शोधा
- 1. कांद्यानं पुन्हा केला वांदा
- (टॉप न्यूज)
- ... नाही. पण शेतकरी तो कांदा साठवुन ठेवु शकत नसल्यानं तो तसाही खराब होण्यचीच भीती आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी उन्हाळ कांद्याला यंदा चांगला भाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ...
- Created on 17 जून 2014
- 2. पोपटी पार्ट्या रंगू लागल्या...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... त्या धुऊन घेतात. पाणी निथळू दिल जातं. बटाटे-कांदे घेऊन त्यांना उभ्या-आडव्या चिरा देऊन त्यात तिखट, मीठ, मसाला (गोडा) भरला जातो. जुनं मडकं (माठ) घेऊन त्याच्या तळाशी आधी भांबुर्डीचा पाला आणि मग थोड्या शेंगा ...
- Created on 08 जानेवारी 2014
- 3. फुलला कार्नेशन फुलांचा मळा...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... शेणखत, गांडूळखत टाकण्यात आलंय. रोज या रोपांना २० मिनिटं पाणी दिलं जातं. याशिवाय रोपांना वेळोवेळी औषध फवारणी केली जाते. रोपं नाजूक असल्यामुळं याचं किड्यांपासून संरक्षण करणं गरजेचं असतं. त्यासाठी ग्रीन हाऊसमध्ये ...
- Created on 09 डिसेंबर 2013
- 4. चैत्यभूमीवर भीमसैनिकांचा महासागर!
- (टॉप न्यूज)
- ... पाणी, निवारा, शौचालयं, स्नानगृहं आदी व्यवस्था उपलब्ध केल्या आहेत. सरकारी रुग्णालयांची आरोग्य पथकं रुग्णांवर उपचार करीत आहेत. सेवाभावी संस्था-संघटना अन्नदान, पाणीवाटप करीत आहेत. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला ...
- Created on 05 डिसेंबर 2013
- 5. ऊस आंदोलनाचा वारकऱ्यांना अडथळा
- (टॉप न्यूज)
- ... लोटला होता. त्यामुळं 'बा-विठ्ठला दुष्काळ हटू दे...' असंच साकडं विठ्ठलाला घालण्यात आलं होत. यंदा उत्तम पाऊसकाळ झाल्यानं पीकपाणी झोकात आहे. साहजिकचं विठोबाच्या पायावर डोकं ठेवताना 'हेची दान देगा देवा, तुझा ...
- Created on 29 नोव्हेंबर 2013
- 6. नव्या पिढीचं, नवीन माध्यम झालं वर्षाचं!
- (टॉप न्यूज)
- ... आम्ही नियोजनपूर्वक काबाडकष्ट करुन पाणी राखल्यानं दुष्काळातही ज्यांची तहान विनासायास भागतेय, पीकं बहरलीत, अशा लोकांच्या, गावांच्या, संस्थांच्या बातम्या देऊन पाण्याचा जागर घालायला सुरवात केली. आम्ही एवढ्यावरंच ...
- Created on 14 नोव्हेंबर 2013
- 7. जगाची सावली, माझी विठू माऊली!
- (टॉप न्यूज)
- ... मागच्या कार्तिक एकादशीला अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत लोटला होता. त्यामुळं 'बा-विठ्ठला दुष्काळ हटू दे...' असंच साकडं विठ्ठलाला घालण्यात आलं होत. यंदा उत्तम पाऊसकाळ झाल्यानं पीकपाणी झोकात आहे. साहजिकचं ...
- Created on 12 नोव्हेंबर 2013
- 8. माहूरगडनिवासीनी रेणुकामाता!
- (टॉप न्यूज)
- ... स्नानासाठी येथील पाणी नेलं जातं. मातृतीर्थाकडं जाणाऱ्या रस्त्यावर 'झंपटनाथा'चं मंदिर आहे. 'तुझ्या आज्ञेवाचून हा गड कुणी चढणार नाही आणि कुणी चढल्यास त्याला माझं दर्शन पावणार नाही', असा वर रेणुकामातेनं झंपटनाथास ...
- Created on 10 ऑक्टोबर 2013
- 9. सह्याद्रीच्या सातमाळेतील महिषासुरमर्दिनी
- (टॉप न्यूज)
- ... उजेड पडतो. तीर्थावरील पाणी बफासारखं थंड आहे. तसेच यात तीन डोळयांचा मासा असून त्याच्या स्पर्शानं लोखंडाचं सुवर्ण होतं, असं सांगितलं जातं. या पर्वतावर आणखी एक विचित्र वृक्ष आहे. त्याची पानं काशाच्या स्पर्शानं ...
- Created on 09 ऑक्टोबर 2013
- 10. मऱ्हाटी मुलखाची कुलस्वामीनी!
- (टॉप न्यूज)
- ... त्याची ‘झडती देणे’ महत्त्वाचे आहे. बळी दिल्या जाणाऱ्या बकऱ्याची परवानगी मागण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी टाकलं जातं. त्यानंतर त्या बकऱ्यानं पूर्ण अंग जर झटकलं तरच त्यानं ‘झडती’ म्हणजे परवानगी दिली, असं ...
