Bharat 4 India.com

28 February 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 8 सापडले.
काय शोधायचंय:
    |    
यामध्ये शोधा:
1. बाबा-आबांची आघाडीवर मोहोर
राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दरी वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी आता सबुरीची भूमिका घेतलीय. मुलुंडमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि ...
Created on 28 जानेवारी 2013
2. राज्यसभेसाठी रजनी पाटील यांची निवड निश्चित
मुंबई - विलासराव देशमुख यांच्या निधनानं रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर रजनी पाटील यांची निवड निश्चित झालीय. सोनिया गांधी यांच्या जवळच्या मानल्या जाणा-या रजनी पाटील यांनी आज दुपारी मुख्यमंत्री पृथ्वीराज ...
Created on 02 जानेवारी 2013
3. पहिलं 'इकोटेक व्हिलेज'
देशातील पहिलाच प्रयोग हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातलं 100टक्के आदिवासी असलेलं बोल्डावाडी हे गाव. या गावात केंद्र सरकारची ‘इकोटेक व्हिलेज’ योजना आली अन् गावाचा कायापालट झाला. या योजनेमुळं इथल्या ...
Created on 10 नोव्हेंबर 2012
4. युपीएससी परीक्षा आणि बदल
(Blog: ब्लॉग)
  सर्वप्रथम परीक्षा पध्दतीत बदल केल्याबद्दल युपीएससीचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण अधिकारी निवडीची प्रक्रिया जास्तीत जास्त सर्वसमावेशक करताना सर्व शाखेच्या उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा ...
Created on 13 मार्च 2013
5. खेळा जरूर, पण पाहून
(Blog: ब्लॉग)
महाराष्ट्रात सुमारे पन्नास वर्षांपूर्वी शेतकरी समाज केवळ शेतीवर अवलंबून होता. शिक्षणाची संधी नाही, नव्या जगात काय चालेलं आहे याची माहिती नाही आणि नव्या अर्थव्यवस्थेचा लाभ घेण्याचा मार्ग नाही, अशा कोंडीत ...
Created on 27 फेब्रुवारी 2013
6. मंचरच्या विकासाची मानचिन्हं
(Blog: ब्लॉग)
फक्त धरणानं हा प्रश्‍न सुटणार नव्हता. त्यामुळं घोडनदीवर २० बंधारे आणि डिंभे धरणावर आठ बंधारे बांधले; तसंच उपसा सिंचन योजनाही राबवल्या. यथावकाश या अवर्षणप्रवण भागाचा कायापालट होऊ लागला. तालुक्यात पावसाची ...
Created on 05 फेब्रुवारी 2013
7. गुड गव्हर्नन्स : एक सामूहिक जबाबदारी
(Blog: ब्लॉग)
या पार्श्‍वभूमीवर राज्यकर्ते म्हणून आमचं काम कसं चाललं आहे? विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या आठवड्यात सभागृहाचं कामकाज चाललंच नाही. त्यामुळं सर्वसामान्य माणसाला असं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे, ...
Created on 25 डिसेंबर 2012
8. गुड इकॉनॉमिक्स इज गुड पॉलिटिक्स!
(Blog: ब्लॉग)
  रुपयाची घटती बाह्य किंमत, अर्थसंकल्पातील वाढती तूट, युरोप-अमेरिकेत वाढत असलेली मंदी, अन्नधान्याचे वाढलेले भाव, आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढलेली तूट, परिणामी देशी औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकातील ...
Created on 16 डिसेंबर 2012
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile