Bharat 4 India.com

01 March 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 31 सापडले.
काय शोधायचंय:
Page 1 of 2     |    
यामध्ये शोधा:
1. तिळगुळ घ्या...गोड बोला...
(स्पेशल रिपोर्ट)
... हलवा असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदीकुंकू लावून ती सुवासिनींना देतात. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पिकविलेल्या भाज्या-धान्य वगैरे नमुन्यादाखल इतर शेतकऱ्यांना देऊन , चांगल्या वाणाची ...
Created on 14 जानेवारी 2014
2. रेल बाजारच्या भेंडीचा लंडनमध्ये डंका!
(स्पेशल रिपोर्ट)
... अनुभव आहे. सेंद्रीय भाज्या तसंच फळांची आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पाहता महाराष्ट्रातील यांचं उत्पादन अगदीच अल्प असून विस्ताराला भरपूर वाव आहे, असा स्वानुभवही हे शेतकरी सांगतायत.   या सेंद्रीय ...
Created on 10 जानेवारी 2014
3. पोपटी पार्ट्या रंगू लागल्या...!
(स्पेशल रिपोर्ट)
... आवर्जून सांगितलं. भांबुर्ड्याचा पाला आणि भाज्या मडक्यात भरल्यानंतर ते उलटं ठेवतात. त्यावेळी त्यातून वाफ बाहेर जाऊ नये, यासाठी मडक्याचं तोंड व्यवस्थित बंद करावं लागतं नाहीतर मडक्यातून वाफ बाहेर जात राहते ...
Created on 08 जानेवारी 2014
4. निगडीत भरलंय सेंद्रीय कृषी प्रदर्शन!
(टॉप न्यूज)
... नवीन कोणकोणते प्रयोग होतायत, याची माहिती या प्रदर्शनाच्या निमित्तानं लोकांना मिळतेय. ग्राहकांना रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेलं धान्य, भाज्या आणि फळांची खरेदी करण्याची संधीही या ...
Created on 24 डिसेंबर 2013
5. नव्या पिढीचं, नवीन माध्यम झालं वर्षाचं!
(टॉप न्यूज)
... जातीची कलमं कशी आलीत, कोकणात फाईव्ह स्टार भाज्या कशा पिकतायत, अशी अवघ्या मऱ्हाटी मुलखातील शेतीतील नवलाई आम्ही समाजासमोर मांडली. विशेष म्हणजे, या सर्वांचं लोकांनी जोरदार स्वागत केलं.  हवाय ग्रामीण ...
Created on 14 नोव्हेंबर 2013
6. महागाईत आधार स्वस्त भाजी केंद्रांचा!
(स्पेशल रिपोर्ट)
... भाजीपाला खरेदी करुन बाजार समितीच्या केंद्रांमार्फत तो ग्राहकांना वितरीत केला जातो. यामुळं दुप्पट, तिप्पट जादा दर आकारुन विकल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर तर आटोक्यात आलेच. शिवाय दररोज ताजी, स्वच्छ भाजी मुंबईकरांना ...
Created on 25 ऑक्टोबर 2013
7. डोंगरले पडी गई वाट...कानबाईले!
(टॉप न्यूज)
... सोबत ‘आलन-कालन’ ही विविध पालेभाज्यांचे मिश्रण केलेली भाजी बनवली जाते. सकाळच्या रोटांना ‘उगतभानूचे रोट’ म्हणतात. त्यासाठी घरातील स्त्री भल्या पहाटे, सूर्य उगवण्याआधी रोट रांधते. दरवाज्यात गायीच्या शेणाने ...
Created on 17 ऑगस्ट 2013
8. कोकणात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
(टॉप न्यूज)
... इथं आलेल्या शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना पाहायला मिळालं. पुढील वेळी भरवल्या जाणाऱ्या या महोत्सवामध्ये केवळ कोकणात पिकणाऱ्या फळांचं आणि फळभाज्यांचं प्रदर्शन न ठेवता त्यांची विक्रीही करण्यात यावी, अशी आग्रही ...
Created on 27 मे 2013
9. देशी माळव्याला वाशी मार्केटचा आधार!
(स्पेशल रिपोर्ट)
आपल्या दारात येणाऱ्या ताज्या भाज्या (माळवं) कोठून येतात, त्यांचे दर कसे ठरतात, याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. याचबरोबर भाजीपाल्यांचे दर काय आहेत, तसंच आपल्या भाजीपाल्याला आज किती दर मिळाला, यासाठी शेतकऱ्यांचंही ...
Created on 23 मे 2013
10. उन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी
(टॉप न्यूज)
... ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. पालेभाज्यांचे दर (शेकडा) - कोथिंबीर - 500-2000, मेथी 500-1000, शेपू 500-700, कांदापात 500-1000, चाकवत 300-500, करडई 300-400, पुदिना 200-300, अंबाडी 400-500, ...
