शोधा
- 1. ...त्यांनी महामानव रोमारोमात रुजवला!
- (टॉप न्यूज)
- ... मानलं, त्यांच्या हजारो गीतांमधून पसरलेल्या भीमायनाचा लाडला शिल्पकार मानलं. पुरस्कार आणि सत्कार विदर्भात जवळजवळ दरवर्षी आंबेडकरी साहित्य संमेलन भरतं. पहिलं आंबेडकरी साहित्य संमेलन वर्धा शहरात ...
- Created on 13 एप्रिल 2013
- 2. कवितेला मिळतंय जागतिक परिमाण
- (टॉप न्यूज)
- ... काही नवोदित कवींना एकत्र आणून ही काव्यमैफल जमवलीय, खास तुमच्यासाठी... नांदेड इथं आयोजित कवी संमेलनात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, फ. मु. शिंदे व सुरेश शिंदे यांची काव्य मैफल चांगलीच रंगली. या ...
- Created on 22 मार्च 2013
- 3. कोकणचं सौंदर्य उजळलं कवितांनी!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... गर्भ प्राजक्ताची फुले उधळीत रवी येई गगनात दवबिंदूचे कण चमकती फुलांच्या कोंदणात'' रत्नागिरीत त्या काळात वसंत सावंत वर्षातून एकदा रत्नागिरीत कोजागिरी साहित्य संमेलन भरवत असत. त्यांना दादांबद्दल ...
- Created on 21 मार्च 2013
- 4. केशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ!
- (टॉप न्यूज)
- ... उजाडावं लागलं. १९९० मध्ये रत्नागिरीत झालेल्या 64व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी आपण इथं स्मारक उभारणार असं जाहीर करून टाकलं. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची ...
- Created on 21 मार्च 2013
- 5. स्वराज्य आंदोलनातील विविध प्रवाह भाग - 2
- (स्वातंत्र्य का नासले?)
- ... सूटबूटधारी काँग्रेसजनांच्या संमेलनात मोहनदास करमचंद गांधी उभे राहिले. इंग्रज शासनाच्या न्यायप्रियतेवर विश्वास ठेवून भारतीय परंपरा आणि अध्यात्म, सत्य आणि अहिंसा यांच्या आधाराने स्वातंत्र्य चळवळीची बांधणी, ...
- Created on 03 मार्च 2013
- 6. संत साहित्य सर्वत्र पोहोचवा
- (टॉप न्यूज)
- ... साहित्य संमेलनात व्यक्त झाली. संमेलनात पार पडलेल्या संत साहित्यावरील विविध चर्चासत्रांमध्ये अभ्यासकांनी संतांनी सांगितलेले मानवतेचे विचार जागवले. संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. ...
- Created on 17 फेब्रुवारी 2013
- 7. नवी मुंबईत वारकऱ्यांचा मेळा
- (टॉप न्यूज)
- ... शब्द प्रमाण मानून, संत साहित्याला नवी उभारी देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला आज नवी मुंबईत थाटात सुरुवात झाली. कृषिमंत्री शरद पवार ...
- Created on 16 फेब्रुवारी 2013
- 8. महिलांना पारायणाचा हक्क का नाही?
- (टॉप न्यूज)
- नेरूळ इथं सुरू झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात केद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्त्रीशक्तीचा जागर घातला. सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या स्त्रियांना पारायण सांगताना मी कधी बघितलं ...
- Created on 16 फेब्रुवारी 2013
- 9. आत्मपरीक्षण आणि आत्मवंचना भाग-1
- (स्वातंत्र्य का नासले?)
- ... गावगन्ना संमेलनांपर्यंत आजपावेतो झालेल्या चर्चा अगदीच निकृष्ट आणि सामान्य झाल्या आशीच सर्वांची प्रतिक्रिया आहे म्हणजेच, स्वातंत्र्याचा जमाखर्च अजून नेटका मांडला गेलेला नाही याची जाणीव सगळ्यांना आहे. पण ...
- Created on 13 फेब्रुवारी 2013
- 10. मुलांनो लिहिते व्हा...
- (टॉप न्यूज)
- गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या आष्टगावी सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाची रंगत वाढते आहे. संमेलनाच्या आजच्या (10 फेब्रुवारी) दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात झालेला 'ग्रामीण गझल आणि जीवन' या विषयावरील ...
