शोधा
- 1. दिंड्या पताका वैष्णव नाचती...
- (टॉप न्यूज)
- ... मंदिरात महापूजा सकाळी 7 : तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात महापूजा सकाळी 9 : देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन दुपारी 4 : पालखी सोहळा प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ एकनाथाच्या पालखीचे ...
- Created on 18 जून 2014
- 2. खरिपाची पेरणी रखडली
- (टॉप न्यूज)
- ... बळीराजा काहीसा निराश झालाय. पुढच्या एक आठवड्यात तरी मान्सुन येईल आणि त्याची पेरणी पुर्ण होईल अशी आशा त्याला लागलीये. कारण हा पावसाळाच त्याचा एकमेव आधार आहे. दुष्काळानं उभी पिकं जळुन गेली. त्यानंतर रब्बीचा ...
- Created on 13 जून 2014
- 3. संघर्षयात्रीच्या प्रवासाची अखेर
- (टॉप न्यूज)
- ... जाण्यानं बळीराजाही पोरका झालाय. सहकार आंदोलनात योगदान १९८४ मध्ये शरद पवारांनी झोन बंदीचा कायदा आणला. या कायद्यांतर्गत शेतकरी आपला ऊस फक्त २० किमी अंतरात असलेल्या साखर कारखान्यातच पाठवु शकत होता. त्याच्या ...
- Created on 04 जून 2014
- 4. महाराष्ट्रात ‘महा’गारपीट
- (टॉप न्यूज)
- राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर कुठं जाणार....अशी एक जुनी म्हण आहे. सरकारच्या रुपात नागरीकांना राजाचा मार तर खावाच लागतो, पण आता महाराष्ट्रात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी ...
- Created on 14 मार्च 2014
- 5. 'महाराईस'ला उदंड प्रतिसाद...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... असंही विखे-पाटील यांनी यावेळी सांगितलं. ग्राहकराजा खूश झाला... या मोहोत्सवात पाच, दहा आणि पंचवीस किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये ग्राहकांना तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला. सेद्रीय शेतीतून पिकवलेला, ...
- Created on 03 मार्च 2014
- 6. हापूस इलो रेsss इलो...!
- (टॉप न्यूज)
- कोकणच्या राजानं आता झिम्मा घालायला सुरवात केलीय. यंदाच्या हंगामातील पहिलाच हापूस थेट देवगडवरुन एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालाय. दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच हापूस बाजारात आलाय. आज तब्बल ३०० पेट्यांची ...
- Created on 20 फेब्रुवारी 2014
- 7. बळीराजालाही 'व्हॅलेंटाइन डे' हॅपी!
- (टॉप न्यूज)
- जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन 'व्हॅलेंटाइन डे'साठी सज्ज झालीय. पण तुम्हाला माहितेय काय... त्यांच्या हातातल्या बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक येथील गुलाबाच्या ...
- Created on 13 फेब्रुवारी 2014
- 8. देवळीत कामधेनुच्या लेकरांची अभिनव स्पर्धा!
- (टॉप ब्रीड - देवळी )
- प्रत्येक मातीची आपली म्हणून काही वैशिष्ट्यं असतात. त्यात मराठी मातीचा गंध न्याराच... इथं अभंगही आहे आणि लावणीही. इथल्या मातीत अक्षरक्ष: सोनं पिकतं. ते पिकवण्यात बळीराजाला हातभार लागतो तो ढवळ्यापवळ्याचा. ...
- Created on 17 जानेवारी 2014
- 9. सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी...!
- (टॉप न्यूज)
- ... 1970 च्या दशकात महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या विरोधात एक आवाज घुमला. त्याचं नाव होतं दलित पँथर. दलित पँथरच्या संस्थापकिय त्रिमुर्तींध्ये होते नामदेव ढसाळ, ज. वी. पवार, आणि राजा ढाले. दलित तरुणांच्या ...
- Created on 15 जानेवारी 2014
- 10. कोकण झालं हाऊसफुल्ल...!
- (टॉप न्यूज)
- ... याला काळा समुद्र म्हणतात. पर्यटकांबरोबर स्थानिकही इथं मोठ्या संख्येनं येत असतात. रत्नागिरीत आलात तर काही गोष्टी नक्की टाळू नका. ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा त्याच्याच शेजारी असलेला थिबा पॉईंट, भगवती ...
