शोधा
- 1. महाराष्ट्रात ‘महा’गारपीट
- (टॉप न्यूज)
- ... ----------------- बाधित क्षेत्र (22 फेब्रुवारी ते 12 मार्चदरम्यान) औरंगाबाद ----------- 1,11,209 जालना -------------- 92,640 परभणी ------------- 1,23,983 हिंगोली -------------- ...
- Created on 14 मार्च 2014
- 2. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला !
- (टॉप न्यूज)
- ... जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि रायगड या १९ मतदार संघात ...
- Created on 05 मार्च 2014
- 3. विठूचा गजर...हरिनामाचा झेंडा रोवला!
- (टॉप न्यूज)
- ... सत्वशीला यांनी विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ नियमितपणे वारी करणारे जालना जिल्ह्यातील जाफराबादचे नामदेव वैद्य आणि गंगूबाई वैद्य हे दांपत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले. ...
- Created on 19 जुलै 2013
- 4. पाणी राखा... गावातही अन् शहरातही
- (टॉप न्यूज)
- ... यशोगाथा मृदू आणि जलसंधारणाची उदाहरणं महाराष्ट्रात खूप आहेत. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील कडवंची हे महत्त्वाचं गाव. मराठवाडा शेती सहाय्य मंडळ आणि विजयअण्णा बोराडे यांनी या गावामध्ये अतिशय चांगलं काम केलंय. ...
- Created on 04 एप्रिल 2013
- 5. दुष्काळप्रश्नी होणार दिल्लीत एल्गार!
- (टॉप न्यूज)
- ... निधी वाटपात होणारा भ्रष्टाचार थांबवावा, अशी मागणी यावेळी राजनाथसिंह यांनी केली. निल्लोड, कायगाव, (ता. सिल्लोड) इथंही सिंह यांनी शेतकऱ्यांशी आणि मजुरांशी संवाद साधला. दुष्काळाची पाहणी केल्यानंतर जालना जिल्ह्यातील ...
- Created on 02 एप्रिल 2013
- 6. 'टॉप ब्रीड'मध्ये घुमला जागर पाण्याचा!
- (टॉप ब्रीड - घोटी )
- ... कडवंची गावकऱ्यांच्या यशोगाथेचा दाखला देत पाणी वाचवण्यासाठी जागरूक राहण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं. जालना जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना कडवंची पाणी राखू शकतं. शेत पिकवू शकतं तर मग आपण का नाही, ...
- Created on 29 मार्च 2013
- 7. चारा घेऊन दिंडी चालली... चालली!
- (टॉप न्यूज)
- ... न्याय्य हक्कासाठी `कापूस दिंडी’, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी `सांत्वन दिंडी’ आणि आता दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी ही `चारा दिंडी’ सुरू केल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. जालना जिल्ह्यातील सेलू ...
- Created on 25 मार्च 2013
- 8. जलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा!
- (टॉप न्यूज)
- ... बोअरमधून पाणी उचललं जातं आणि आपसूक पाण्याच्या टाकीत भरलं जातं पाणी. कडवंची, जालना- सगळ्यात जास्त दुष्काळाचा फटका बसलेल्या जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावानं जलसाक्षरतेचं एक उदाहरण सर्वांपुढं ...
- Created on 22 मार्च 2013
- 9. दुष्काळातही हिरवंगार 'कडवंची'
- (जागर पाण्याचा)
- ... झालीय. पण अशातही जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावानं पाण्याचा योग्य ताळेबंद मांडून, पिकांचं व्यवस्थापन करून आणि पाणी वापराचं काटेकोर नियंत्रण करून सर्वांपुढं दुष्काळाच्या भस्मासुरालाही योग्य नियोजनानं यशस्वी ...
- Created on 09 मार्च 2013
- 10. बचत गटाच्या 'अॅक्टिव्ह ब्रॅण्ड'ची भरारी
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... एक कडी गुंफण्याचं काम केलंय, जालना जिल्ह्यातल्या संजीवनी जाधव यांनी. यशस्वी उद्योजिका बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत, त्यांनी 'अॅक्टिव्ह' या बचत गटाची सुरुवात केली आणि स्वत:सोबतच अनेक महिलांना स्वावलंबी बनवलं. ...