- Created on 10 फेब्रुवारी 2013
- 11. आष्टगाव न्हाला गझलेत...
- (टॉप न्यूज)
- मराठी साहित्याचं दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलच्या सातव्या अखिल भारतीय गझल संमेलनाला अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव (ता. मोर्शी) इथं ग्रामीण थाटात सुरूवात झालीय. ग्वालियरहून आलेले ज्येष्ठ शायर नसीम रिफअत ...
- Created on 10 फेब्रुवारी 2013
- 12. आष्टगावला गझल संमेलन
- (टॉप न्यूज)
- मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलचे सातवं अखिल भारतीय संमेलन येत्या ९ व १० फेब्रुवारी, रोजी अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव (ता. मोर्शी) इथं आयोजित करण्यात आलंय. गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या ...
- Created on 01 फेब्रुवारी 2013
- 13. विजयदुर्गात दुर्ग साहित्य संमेलन
- (टॉप न्यूज)
- विजयदुर्गमध्ये तिसऱ्या दुर्ग साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. देशभरातून हजारो दुर्गप्रेमी या संमेलनात सहभागी झाले आहेत. तीन दिवस असणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या विविध कार्यक्रमांचं ...
- Created on 26 जानेवारी 2013
- 14. आता समतेचं गाणं गाऊ
- (विद्रोही साहित्य संमेलन)
- ... बुद्धिवाद्यांनी सावध राहावं, समतेचा बुलडोझर येत आहे'.., अशा गर्जनांनी यंदाचं विद्रोही साहित्य संमेलन दणाणलं. मला वाटतं विद्रोही विचारांनी घेतलेलं हे वळण काळानुरुप आहे...अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीत दोन ...
- Created on 23 जानेवारी 2013
- 15. बीएमएमचं अधिवेशन जुलैमध्ये
- (टॉप न्यूज)
- ... इंग्लंड मराठी मंडळ या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. एकंदरीतच मराठी माणसाला ग्लोबल करण्याचं काम किंवा महाराष्ट्राची जागतिक स्तरावर नाळ जोडण्याचं काम हे संमेलन करणार आहे. मनोरंजन शिक्षण व्यवसाय असं आयुष्यातले ...
- Created on 22 जानेवारी 2013
- 16. विद्रोही संमेलनाचा समारोप
- (टॉप न्यूज)
- ... उपटून काढा, मग समानतेच्या घोषणा ठोका, असा घणाघाती हल्ला चढवत, विद्रोही चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ आव्हाड यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचा विचारमंच दणाणून सोडला. दोन दिवस चाललेल्या या ...
- Created on 21 जानेवारी 2013
- 17. असण्यावर कधी जाणार?
- (टॉप न्यूज)
- राहुरी - विद्रोही साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी लेखक राजकुमार तांगडे, अभिनेते नंदू माधव आणि शाहीर संभाजी भगत यांच्या एकत्रित मुलाखतीनं चांगलीच रंगत आणली. या तिघांच्या विविधरंगी अनुभवांनी रसिकांना ...
- Created on 20 जानेवारी 2013
- 18. समतेचा बुलडोझर येतोय
- (टॉप न्यूज)
- ... गर्जना विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना केली.विद्रोही संमेलनात झाली गर्जना पारंपरिक आदिवासी वाद्यांचा गजर करत आणि समतेच्या मशाली पेटवून ...
- Created on 20 जानेवारी 2013
- 19. राहुरीत पेटली 'विद्रोही' मशाल
- (टॉप न्यूज)
- ... कार्यकर्ते डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्या हस्ते मशाल पेटवून या संमेलनाचं उद्घाटन झालं.संत गाडगेबाबा साहित्यनगरी दुमदुमली संमेलनाआधीच्या मिरवणूक दिंडीत अनेक कार्यकर्त्यांबरोबरच आदिवासी, कष्टकरी समाजाचे ...
- Created on 19 जानेवारी 2013
- 20. ११वं विद्रोही साहित्य संमेलन
- (टॉप न्यूज)
- 'सरकारच्या पैशांवर पोळ्या भाजून घेण्याऱ्यांचं नाही, तर कष्टकऱ्यांच्या भाजी-भाकरीवरचं हे संमेलन आहे', असा विचार मांडत ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाला शनिवारपासून राहुरीतल्या संत गाडगेबाबा साहित्यनगरीतून ...
- Created on 18 जानेवारी 2013