- 19. पाणी राखा... गावातही अन् शहरातही
- (टॉप न्यूज)
- पाणी सर्वांचं आहे. त्यामुळं ते राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. पुनर्भरणासारख्या योजनांची अंमलबजावणी करणं ही केवळ ग्रामीण भागातील लोकांची जबाबदारी नसून शहरी लोकांनीही या कामी पुढाकार घ्यायला हवा. यासंदर्भात ...
- Created on 04 एप्रिल 2013
- 20. कामधेनूच्या लेकरांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा
- (टॉप ब्रीड - घोटी )
- ... क्रमांक – रु. 1 हजार 111, ढाल आणि प्रशस्तिपत्र या माध्यमातून आपल्याकडच्या सुदृढ जित्राबांचा शेतकऱ्यांना अभिमान वाटेल. महाराष्ट्रातील जातिवंत जनावरांची जपणूक होईल, त्याचप्रमाणं ग्रामीण अर्थव्यवस्थेला ...
- Created on 28 मार्च 2013