Created on 14 मे 2013
11. कोकणात पिकल्या 'फाईव्ह स्टार' भाज्या
(स्पेशल रिपोर्ट)
देशातील हॉटेल संस्कृतीत आता अनेक परदेशी भाज्यांनी स्थान मिळवलंय. फाईव्ह स्टार हॉटेल्समधील बहुतांशी पदार्थांमध्ये ब्रोकोली, बॉम्बी, ऑरबिल, पिकॅडो इत्यादी एक्झॉटिक भाज्या वापरात येतायेत. या विदेशी भाज्या ...
Created on 22 एप्रिल 2013
12. गुंठ्यात पिकली एक टन मिरची
(स्पेशल रिपोर्ट)
... उत्पन्न स्वत:च्या मालकीची जमीन असेल तर ती न विकता त्या जागेत तुम्हाला घरात लागतात तेवढ्या भाज्या तुम्ही केलात तर घराची गरज भागवू शकता आणि दोन पैसेही मिळू शकतात, असा सल्ला त्यांनी परिसरातील महिलांना दिला ...
Created on 18 एप्रिल 2013
13. भेंडी एक्सपोर्टवर आली टाच...
(स्पेशल रिपोर्ट)
... आताच नीट मार्गी लावला पाहिजे. म्हणजे भविष्यात इतर भाज्यांवर असा प्रसंग आल्यास तो सोडवणं सोपं जाईल, अशी मागणीही तज्ज्ञांमधून होतेय.   भेंडी लागवड राज्यात भेंडीची लागवड ही खरीप आणि उन्हाळी हंगामात ...
Created on 05 मार्च 2013
14. बजेटमध्ये शेती पिकू लागली!
(टॉप न्यूज)
... यंदा 1972 पेक्षा गंभीर दुष्काळ पडला असताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काही ठोस दिसत नाही. जनावरांच्या चारा छावण्यांचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही.`` ``भाजीपाला आणि फळभाज्या साठवणुकीसाठी ...
Created on 28 फेब्रुवारी 2013
15. चल रे भोपळ्या... टुणूक, टुणूक!
(स्पेशल रिपोर्ट)
... शेतकऱ्यांनी भाजीपाल्याकडंही लक्ष द्यावं. त्यातूनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं, ही बाब निदर्शनास आणून भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळ्या भाज्या पिकवल्या ...
Created on 10 फेब्रुवारी 2013
16. कोकणात पिकली गो कलिंगडं!
(स्पेशल रिपोर्ट)
... फळभाज्यांची लागवड करून कमीत कमी रासायनिक खतांचा वापर केला आणि शेतीतून नफा कमावलाय. कलिंगडातून चांगलं उत्पादन कलिंगडची एका एकरात पाच हजार झाडं बसतात आणि शेताचं योग्य नियोजन केल्यास एकरी १५ हजार रुपयांपर्यंतचा ...
Created on 04 फेब्रुवारी 2013
17. ठाण्यात सुरू झालीत 24 केंद्रं
(टॉप न्यूज)
... केली आहेत. ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील लक्ष्मी कॉम्प्लेक्स या ठिकाणी नुकतंच आणखी एक केंद्र सुरू झालंय. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीवाडा आणि जव्हार या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या २० ते २५ गटांनी भाज्या विक्रीकरता ...
Created on 10 जानेवारी 2013
18. आश्रमशाळा विषबाधेच्या चौकशीची मागणी
(स्पेशल रिपोर्ट)
... इथल्या भेटीत समोर आलंय. सध्या कडाक्याची थंडी पडली असतानाही लहान मुलांना थंड पाण्यानं आंघोळ करावी लागत असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय. शौचालयांचीसुद्धा दुरवस्था झालीय. धान्य आणि फळभाज्या यासुद्धा पुरेशा ...
Created on 29 डिसेंबर 2012
19. शेतकऱ्यानं बनवलं कांदायंत्र
(टॉप न्यूज)
नाशिक शेतकऱ्यांचा शेतमालाला योग्य ती किंमत का मिळत नाही, याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेतमालाची प्रतवारी नसणं. म्हणजे आकार, दर्जानुसार फळं, भाज्यावगैरेंचं वर्गीकरण करणं. कांदा हा त्यापैकीच ...
Created on 12 डिसेंबर 2012
20. शेतकऱ्यांना फायदा काय?
(टॉप न्यूज)
... टोमॅटो, पालेभाज्यांचं पीक जास्त आलं तर बाजारात त्याची आवक वाढते, तेव्हा भाव कोसळतो. भाव इतका खाली येतो की, शेतमाल परत नेण्यासाठीही शेतकऱ्याकडं पैसे राहत नाहीत. म्हणून बहुतेक वेळा तो माल बाजारातच सोडून ...
Created on 04 डिसेंबर 2012
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  Next 
  •  End 
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile