शोधा
- 1. कोकणात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
- (टॉप न्यूज)
- सर्व पातळीवर असणाऱ्या वाढत्या भीषण महागाईनं संपूर्ण जनजीवनच त्रस्त असताना सर्वसामान्य शेतकरीही यातून सुटणं अशक्यच. या शेतकऱ्यांची आणि त्याचबरोबर उत्पादित शेतमालाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मुजोर दलालांच्या ...
- Created on 27 मे 2013
- 2. रत्नागिरीतले समुद्रकिनारे होतायत चकाचक
- (टॉप न्यूज)
- स्वच्छ, सुंदर समुद्र किनाऱ्यावर मनसोक्त फिरणं कुणाला नको असतं? पण आपल्याकडील अस्वच्छ, घाणीचं साम्राज्य असलेले समुद्रकिनारे बघितले की फिरणं नकोसं होतं. परंतु, आता रत्नागिरीतले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर ...
- Created on 25 मे 2013
- 3. कळवंडे धरण बांधलंय कशासाठी?
- (टॉप न्यूज)
- राज्य दुष्काळानं होरपळतंय. धरणांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी आणायचं कुठून, असा प्रश्न सरकारला पडलाय. जायकवाडी धरणात पाणी सोडा, या मागणीसाठी सोलापूरवासीयांचं ...
- Created on 21 मे 2013
- 4. कोकणात बैलगाडी शर्यतीचा थरार!
- (टॉप न्यूज)
- ठिकाण चिपळूण तालुक्यातला अडरे होडीचा माळ... हजारो प्रेक्षकांची उपस्थिती... मैदानावर चैतन्यपूर्ण वातावरण... बैलांची चाललेली आवभगत... मध्येच बैलांचा सुटणारा ताबा आणि भीतीनं सैरभैर पळणारे प्रेक्षक... सर्वाच्या ...
- Created on 18 मे 2013
- 5. कोकणात पिकल्या 'फाईव्ह स्टार' भाज्या
- (स्पेशल रिपोर्ट)
- देशातील हॉटेल संस्कृतीत आता अनेक परदेशी भाज्यांनी स्थान मिळवलंय. फाईव्ह स्टार हॉटेल्समधील बहुतांशी पदार्थांमध्ये ब्रोकोली, बॉम्बी, ऑरबिल, पिकॅडो इत्यादी एक्झॉटिक भाज्या वापरात येतायेत. या विदेशी भाज्या ...
- Created on 22 एप्रिल 2013
- 6. गुंठ्यात पिकली एक टन मिरची
- (स्पेशल रिपोर्ट)
- कोकण आता पूर्वीसारखो राह्यलो नाय...पुण्या, मुंबईतसून येणाऱ्या मनीऑर्डरकडं डोळं लावान आता इथली माणसा बसनत नाय. मातयेत राबताना नवनवं प्रयोगही कराक लागलीत. माड, काजी, आंब्याचं बागा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ...
- Created on 18 एप्रिल 2013
- 7. शेतकऱ्यांनी साधला पर्यटनाचा स्वीटकॉर्न!
- (स्पेशल रिपोर्ट)
- शेतकरी आणि मार्केटिंग हे चित्र दिसणं तसं दुर्मिळच, पण आता शेतकरी हळूहळू मार्केटिंगकडं वळू लागलाय. आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळं शाळा, कॉलेजना सुट्ट्या लागल्या आहेत आणि कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी ...
- Created on 16 एप्रिल 2013
- 8. भराभरा बांधूया गवताच्या गंजी!
- (स्पेशल रिपोर्ट)
- गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. शोध काय फक्त मोठमोठे शास्त्रज्ञच लावतात असं नाही. दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी सामान्य माणसं धडपडत असतात. त्यातून कोणाची तरी प्रतिभा भरारी घेते आणि जन्माला येतात नावीन्यपूर्ण ...
- Created on 16 एप्रिल 2013
- 9. कुणबी समाजाचा आवाज उठू लागला!
- (टॉप न्यूज)
- आला रे आला, कुणबी समाज आला... आवाज कुणाचा कुणबी समाजाचा... कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय... अशा गगनभेदी घोषणांनी कुणबी समाजानं पूर्ण आसमंत दणाणून सोडलं. कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि समाजाला ...
- Created on 15 एप्रिल 2013
- 10. दुष्काळ दूर होऊ दे रेsss महाराजा!
