
मोशी - थर्माकोल, प्लास्टिक अशा निसर्गविघातक वस्तूंपेक्षा निसर्गदत्त सुपारी, केळीची पानं आणि खोडांपासून मिळणाऱ्या टाकाऊ भागांपासून अनेक सुंदर वस्तू बनवता येतात. पुण्याच्या संग्राम पाटील यांनी तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या मदतीनं अशाच टाकाऊपासून टिकाऊ आणि इकोफ्रेंडली वस्तू बनवल्या आहेत. पाहूयात या वस्तूंची खासियत...
Comments
- No comments found