- Created on 08 मार्च 2013
- 11. ...आता चळवळ पाण्याच्या हक्कासाठी!
- (टॉप न्यूज)
- ... प्रमुख उपस्थितीत भिवघाटात (ता. खानापूर, जि. सांगली) झाला. बुलडाणा, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा आणि सांगली हे आठ जिल्हे या पदयात्रेनं पालथे घातले. दररोज सरासरी 25 याप्रमाणं सुमारे ...
- Created on 07 मार्च 2013
- 12. 70 हजार कोटी गेले कुठं?
- (टॉप न्यूज)
- मी मतं मागायला आलो नाही, तर मत मांडायला आलो आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात झंझावाती दौरा सुरू केलाय. कोल्हापूर, खेड, सोलापूरप्रमाणं काल (शनिवार) जालना शहरातही त्यांची जाहीर सभा झाली. ...
- Created on 03 मार्च 2013
- 13. महाराष्ट्राची 'दुष्काळी एक्सप्रेस'
- (टॉप न्यूज)
- ... देशाचं कसं होणार, असाही प्रश्न त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळप्रश्नी मदत देताना राज्य सरकारकडून भेदभाव केला जातो. पश्चिम महाराष्ट्राला 240 कोटी आणि मराठवाड्यातील जालना, उस्मानाबाद ...
- Created on 26 फेब्रुवारी 2013
- 14. फळबागांना आधार पॅकेजचा
- (टॉप न्यूज)
- ... या जिल्ह्यांना होईल फायदा... सोलापूर, सांगली, पुणे, सातारा, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, नगर, लातूर, औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यांतील फळबागा वाचवण्यासाठी या दुष्काळी अनुदानाचा शेतकऱ्यांना फायदा ...
- Created on 23 फेब्रुवारी 2013
- 15. घोंगडीला गरज सरकारच्या ऊबेची
- (स्पेशल रिपोर्ट)
- "काठीनं घोंगडं घेऊन द्या की रं.. मला बी जत्रेला येऊं द्या की," या गाण्यात उल्लेख केलेली ही घोंगडी महाराष्ट्रात प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे. ग्रामीण भागात या घोंगडीला खूप महत्त्व असलं, तरी शहरी भागातील ...
- Created on 16 फेब्रुवारी 2013
- 16. दुष्काळाच्या तव्यावर राजकारणाची पोळी
- (टॉप न्यूज)
- ... पवारांचा मराठवाडा दौरा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली. त्यानंतर आज औरंगाबाद इथं सर्वपक्षीय मंत्र्यांच्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. ...
- Created on 11 फेब्रुवारी 2013
- 17. ड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ
- (टॉप न्यूज)
- ... कृषी हवामानावर आधारित 9 विभाग पडतात. राज्यात 50 टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, धुळे, जळगाव या जिल्ह्यांत पर्जन्यमान कमी आहे. तिथं 750 मिमीपेक्षा ...
- Created on 24 जानेवारी 2013
- 18. मल्चिंगनं मिळाली मोसंबीला संजीवनी
- (जागर पाण्याचा)
- मराठवाड्यात पसरलेल्या दुष्काळाची झळ आता राज्यभरात चांगलीच जाणवायला लागलीय. दुष्काळामुळं मोसंबीचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फळबागांना कुऱ्हाड लावण्याची ...
- Created on 22 जानेवारी 2013
- 19. फेब्रुवारीपासून राज्याचा दौरा
- (टॉप न्यूज)
- ... त्याची सोडवणूक होताना दिसत नाही, अशी टीका त्यांनी मंगळवारच्या पत्रकार परिषदेत केली. सोलापूर, कोल्हापूर, जालना, जळगाव, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद या महत्त्वाच्या सात शहरांत राज यांच्या जाहीर सभांचं आयोजन ...
- Created on 15 जानेवारी 2013
- 20. मराठवाड्यातील अर्थकारणाला खीळ
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... निर्माण झालीय. एकेकाळी मोसंबीच्या बागांनी बहरलेल्या पट्ट्यात फिरताना आता शेतकऱ्यांनी बागा तोडून शेतात रचलेला सरपणाचा ढीग तेवढा दिसतो. मोसंबीचं आगार औरंगाबाद, बीड आणि जालना हे जिल्हे मोसंबीचं आगार ...
- Created on 11 जानेवारी 2013