शोधा
- 1. नायगावकरांच्या भाषणानं संमेलनाचा समारोप
- श्री. ना. पेंडसेनगरी - “राजकारणी साहित्य संमेलनात सहभागी होत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. तेही या देशाचे नागरिक आहेत. लोकांचं दु:ख कळण्यासाठी राजकीय व्यक्ती संमेलनात असल्याच पाहिजेत, कारण या व्यक्तीच ...
- Created on 09 डिसेंबर 2012
- 2. वसंत डहाके यांचं आवाहन
- श्री. ना. पेंडसेनगरी - जनतेच्या रोजच्या जगण्याशी संबंधीत, वास्तव प्रश्नांबाबत साहित्यिक लिहित बोलत नाहीत, अशी टीका वारंवार होते. दुर्गाबाई भागवतांनी आणिबाणी विरोधात थेट भूमिका घेत या समजाला धक्का दिला ...
- Created on 08 डिसेंबर 2012
- 3. स्थानिक साहित्यिक निमंत्रणाविनाच
- मुश्ताक खान, श्री. ना. पेंडसेनगरी - साहित्य संमेलनातली रुसव्या-फुगव्यांची परंपरा कोकण मराठी साहित्य संमेलनातही पाळली गेलीय. म्हणजे झालंय असं की या संमेलनासाठी महाराष्ट्रभरातल्या साहित्यिकांना निमंत्रणं ...
- Created on 08 डिसेंबर 2012
- 4. पाचशे वर्षांपूर्वीचं कोकण
- मुश्ताक खान, गणपतीपुळे- जगभरात महापुरूषांची म्युझियम आहेत पण सर्वसामान्य माणसाचं म्युझियम कुठंच पाहायला मिळत नाही. असं सामान्य माणसाचं म्युझियम पाहायला मिळतंय, कोकणात. कोकणातल्या गणपतीपुळे इथं. देशभरातून ...
- Created on 05 डिसेंबर 2012
- 5. राणेंचा गाडगीळ समितीवर 'प्रहार'
- ठाणे – पश्चिम घाट पर्यावरणासंबंधी माधवराव गाडगीळ समितीनं दिलेला अहवाल स्वीकारल्यास तिथं कोणतेही प्रक्रिया उद्योग उभे करता येणार नाहीत. या अहवालामुळं कोकणचा विकासच खुंटणार आहे. त्यामुळं कोकणच्या विकासाआड ...
- Created on 04 डिसेंबर 2012