Bharat 4 India.com

15 April 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 123 सापडले.
काय शोधायचंय:
Page 1 of 7     |    
यामध्ये शोधा:
1. विदर्भातील मूळ गौळाऊ पशुधन धोक्यात
(टॉप ब्रीड - देवळी )
... मूळ गवळाऊ जातीची गाई-बैलांबाबत जागरुकता निर्माण होऊन भविष्यात त्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. पशुधन संवर्धनाच्या क्षेत्रात होणारं हे उल्लेखनीय काम लक्षात घेऊनच आम्ही या कार्य़क्रमात सहभागी झालोय, ...
Created on 29 जानेवारी 2014
2. कास्तकऱ्याच्या हस्ते झेंडावंदन!
(टॉप ब्रीड - देवळी )
... तो बोलून दाखवतोय.   कास्तकरी मेळावा आणि जागर पाण्याचा यवतमाळ रस्त्यावरील आयटीआय कॉलेजच्या मैदानावर आता भव्य मंडप उभा राहतोय. इथंच 25 जानेवारीला सकाळी स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर नावनोंदणीचा ...
Created on 24 जानेवारी 2014
3. डॉ. दाभोलकरांचे खरे मारेकरी कोण?
(टॉप न्यूज)
... अजून खऱ्या मारेकऱ्यापर्यंत पोहचली नाही. किंबहुना ते पोहचू इछ्चितच नाही. माझी सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की या सरकारवर भरवसा ठेवून तुम्ही वेळ वाया घालवू नका, तुमचा बहुमुल्य वेळ जनतेच्या जागरणासाठी लावा ...
Created on 20 जानेवारी 2014
4. नव्या पिढीचं, नवीन माध्यम झालं वर्षाचं!
(टॉप न्यूज)
... पहिल्यांदा आम्हालाच कळतात. त्या आम्ही एवढ्या जोरकसपणे मांडतो की त्याचा आवाज इतर माध्यमांमध्येही जातो आणि त्यांच्याकडूनही त्याची दखल घेतली जाते.   जागर पाण्याचा... नुकताच संपलेल्या दुष्काळाची ज्यावेळी ...
Created on 14 नोव्हेंबर 2013
5. ...उदे, उदे गं अंबाबाई!
(टॉप न्यूज)
पुराणात उल्लेखलेल्या १०८ शक्तीपीठांपैकी महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठं आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी हे या पीठांपैकी एक! या आदिमाया, आदिशक्तीचा नवरात्रीत होणारा जागर कोण वर्णवा! तो पाहण्यासाठी आणि अंबामातेचे ...
Created on 07 ऑक्टोबर 2013
6. शारदीय सुखसोहळ्यांची नवरात्र सुरू!
(टॉप न्यूज)
... जागृती म्हणजेच स्त्रीशक्तीचा जागर, नवरात्रोत्सवातील बांधली जाणारी तिची पूजा होय. अशी होते घटस्थापना... अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाची सुरुवात होते, घटस्थापनेपासून. कुलस्वामिनीची ...
Created on 04 ऑक्टोबर 2013
7. आली गौराबाई, हळदीकुंकवाच्या पायी!
(टॉप न्यूज)
... तिला शेपूची भाजी, मेथीची भाजी, भाकरीचा नैवैद्य दाखवून पूजा होते. मात्र पूजनाच्या दिवशी मिष्टान्न, पुरणपोळी, खीर, पेज तर काही ठिकाणी मटण-मासळीचं सुग्रास जेवण असतं. आरती पूजापाठ झाल्यावर रात्रीचा जागर घुमतो. ...
Created on 11 सप्टेंबर 2013
8. डोंगरले पडी गई वाट...कानबाईले!
(टॉप न्यूज)
... केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पिठात साजूक तूप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेऊन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथंही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केलं जातं. फुगड्या, गाणी म्हटली ...
Created on 17 ऑगस्ट 2013
9. थेंब, थेंब पाणी वाचवा हो...!
(स्पेशल रिपोर्ट)
... स्वखर्चानं ते त्याचा प्रचार करतात. या पाण्याच्या जागरातून दुष्काळाची आपत्ती इष्टापत्तीत बदलण्यासाठी बळ मिळेल, अशी त्यांना खात्री आहे.   कुठंही गेलं की खांबेकरांची टेप सुरू होते ती... "आला दुष्काळ ...
Created on 27 एप्रिल 2013
10. भीमराव माझा रुपया बंदा...!
(टॉप न्यूज)
... यांनी मेघानंद याच्या कवितेला आपला आवाज दिलाय. महाराष्ट्रात वामनदादांनंतर भीमगीतांचा जागर सुरू ठेवणारा कलंदर कलाकार म्हणून आज सर्व जण मेघानंद जाधवकडं पाहत आहेत. वामनदादांनंतरचा दुसरा वामनदादा महाराष्ट्रात ...