- (टॉप न्यूज)
- कोकणात परंपरेप्रमाणं यंदाही शिमगा दणक्यात साजरा होतोय. शिमगा साजरा करण्याच्या विविध परंपरांपैकी सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे उत्सवाची पालखी! सर्व भाविकांना एकाच ठिकाणी जिल्हाभरातल्या देवतांचं दर्शन ...
- Created on 26 मार्च 2013
- 11. कोकणचं सौंदर्य उजळलं कवितांनी!
- (स्पेशल रिपोर्ट)
- जे न देखे रवी, ते देखे कवी...असं म्हणतात. कविता ही जशी जळजळीत वास्तव मांडणारी असते, तशीच ती भविष्याचा वेध घेणारीही असते. कविमन आणि कविदृष्टी यामुळं समाजाचं भरणपोषणच होत असतं. निसर्गसौंदर्यानं पुरेपूर नटलेल्या ...
- Created on 21 मार्च 2013
- 12. केशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ!
- (टॉप न्यूज)
- आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते कवी म्हणजे कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत. मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असं म्हणत आधुनिक मराठी कवितेचं सुंदर लेणं खोदणारे ...
- Created on 21 मार्च 2013
- 13. वेळास बनलं कासवांचं गाव!
- (टॉप न्यूज)
- कासवाची छोटी-छोटी पिल्लं, आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग, डॉल्फिन सफारी, कोकणी पदार्थांची चंगळ आणि कोकणची लोकसंस्कृती... हे सगळं एकाच ठिकाणी बघण्याची संधी पर्यटकांना मिळाली. निमित्त होतं ते मुरूडमध्ये आयोजित ...
- Created on 19 मार्च 2013
- 14. ...आता नारळावर चढा, बिनधास्त!
- (स्पेशल रिपोर्ट)
- नारळाचं उंचच उंच आकाशाचा वेध घेत जाणारं झाड पाहिलं की, आपले डोळे गरगरतात. उंच आभाळात लटकलेले नारळ काढणारा एखादा माणूस पाहिला की आपल्या काळजाचे ठोके चुकतात. अक्षरश: जीव तळहातावर घेऊन करण्याचंच हे काम. पण ...
- Created on 15 मार्च 2013
- 15. मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन महोत्सव
- (टॉप न्यूज)
- कोकणातली पर्यटन स्थळं जागतिक स्तरापर्यंत पोहोचावीत, त्याचबरोबर स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी रत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन ...
- Created on 14 मार्च 2013
- 16. तिनं वसवलीय अपंगांची 'स्वप्ननगरी'
- (स्पेशल रिपोर्ट)
- मोठ्या जिद्दीनं शारीरिक अपंगत्वावर मात करून भरारी घेणाऱ्या व्यक्तींना पाहून धडधाकट माणसांनाही जगण्याचं बळ मिळतं. कबड्डी खेळताना पाठीच्या मणक्याला मार बसला आणि वयाच्या सोळाव्या वर्षी तिला कायमचं अपंगत्व ...
- Created on 08 मार्च 2013
- 17. जलाल बाबांचा उरुस
- (टॉप न्यूज)
- रत्नागिरीतल्या वेरळ इथल्या पीर जलालशाह बाबा यांचा उरुस हा हातिसच्या पीर बाबर शेख यांच्याप्रमाणं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. दरवर्षीप्रमाणंच यंदाही नुकताच हा सर्वधर्मीयांचा मेळावा मोठ्या ...
- Created on 03 मार्च 2013
- 18. 'वडाप बंद झालेच पाहिजे!'
- (टॉप न्यूज)
- ‘आमच्या मागण्या मान्य करा’, ‘वडाप बंद झालंच पाहिजे’ अशा घोषणा देत खेडच्या रिक्षा चालक-मालक संघटनेनं अवैध प्रवासी वाहतुकीला जोरदार विरोध केलाय. आमच्या रोजीरोटीवर गदा आणणाऱ्या या अवैध वाहतुकी विरोधात प्रशासन ...
- Created on 03 मार्च 2013
- 19. मिरची, लिंबू, फ्लेवर आईस्क्रीम
- (टॉप न्यूज)
- लहानांपासून वृध्दांपर्यंत आईस्क्रीम म्हणजे सर्वांचं जीव की प्राण! कोणी शाळा, कॉलेजच्या कट्ट्यावर बसून, कोणी बागेत बसून, कोणी समुद्रकिनाऱ्यावर बसून आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेतो, उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्लं ...
- Created on 26 फेब्रुवारी 2013
- 20. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार
- (योजना)
- जिजामाता कृषिभूषण पुरस्काराबाबत दापोली पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी दिलेली माहिती.
- Created on 19 फेब्रुवारी 2013