- Created on 08 ऑक्टोबर 2013
- 11. 'नॅचरल' जलसंधारण मॉडेल...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... चेहऱ्यावर त्यामुळं आज समाधान झळकतंय. आपत्ती इष्टापत्तीत बदलली... मराठवाड्यात यावर्षी दुष्काळ पडला. प्यायलाच पाणी नाही तर शेतीला कुठून मिळणार? त्यामुळं शेतीला विशेषत: उसाच्या पिकाला मोठा फटका ...
- Created on 04 ऑक्टोबर 2013
- 12. अकलूजला गाड्यांचं धुमशान!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... उंचीचे खड्डे...त्यात पाणी, चिखल. अवघड आणि खडकाळ, दगडधोंड्यांचा चढ, तसाच उतार आणि अशा ट्रॅकवरुन ड्रायव्हिंग करायचं. एक चित्तथरारक अनुभव. चढउतारांवर गाडी घेणाऱ्या प्रत्येक हेलकाव्यावर ह्रद्याचे ठोके चुकवणारा ...
- Created on 23 सप्टेंबर 2013
- 13. डोंगरले पडी गई वाट...कानबाईले!
- (टॉप न्यूज)
- ... धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वयंपाक ...नदीवरून पाणी आणण्यापासून पुरुषमंडळी करायची. तिथं त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेऊन तोच वर्षानुवर्षे पूजेत वापरला जायचा. आता चाळीसगावजवळ ...
- Created on 17 ऑगस्ट 2013
- 14. स्वातंत्र्यदिनी नारा...पाणीटंचाई मुक्तीचा!
- (टॉप न्यूज)
- महाराष्ट्राची विकासातील घोडदौड कायम ठेवण्यासाठी राज्याला पाणीटंचाई मुक्त करुन कोरडवाहू शेती शाश्वत करण्यावर भर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. त्यामुळं येत्या तीन वर्षात ...
- Created on 16 ऑगस्ट 2013
- 15. कांद्याचं तेवढं बोला राव...!
- (टॉप न्यूज)
- मुंबई/नाशिक – महागाईत सर्वच खाद्यपदार्थांचे भाव वाढलेत. मात्र, कांद्यानं उचल खायला सुरवात केली, की शहरीवर्गाच्या डोळ्यात पाणी यायला सुरवात झालीय. प्रति किलो दहा रुपयांवरुन कांदा आता ५० ते ६० रुपयांवर पोहोचलाय. ...
- Created on 11 ऑगस्ट 2013
- 16. जगायला शिकवणारा देव
- (आषाढी वारी)
- ... रान शहारतं. धारा नेम धरून बरसू लागतात. बघता बघता ढेकळांचं लोणी होतं. शेता-बांधातून लाल-तांबडं पाणी खळाळू लागतं. झाडं झडझडून अंगावरचं पाणी झटकतात. अन् सृष्टी ताजीतवानी होऊन जाते...हळू-हळू कड्या-कपारीच्या ...
- Created on 22 जुलै 2013
- 17. विठूचा गजर...हरिनामाचा झेंडा रोवला!
- (टॉप न्यूज)
- ... त्यामुळं यंदा पीकपाणी चांगलं येईल, याची खुषी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आहेच. याशिवाय उजनीतून पाणी सोडल्यानं चंद्रभागा दुथडी भरुन वाहत असून वारकऱ्यांना मनोभावे चंद्रभागेत स्नान करता येतंय. त्यामुळंच मंदिर ...
- Created on 19 जुलै 2013
- 18. एक तरी अभंग अनुभवावा
- (आषाढी वारी)
- ... कबिराचे मागीं विणी शेले।। सजनकसाया विकूं लागे मांस। माळ्या सांवत्यास खुरपूं लागे।। नरहरिसोनारा घडों फुंकूं लागे। चोखामेळ्यासंगे ढोरें ओढी।। नामयाची जनी सवें वेची शेणी। धर्माघरीं पाणी वाहे झाडी।। नाम्यासवें ...
- Created on 19 जुलै 2013
- 19. कशी येईना मरी, गं या संतांवरी...
- (आषाढी वारी)
- ... बरं, देव तर तिच्या एवढा अंकित की, तिला प्रत्येक कामात मदत करायचा. 'माझ्या जनीला नाही कोणी', अशी त्याला कणव. त्यामुळं 'झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी' किंवा दळीता कांडिता तुज गाईन अनंता। अशी जनी विठ्ठलमय ...
- Created on 19 जुलै 2013
- 20. पालखी सोहळा गहिवरला बंधूभेटीनं!
- (टॉप न्यूज)
- ... जिल्ह्यात वारक:यांना पाण्याची कसलीही अडचण भासणार नाही. नीरा आणि उजनी कालव्यांना पाणी सोडले असून चंद्रभागेतही पाणी सोडले आहे. जेणेकरून वारक:यांना मनसोक्तपणे चंद्रभागेत स्नान करता येईल. याशिवाय 75 टॅँकर ...
- Created on 17 जुलै 2013