- Created on 31 डिसेंबर 2013
- 11. साहेबांनंतरचं वर्ष, आठवणींचा गलबला!
- (टॉप न्यूज)
- ... पाहिजे. मला वाटतं महाराज जर इथं असते तर त्यांचं घोडंसुध्दा उधळंल असतं! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ दसर्याच्या दिवशी होणार होता. पण तो लांबला. कारण महाराजांना असं वाटलं असेल की काय उपयोग ...
- Created on 16 नोव्हेंबर 2013
- 12. आजोळच्या 'बाळ'लिला !
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... उपस्थितीत अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात डिसेंबर २०१० मध्ये युवासेनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. विदर्भावर होतं विशेष प्रेम मातृतीर्थ सिंदखेडराजा इथून १९९५ मध्ये बाळासाहेबांनी ...
- Created on 16 नोव्हेंबर 2013
- 13. इडा पिडा जावो, बळीचं राज्य येवो...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- अवघ्या भारतवर्षात साजरा केला जाणारा दिवाळी किंवा दीपावली हा शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित सण आहे. तो बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. काळ्या मातीत कठोर परिश्रम केल्यानंतरचा विसावा आणि त्याचवेळी ...
- Created on 30 ऑक्टोबर 2013
- 14. बेटीला धनाची पेटी करणारी योजना!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... झालाय लाभ शेतकर्यांच्या कष्टावर अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या आर्थिकदृष्टीनं सक्षम झाल्या आहेत. या बळीराजाचे ऋण फ़ेडण्य़ासाठीच 'सुशीलदेवी देशमुख बालीका बचाव' ही अभिनव योजना गेल्या वर्षी सुरु केल्याची ...
- Created on 18 ऑक्टोबर 2013
- 15. माहूरगडनिवासीनी रेणुकामाता!
- (टॉप न्यूज)
- मऱ्हाटी मुलखातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता. अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. माहूरगडावर देवीचं मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजानं बांधलं. ...
- Created on 10 ऑक्टोबर 2013
- 16. सह्याद्रीच्या सातमाळेतील महिषासुरमर्दिनी
- (टॉप न्यूज)
- ... 10 ते 15 कुंडं दिसतात. बाकीची कुंडं बुजली असावीत. गडावरून पूर्व दिशेनं गेलं की मारूतीचं मंदिर व थोडं पुढं गेलं की दाजीबा महाराजांची समाधी आहे. या समाधीपासून जवळ्च सूर्यकुंड व कालीकुंड लागतात. ही दोन कुंडं ...
- Created on 09 ऑक्टोबर 2013
- 17. मऱ्हाटी मुलखाची कुलस्वामीनी!
- (टॉप न्यूज)
- ... ठिकाण होते यामुनाचल म्हणजे हल्लीचे बालेघाट परिसर. एकदा तिथून द्रविड देशाचा (दक्षिण भारत) कुक्कुर नावाचा राक्षस राजा चालला होता. त्याने अनुभूतीला पाहिल्यावर तिचे रूप पाहून तो तिला स्वतः बरोबर चालण्या विषयी ...
- Created on 08 ऑक्टोबर 2013
- 18. ...उदे, उदे गं अंबाबाई!
- (टॉप न्यूज)
- ... देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कऱ्हाड) येथील सिंदवंशी राजानं बांधलं असावं. त्यापूर्वीच ते शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावलं होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते. आपणास देवीचा "वरप्रसाद" ...
- Created on 07 ऑक्टोबर 2013
- 19. शारदीय सुखसोहळ्यांची नवरात्र सुरू!
- (टॉप न्यूज)
- ... शारदीय नवरात्रोत्सव झोकात साजरा होता. धनधान्याची रास घरी आल्यावर इथून पुढचे काही दिवस बळीराजासाठी मोठ्या हौसमौजेत जगण्याचेच तर असतात! असं काय करता... आता दसरा नाही का येणार! दिवाळी नाही का आली तोंडावर! ...
- Created on 04 ऑक्टोबर 2013
- 20. पुढच्या वर्षी लवकर या...!
- (टॉप न्यूज)
- ... निघणाऱ्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी ठिकठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आहे. नेहमीप्रमाणं सर्वाधिक गर्दी आहे ती लालबागच्या राजाला. तोबा गर्दीमुळं ज्यांना दहा दिवसांत दर्शन घेता येत नाही असे लाखो भक्तगण विसर्जन ...
- Created on 17 सप्टेंबर 2013