शोधा
- 1. महाराष्ट्रात अखेर सत्तांतर...
- (टॉप न्यूज)
- गेल्या पंधरा वर्षांचं आघाडीचं वर्चस्व झुगारुन महाराष्ट्राच्या जनतेनं अखेर परिवर्तन घडवलं. 16 व्या विधानसभा निवडणुकीचे निकाल मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे लागले. गेली 15 वर्ष महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या काँग्रेस ...
- Created on 19 ऑक्टोबर 2014
- 2. शेतकऱ्यांसाठी दुरगामी फायद्याचं बजेट
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... तरतुद - गावांमध्ये ब्रॉडबॅन्ड कनेक्टीव्हीटी वाढवणार - आंध्रप्रदेश आणि राजस्थानमध्ये कृषी विश्वविद्यालयाची स्थापना करणार - शेती कर्जासाठी आठ लाख कोटींची तरतुद - APMC ला पर्यायी खाजगी मार्केटस उभारणार - ...
- Created on 10 जुलै 2014
- 3. शेतमालासाठी वातानुकुलित गोदाम
- (टॉप न्यूज)
- ... (आठवड्यातून दोन दिवस) 21. नवी दिल्ली - वाराणसी एक्सप्रेस (दैनिक) 22. पारादीप - हावडा एक्सप्रेस (साप्ताहिक) 23. पारादीप - विशाखापट्टणम् एक्सप्रेस (साप्ताहिक) 24. राजकोट - सेवा एक्सप्रेस (साप्ताहिक) 25. ...
- Created on 08 जुलै 2014
- 4. दिंड्या पताका वैष्णव नाचती...
- (टॉप न्यूज)
- ... मंदिरात महापूजा सकाळी 7 : तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात महापूजा सकाळी 9 : देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन दुपारी 4 : पालखी सोहळा प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ एकनाथाच्या पालखीचे ...
- Created on 18 जून 2014
- 5. खरिपाची पेरणी रखडली
- (टॉप न्यूज)
- ... बळीराजा काहीसा निराश झालाय. पुढच्या एक आठवड्यात तरी मान्सुन येईल आणि त्याची पेरणी पुर्ण होईल अशी आशा त्याला लागलीये. कारण हा पावसाळाच त्याचा एकमेव आधार आहे. दुष्काळानं उभी पिकं जळुन गेली. त्यानंतर रब्बीचा ...
- Created on 13 जून 2014
- 6. आघाडी सरकारचं शेवटचं बजेट फसवं
- (टॉप न्यूज)
- राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळातलं शेवटचं अतिरिक्त बजेट आज विधानसभेत सादर केलं. दुष्काळ आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभुमीवर अजित पवार शेतकऱ्यांसाठी काही भरीव तरतुद करतील अशी ...
- Created on 05 जून 2014
- 7. संघर्षयात्रीच्या प्रवासाची अखेर
- (टॉप न्यूज)
- ... ते शेतकऱ्यांच्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाला नेहमीच पाठिंबा देत असत. ऊस तोडणी कामगार पैशांसाठी बाहेरच्या राज्यात जातायेत त्यासाठी त्यानी त्यांचं वेतन वाढवुन दिलं. शेतकऱ्यांच्या त्यामुळंच गोपिनाथ मुंडेंच्या ...
- Created on 04 जून 2014
- 8. मुलुखमैदान तोफ थंडावली
- (टॉप न्यूज)
- ... प्रतिक्रीया त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यात. मुंडेची राजकिय वाटचाल गोपीनाथ मुंडेंच्या राजकिय जीवनाची सुरुवात महाविद्यालयीन काळात झाली. महाविद्यालयात च त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी ...
- Created on 03 जून 2014
- 9. मै...नरेंद्र दामोदरदास मोदी...
- (टॉप न्यूज)
- चहावाला ते पंतप्रधान असा प्रवास करत अखेर नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. भारताच्या १५ पंतप्रधानांच्या शपथविधीचा न भुतो न भविष्यती असा पार पडला. १६ मे ला मोदींनी भारताच्या राजरकारणात ...