Created on 15 एप्रिल 2013
11. पाणी राखा... गावातही अन् शहरातही
(टॉप न्यूज)
... पाण्याचा जागर घातला.     नाशिक जिल्ह्यातील घोटीजवळील खंबाळे इथं 'भारत4इंडिया'नं आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेचं तसंच 'जागर पाण्याचा' या उपक्रमाचं उदघाटन केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना ...
Created on 04 एप्रिल 2013
12. 'टॉप ब्रीड'मध्ये घुमला जागर पाण्याचा!
(टॉप ब्रीड - घोटी )
'भारत4इंडिया'नं घोटीजवळ खंबाळे इथं आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं, तसंच  'जागर पाण्याचा' या उपक्रमाचं उद्घाटन झोकात झालं. पडणाऱ्या पावसाचा थेंब न् थेंब अडवून त्या पाण्याचा पुरेपूर वापर ...
Created on 29 मार्च 2013
13. 'टॉप ब्रीड' आणि जागर पाण्याचा
(टॉप ब्रीड - घोटी )
'भारत4इंडिया'नं घोटीजवळ खंबाळे इथं 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं आयोजन केलंय. त्याच्या उद्घाटन समारंभात आज (29मार्च) सायंकाळी 'जागर पाण्याचा' घातला जातोय. हजारो शेतकरी आणि त्यांची हजारो जातिवंत जित्राबं ...
Created on 29 मार्च 2013
14. 'टॉप ब्रीड' स्पर्धेसाठी जत्रेची धूम!
(टॉप ब्रीड - घोटी )
... प्रतीक्षा आहे ती... संध्याकाळी होणाऱ्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या उद्घाटनाची. नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झाल्यानंतर 'भारत4इंडिया'नं राबवलेल्या 'जागर पाण्याचा' या विशेष कार्यक्रमाचा ...
Created on 29 मार्च 2013
15. कामधेनूच्या लेकरांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा
(टॉप ब्रीड - घोटी )
... घातलाय.   स्पर्धेत होणार 'जागर पाण्याचा'! या स्पर्धेसाठी सुमारे 10 ते 15 हजार शेतकरी आपल्या उमद्या बैलांसह सहभागी होतील, असा अंदाज आहे. या शेतकऱ्यांना जित्राबांबरोबरच पाण्याचा जागर घालण्याची संधी ...
Created on 28 मार्च 2013
16. जपायला हवी तब्येत हवेची
(टॉप न्यूज)
... पृथ्वीचं वाढतं तापमान, हवामानातील बदल यापासून निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत प्रत्येकानं जागरुक व्हायला पाहिजे. आज जागतिक हवामान दिनानिमित्त या बदलत्या हवामानाचा 'भारत4इंडिया'नं घेतलेला आढावा...   ...
Created on 23 मार्च 2013
17. कवितेला मिळतंय जागतिक परिमाण
(टॉप न्यूज)
... ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...     कवी मधूसुदन नानिवडेकरांनी सादर केलेल्या या कवितेत भीषण पाणीटंचाईवर भाष्य करत जणू पाण्याचा जागर केलाय. पाणवठ्यांनो रडू नका हे झरे आटले, अर्धी-मुर्धी भरली घागर ...
Created on 22 मार्च 2013
18. जलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा!
(टॉप न्यूज)
'पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती' ही बाब आज सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवी. पाणी म्हणजे जीवन असल्याकारणानं ते सर्वांनाच हवंय. पण याच पाण्याची उधळपट्टी न करता, पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी आज प्रत्येकानंच ...
Created on 22 मार्च 2013
19. दुष्काळातही हिवरे गाव हिरवंगार
(जागर पाण्याचा)
अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे. राज्यातली बरीच गावं टॅंकरवर अवलंबून आहेत, काही ठिकाणी पाण्याशिवाय जगणं अशक्य झाल्यामुळं लोक स्थलांतर करतायत. तर चाऱ्यापाण्याची आबाळ झाल्यानं पोराबाळाप्रमाणं जपलेली ...
Created on 16 मार्च 2013
20. दुष्काळातही हिरवंगार 'कडवंची'
(जागर पाण्याचा)
दुष्काळामुळं संपूर्ण महाराष्ट्राचा गळा पाणी पाणी करतोय. पाणीटंचाईनं परिसीमाच गाठल्यामुळं गावागावांत टॅंकरच्या संख्येत तिपटीनं वाढ करण्यात आलीय. आई जेवण देईना आणि बाप भीक मागू देईना, अशी शेतकऱ्यांची अवस्था ...
Created on 09 मार्च 2013
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  5 
  •  6 
  •  7 
  •  Next 
  •  End 
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile