शोधा
- 1. महाराष्ट्रात अखेर सत्तांतर...
- (टॉप न्यूज)
- गेल्या पंधरा वर्षांचं आघाडीचं वर्चस्व झुगारुन महाराष्ट्राच्या जनतेनं अखेर परिवर्तन घडवलं. 16 व्या विधानसभा निवडणुकीचे निकाल मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे लागले. गेली 15 वर्ष महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या काँग्रेस ...
- Created on 19 ऑक्टोबर 2014
- 2. शेतकऱ्यांसाठी दुरगामी फायद्याचं बजेट
- (स्पेशल रिपोर्ट)
- सामान्य जनतेचं समाधान रेल्वे बजेटमध्ये निराशा पत्कराव्या लागलेल्या सर्वसामान्य जनतेचं लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागलं होतं. पण सामान्य नागरीकांचा विचार करुन हा अर्थसंकल्प सादर केला ...
- Created on 10 जुलै 2014
- 3. शेतमालासाठी वातानुकुलित गोदाम
- (टॉप न्यूज)
- जनतेला 'अच्छे दिन' चं स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारनं त्यांच्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा विचार करुन रेल्वेतुन वाहतुक होणाऱ्या शेतीमालासाठी वातानुकुलित गोदामं बांधण्याचा मानस व्यक्त केलाय. ...
- Created on 08 जुलै 2014
- 4. कांद्यानं पुन्हा केला वांदा
- (टॉप न्यूज)
- महाराष्ट्रात कांद्याचं सगळ्यात जास्त उत्पादन नाशिकमध्ये होतं. म्हणुनच त्याला कांद्याचं आगारही म्हटलं जातं. नाशिकमधील कांदा खरेदी-विक्री, भावात होणारी चढउतर या सगळ्याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात होत असतो. ...
- Created on 17 जून 2014
- 5. खरिपाची पेरणी रखडली
- (टॉप न्यूज)
- दर वर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसानं यंदा जून महिना संपला तरीही दर्शन दिलेलं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या खरिपाची पेरणीला उशिर झालाय. साधारणपणे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासुन ...
- Created on 13 जून 2014
- 6. हापुस नंतर मिर्चीवर बंदी
- (टॉप न्यूज)
- दरवर्षी हजार रुपये डझन ने मिळणारा हापुस आंबा सध्या बाजारात 200-250 रुपये डझनने मिळतोय. कारण हापुस आंब्याची निर्यात थांबलीये. युरोपीय देशांनी भारताच्या हापुस आंब्यावर बंदी घातली. कारण त्यात वापरण्यात आलेले ...
- Created on 30 मे 2014
- 7. मै...नरेंद्र दामोदरदास मोदी...
- (टॉप न्यूज)
- चहावाला ते पंतप्रधान असा प्रवास करत अखेर नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. भारताच्या १५ पंतप्रधानांच्या शपथविधीचा न भुतो न भविष्यती असा पार पडला. १६ मे ला मोदींनी भारताच्या राजरकारणात ...
- Created on 26 मे 2014
- 8. मोदींच्या वादळात काँग्रेसची धुळधाण
- (टॉप न्यूज)
- भारताच्या राजकिय इतिहासात 16 व्या लोकसभेची निवडणुक खरोखरच ऐतिहासिक ठरली. भारताच्या जनतेनं बीजेपीला फक्त स्पष्ट बहुमतच नाही तर एक एतिहासिक विजय मिळवुन दिलाय. या निवडणुकित एनडीए ला ५४३ पैकी ३३३ जागा मिळाल्यात ...
- Created on 16 मे 2014
- 9. राज्यात अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा
- (स्पेशल रिपोर्ट)
- कोकणात जास्त नुकसान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागला. पुढचे 24 तास हवामान असंच राहण्याचा आणि राज्यातल्या काही भागात ...
- Created on 09 मे 2014
- 10. सह्याद्रीच्या कड्यात एन्ड्युरोचा थरार...!
- (स्पेशल रिपोर्ट)
- साहसाचं भरगच्च पॅकेज 'एन्ड्युरो-3' मध्ये सायकलींग, रॅपलिंग, ट्रेकिंग, रिव्हर क्रॉसींग, कयाकिंग, रायफल शुटींग अशा अनेक साहसी क्रीडा प्रकारांचा एकाच रेसमध्ये सहभाग असतो. 180 किमीच्या ...
- Created on 07 फेब्रुवारी 2014
- 11. तिळगुळ घ्या...गोड बोला...
- (स्पेशल रिपोर्ट)
- मकर संक्रांत....नविन वर्षातला पहीला सण...मकर संक्रांत म्हटलं...की तिळगुळ, तिळाचे लाडु, तिळपोळी....पतंग...आणि बरच काही डोळ्यासमोर येतं....संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे ...