- Created on 26 मे 2014
- 10. मोदींच्या वादळात काँग्रेसची धुळधाण
- (टॉप न्यूज)
- भारताच्या राजकिय इतिहासात 16 व्या लोकसभेची निवडणुक खरोखरच ऐतिहासिक ठरली. भारताच्या जनतेनं बीजेपीला फक्त स्पष्ट बहुमतच नाही तर एक एतिहासिक विजय मिळवुन दिलाय. या निवडणुकित एनडीए ला ५४३ पैकी ३३३ जागा मिळाल्यात ...
- Created on 16 मे 2014
- 11. कोणाची एन्ट्री - कोणाची एक्झिट
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... होऊ शकली नाही, जनता दल संयुक्तचे सर्वेसर्वा नितिश कुमार यांची राजनिती फसली की काय असंच या एक्झिट पोलवरुन दिसतंय. त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची त्यांनी केलेली कुचंबना सुद्धा त्यांना ...
- Created on 15 मे 2014
- 12. राज्यात अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा
- (स्पेशल रिपोर्ट)
- कोकणात जास्त नुकसान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागला. पुढचे 24 तास हवामान असंच राहण्याचा आणि राज्यातल्या काही भागात ...
- Created on 09 मे 2014
- 13. महाराष्ट्रात ‘महा’गारपीट
- (टॉप न्यूज)
- राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर कुठं जाणार....अशी एक जुनी म्हण आहे. सरकारच्या रुपात नागरीकांना राजाचा मार तर खावाच लागतो, पण आता महाराष्ट्रात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी ...
- Created on 14 मार्च 2014
- 14. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला !
- (टॉप न्यूज)
- ... ओडिशा आणि सिक्कीम या तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत. मतमोजणी १६ मे रोजी होत असून त्यादिवशी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विविध घटकांचा विचार करून नऊ टप्प्यांत मतदान घेण्याचा ...
- Created on 05 मार्च 2014
- 15. 'महाराईस'ला उदंड प्रतिसाद...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... पुढाकार घेत पूर्व विदर्भातील तांदूळ 'महाराईस' ब्रॅंडनं बाजारात आणलाय. कृषीमंत्र्यांच्या हस्ते विक्री शुभारंभ.... ठाणे जिल्हा परिषद, कृषी विभाग तसेच महाराष्ट्र राज्य कृषी आणि पणन विभागातर्फे ...
- Created on 03 मार्च 2014
- 16. घोटीच्या प्रदर्शनातही 'टॉप ब्रीड'चा डंका
- (टॉप न्यूज)
- राज्यात गोवंशातील आढळणाऱ्या प्रमुख चार जातींपैकी उत्तर महाराष्ट्रात आढळणारी जात म्हणजे डांगी. घोटीतील जनावरांचा बाजार हा डांगी गाई-बैलांसाठी प्रसिद्ध आहे. पशुधानाचं महत्त्व ठळकपणे समाजासमोर यावं, यासाठी ...
- Created on 25 फेब्रुवारी 2014
- 17. हापूस इलो रेsss इलो...!
- (टॉप न्यूज)
- कोकणच्या राजानं आता झिम्मा घालायला सुरवात केलीय. यंदाच्या हंगामातील पहिलाच हापूस थेट देवगडवरुन एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालाय. दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच हापूस बाजारात आलाय. आज तब्बल ३०० पेट्यांची ...
- Created on 20 फेब्रुवारी 2014
- 18. बळीराजालाही 'व्हॅलेंटाइन डे' हॅपी!
- (टॉप न्यूज)
- जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन 'व्हॅलेंटाइन डे'साठी सज्ज झालीय. पण तुम्हाला माहितेय काय... त्यांच्या हातातल्या बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक येथील गुलाबाच्या ...
- Created on 13 फेब्रुवारी 2014
- 19. रास्ता रोको आंदोलन 'मनसे' स्थगित!
- (टॉप न्यूज)
- मनसेनं टोल विरोधात राज्यभरात सुरू केलेला 'रास्ता रोको' पेटणार, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर केलं. आंदोलनासाठी वाशीकडं येण्यासाठी सकाळी बाहेर ...
- Created on 12 फेब्रुवारी 2014
- 20. भारतरत्न सचिन तेंडुलकर
- (टॉप न्यूज)
- ... आपण रायगड जिल्यातल्या अलिबाग तालुक्याच्या कासे गावचे आहोत ही माहिती दिली आहे. क्रीडा राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेत सचिननं ही माहिती दिली. रायगडमधे आमचं मूळ ...
- Created on 04 फेब्रुवारी 2014