- Created on 14 जानेवारी 2014
- 12. ऊस आंदोलनाचा वारकऱ्यांना अडथळा
- (टॉप न्यूज)
- शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंदचा फटका पंढरपुरातील उत्पत्ती एकादशीला बसलाय. आळंदीला जाणारे वारकरी पंढरीत येवून विठुरायाचे दर्शन घेतात. त्या नंतर भाविक आळंदीला वारीला जातात. मात्र शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ...
- Created on 29 नोव्हेंबर 2013
- 13. नव्या पिढीचं, नवीन माध्यम झालं वर्षाचं!
- (टॉप न्यूज)
- भारत आणि इंडिया यांच्यातील दरी कमी होऊन त्यांच्यात संवाद, सहकार्य आणि सन्मान प्रस्थापित व्हावा, या उद्देशानं सुरू झालेल्या 'भारत4इंडिया'नं (14 नोव्हेंबर) एक वर्षाची यशस्वी कारकीर्द पूर्ण केली. हे आमच्यासाठी ...
- Created on 14 नोव्हेंबर 2013
- 14. सणासुदीला कांद्याचा वांदा!
- (स्पेशल रिपोर्ट)
- कांद्यानं भाव खाल्ल्यानं इंडियात आरडाओरड सुरु झालीय. कोण काय तर कोण काय म्हणतंय. नाकानं कांदं सोलण्याचा इंडियातला हा प्रकार भारतीय समाज मोठ्या मजेनं बघतोय. साठेखोरी नाही, नफेखोरी नाही, व्यापाऱ्यांचा, हात ...
- Created on 24 ऑक्टोबर 2013
- 15. 'वॉलमार्ट', 'भारती' झाले वेगळे!
- (टॉप न्यूज)
- गेल्या डिसेंबरमध्ये संसदेनं बहुचर्चित एफडीआयच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सर्वाधिक चर्चेत आली ती अमेरिकेतील बलाढ्य कंपनी वॉलमार्ट! भागिदारीचा करार संपुष्टात आल्यानं आता वॉलमार्ट आणि भारतीय कंपनी भारती ...
- Created on 11 ऑक्टोबर 2013
- 16. पुढच्या वर्षी लवकर या...!
- (टॉप न्यूज)
- सुखकर्ता आणि दु:खहर्ता असलेल्या गणपती बाप्पांच्या आगमनानंतर दहा दिवस मोरयाचा गजर आसमंतात भरुन राहिलाय. आता, आजचा दिवस आहे बाप्पांना निरोप देण्याचा. मुंबई, पुण्यात विसर्जन मिरवणुका जल्लोषात सुरू झाल्यात. ...
- Created on 17 सप्टेंबर 2013
- 17. महिलांनी महिलांसाठी चालवलेली बँक
- (स्पेशल रिपोर्ट)
- महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं किती गरजेचं आहे याचा परिपाठ तिला कॉलेज जीवनात मंडईत पाहिलेल्या एका घटनेनं दिला. त्यानंतर तिनं महिलांची एकजूट करून बचत गट स्थापन केला. आज त्याच बचत गटाचं रूपांतर जिजामाता ...
- Created on 03 जानेवारी 2013
- 18. देशातला पहिलाच ऐतिहासिक प्रयोग
- (टॉप न्यूज)
- ... शहरी मंडळींनाही या माध्यमात सामील व्हायचं आहे. 'भारत4इंडिया'ला या शहरी आणि ग्रामीण भागाला, माणसांना जोडणारा पूल व्हायचं आहे. आपण सारे एकत्र येऊया... त्यासाठीचं व्यासपीठ आपली वाट पाहतंय. लॉग इन करा - www.bharat4india.comवर. ...
- Created on 15 डिसेंबर 2012
- 19. तुटपुंजा पगार आणि आजारांचा विळखा
- (स्पेशल रिपोर्ट)
- औरंगाबाद – प्रवाशांच्या सोयीसाठी असं बिरुद मिरवणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांकडे अजून कुणाचंच लक्ष गेलेलं नाही. आजच्या महागाईच्या तुलनेत त्यांना मिळणारा पगार आणि भत्ता अत्यंत तुटपुंजा आहे. यामुळे ...
- Created on 25 नोव्हेंबर 2012
- 20. तेरणा सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कुऱ्हाड
- (टॉप न्यूज)
- उस्मानाबाद - थकीत कर्जामुळं तेरणा सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं जप्तीची कारवाई केलीय. जप्तीनंतर हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याचं बँकेचे संचालक व्ही. एच. भुसारे यांनी सांगितलंय. ...
- Created on 24 नोव्हेंबर 2012